Crop Damage Compensation : शेतकऱ्यांनो टेन्शन घेऊ नका ! अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असेल तर विम्यासाठी अशा पद्धतीने करा क्लेम

Crop Damage Compensation : भारत हा शेतीप्रधान देश आहे. अशा वेळी शेतकरी शेतात चांगली पिके घेत असताना अचानक पाऊस येत आहे. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. याला अवकाळी पाऊस असेल म्हणतात. अशावेळी जर तुम्हाला निसर्गाने साथ नाही दिले तर त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. निसर्ग मुळे झालेले नुकसान हे भरून निघण्यासाठी सरकार त्याला … Read more

Crop Damage Compensation : दिलासादायक! ‘या’ अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 76 कोटींचा निधी प्राप्त, पहा डिटेल्स

Crop Damage Compensation

Crop Damage Compensation : महाराष्ट्रात सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. अशा परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देखील जाहीर करण्यात आली होती. परभणी जिल्ह्यात देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील चार तालुक्यातील 92 हजार 737 अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी … Read more

खुशखबर ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 54 कोटीची मदत जाहीर ; नुकसान भरपाईची मदत सरळ शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणार

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्रात यावर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठं नुकसान सहन करावे लागले आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी मारक ठरला आहे. सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याच्या मोबदल्यात शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले यातून थोडेफार प्रमाणात बचावलेलं पीक ऑक्टोबर महिन्यात … Read more

Crop Damage Compensation : महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यातील निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना 750 कोटींची मदत ; मंत्री उदय सामंत यांची माहिती

Crop Damage Compensation

Crop Damage Compensation : यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी अगदी ‘सोळावं वरीस धोक्याचं’ असच ठरलं आहे. शेतकऱ्यांचे नुकसान तर झालं मात्र नुकसान निकषात बसत नव्हतं. सुरुवातीला अतिवृष्टी झाली अन ज्या ठिकाणी 65 मीमीपेक्षा जास्त पाऊस कोसळला ते शेतकरी बांधव निकषात बसले आणि त्यांना अतिवृष्टीची मदत मायबाप शासनाने देऊ केली. मात्र, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले पण 65 … Read more

बळीराजाची क्रूर चेष्टा ! अतिवृष्टीमुळे नुकसान 45 हजाराचं भरपाई 5,440 रुपये ; मदत म्हणावं की जखमेवर मीठ चोळण

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्र शासनाने नुकताच एक शासन निर्णय काढून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या मदतीत दुपटीने वाढ केली आहे. खरं पाहता खरीप हंगामात जुलै ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. सोयाबीन कापूस समवेतच खरीप हंगामातील सर्वच पिकांना याचा फटका बसला आणि शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळालं. कापूस उत्पादक … Read more

जय हो ; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये मोठी वाढ

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता नैसर्गिक आपत्तीमुळे जसे की अतिवृष्टी दुष्काळ यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत दिली जाते. यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा आधार मिळत असतो. दरम्यान, आता अशाच अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या मदतीबाबत राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई मध्ये मोठी … Read more