Bhagat Singh Koshyari : राज्यपालांनी सरकार पाडण्यात मदत करु नये, आपल्या मर्यादेत राहावं, सरन्यायाधीशांनी झापलं…

Bhagat Singh Koshyari : सध्या राज्यातील सत्तासंघर्षप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. यावेळी सरन्यायाधीशांनी राज्यपालांच्या भूमिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. यावेळी पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावासाठी अधिवेशन बोलवणं म्हणजे राज्यापालांनी सरकार पाडण्याला हातभार लावणं, असे म्हणावे लागेल. राज्यपालांनी … Read more

Uddhav Thackeray : तुम्हाला माहितेय का एक काळी टोपीवाला होता, राज्यपालांची बदली होताच उद्धव ठाकरेंचा खास समाचार

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खेडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकार, केंद्र सरकार माजी राज्यपाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. खासकरून त्यांनी राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असताना त्यांनी अनेकदा सावित्रीबाई आणि महात्मा फुले, छत्रपती … Read more

Governor of Maharashtra : शपथविधीची तारीख ठरली! नवनियुक्त राज्यपाल आज मुंबईत होणार दाखल..

Governor of Maharashtra : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला. त्यांच्या जागी आता रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना आता १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी राज्याचे नवे राज्यपाल रमेश … Read more

Ramesh Bais : नवीन राज्यपालांचा झारखंड सरकारशी होता वाद, आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी झालीय निवड, जाणून घ्या रमेश बैस यांचा इतिहास

Ramesh Bais : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी सकाळी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर झारखंड आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पदाचा राजीनामा देण्याची इच्छा सांगितल्यानंतर एका महिन्यानंतर त्यांची पदावरून बाहेर पडली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून ते नुकतेच वादात सापडले … Read more

Bhagat Singh Koshyari : मोठी बातमी! अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, नव्या राज्यपालांचीही नियुक्ती

Bhagat Singh Koshyari ; राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले … Read more

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोशारी यांची लवकरच उचलबांगडी, नारायण राणेही राज्यपाल होणार?

Bhagat Singh Koshyari : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्याला पदमुक्त करावे, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच राज्यातून देखील त्यांना वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा विरोध आहे. आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात राज्यातल्या विरोधकांनी रान उठवले होते. यामुळे काही कोश्यारी यांना लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्या नवीन नावाची चाचपणी … Read more

….म्हणजे राज्यपालांची वक्तव्य भाजपच्या नेत्यांना आवडतात? राष्ट्रवादीच्या ‘या’आमदाराचा भाजपवर निशाणा

Maharashtra News:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यात सर्वच स्तरातून त्यांचा निषेध करण्यात येत आहे. त्यात भाजप वगळता अन्य सर्व पक्षीय राजकीय मंडळी सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही राज्यपालांसह भाजपवर निशाणा साधला आहे. सध्या राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांकडून थोर व्यक्तीबद्दल वादग्रस्त अथवा काहीही बोलले तरी चालते. … Read more

…तर हे सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही; राऊत पुन्हा शिंदे सरकारवर बरसले

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार, मोदी सरकारसह राज्यपालांवरही टीका केली आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य गोष्टी घडत असताना राज्यपाल कुठे आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी सरकारनं 5 महत्त्वाचे निर्णय घेतले होते, त्यांना स्थगिती दिली किंवा रद्द असं काल मला समजलं. काही वेळापूर्वीच माझी उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. … Read more

राज्यपालांना उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करावं लागेल- जयंत पाटील

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडीचे सरकार क्षणार्धात कोसळले. त्यावरुन एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट आणि भाजप असा चांगलाच कलगितुरा रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील … Read more

मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही; संजय राऊतांची टीका

मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनेमधील दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राऊतांनी नव्या सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये गेला आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार … Read more

कोश्यारींनी आता इतर मंत्र्यांना शपथ देऊ नये अन्यथा..; राऊत राज्यपालांवर आक्रमक

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमदेवार द्रौपदी मुर्मू यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख्य उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. याचवेळी संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि राज्यपाल भगत सिंग कोश्यारी भूमिकेवर आक्रमकपणे टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालय प्रकरण प्रलंबित असताना स्थापन झालेले हे … Read more

बंडखोर आमदारांवर संजय राऊत यांचे आक्षेपार्ह ट्विट, म्हणाले, अज्ञानी लोक प्रेत हलवत…

मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashatra) राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत असतानाच शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांवर टोला लगावला आहे. याबाबत त्यांनी ट्विट (Tweet) केले आले. संजय राऊत यांचे बंडखोर आमदारांवर आक्षेपार्ह ट्विट आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारे संजय राऊत यांनी नाव न घेता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी पुन्हा एकदा आक्षेपार्ह ट्विट केले … Read more

रोहित पवारांच्या वडिलांचा राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार, हे आहे कारण

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Ahmednagar News :  कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित यांचे वडील राजेंद्र पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचे आज नाशिकमध्ये राज्यपालांच्या हस्ते वितरण होत आहे. मात्र, कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नाही, अशी … Read more