शेवगाव-पाथर्डीतील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ४५ कोटींची भरपाई मिळणार!

Ahilyanagar News: पाथर्डी- शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात मागील खरीप हंगामात अतिवृष्टी आणि वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल घेत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना ४५ कोटी २३ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर केला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. नुकसान भरपाई मंजूर शेवगाव आणि … Read more

Crop Insurance : खरीप हंगाम वाया गेल्याने अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या !

Crop Insurance

Crop Insurance : खरीप हंगाम वाया गेला असल्यामुळे विमा कंपनीकडून २५% नुकसान भरपाईची रक्‍कम अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मंडळातील सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावी. अशी मागणी भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यानी केली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच अहमदनगर जिल्ह्यामध्ये पेरणी योग्य पाऊस झाला नाही. तरीही पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी अपुऱ्या ओलीवर सोयाबीन, मूग, बाजरी, कापूस, तूर, … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार 26,500 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे पीक विम्याचा लाभ, पहा डिटेल्स

pik vima nuksan bharpai

Pik Vima Nuksan Bharpai : शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे कायमच मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, कधी दुष्काळ तर कधी अधिक थंडी यामुळे देखील पिकांचे नुकसान होत असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा मिळत असतो. दरम्यान आता जळगाव जिल्ह्यातून अशीच एक बातमी समोर आली आहे. खरं पाहता … Read more

खुशखबर ! शिंदे फडणवीस सरकारने ‘त्या’ 12 लाख शेतकऱ्यांसाठी वितरित केलेत 724 कोटी 51 लाख 46 हजार 809 रुपये; GR जारी, पहा…..

pik vima nuksan bharpai

Pik Vima Update : शेतकऱ्यांना शेती करताना नानाविध अशा अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा नैसर्गिक आपत्तीमुळे अतिशय कवडीमोल असे उत्पादन मिळत असतं. कधी अतिवृष्टी कधी गारपीट कधी दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असते. परिणामी या नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना मदत व्हावी या अनुषंगाने केंद्र शासनाच्या माध्यमातून पिक विमा योजना राबवली जात आहे. … Read more

बळीराजाचा तळतळाट ! नुकसान 38 हजाराचं भरपाई 15 रुपयाची ; आरं कुठं फेडणार ह्यो पाप? शेतकऱ्यांचा लागेल शाप

pik vima nuksan bharpai

Pik Vima : यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. खरीप हंगामातील सोयाबीन समवेतचं जवळपास सर्वच पिकांना मोठा फटका बसला. जळगाव जिल्ह्यातही अशीच परिस्थिती होती. यामुळे खरीप हंगामातील पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना निदान आता पिक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळेल आणि पिकासाठी झालेला खर्च तरी निघेल अशी आशा होती. मात्र पिक विमा … Read more

दिलासादायक ! राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1966 कोटी रुपये पीक विमा नुकसान भरपाई मिळाली ; उर्वरित 447 कोटी ‘या’ दिवशी मिळणार

pik vima nuksan bharpai

Crop Insurance : शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान सहन करावे लागते. पदरी अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पिक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक विम्याच संरक्षण लाभत. यासाठी त्यांना ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागते आणि उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकार भरते. … Read more

पिकविमा कंपनी ठग तर कंपनीचे प्रतिनिधी महाठग! शेतकऱ्यांकडून केली जातेय पैशांची वसुली ; काय आहे नेमकं प्रकरण

jalgaon news

Jalgaon News : पिक विमा कंपनीचा अनागोंदी कारभार आपण अनेकदा पाहिला आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी नुकसान भरपाई देत असून कंपन्याकडून सर्रास शेतकऱ्यांची ठगी केली जात आहे. आतापर्यंत आपण विमा कंपन्यांचा अनागोंदी कारभार पाहिला मात्र आता जळगाव जिल्ह्यातून पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींचा देखील ठगी करण्याचा अनोखा अंदाज समोर आला आहे. एकीकडे पिक विमा कंपनी … Read more

बळीराजाची क्रूर चेष्टा ! पिक विमा कंपन्यांनी 44 हजार शेतकऱ्यांचा केला घात ; दिली एक हजार रुपयांपेक्षा कमी नुकसान भरपाई

jalgaon news

Pik Vima : खरीप हंगामात शेतकरी बांधवांना पावसाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. अशा परिस्थितीत पिक विमा काढलेल्या शेतकरी बांधवांना पिक विमा नुकसान भरपाई मिळेल आणि थोडासा दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र विमा कंपन्यानी शेतकरी बांधवांचा मोठा विश्वासघात केला आहे. अनेक पिक विमा धारक शेतकरी बांधवांना शंभर दोनशे रुपये नुकसान भरपाई कंपन्यांकडून … Read more

Agriculture News : संतापजनक ! महिला शेतकऱ्याला मिळाली 12 रुपयाची ‘भीक’विमा भरपाई ; कंपन्यांचा अनागोंदी कारभार उघड

pik vima nuksan bharpai

Agriculture News : वर्षानुवर्ष बळीराजाला नैसर्गिक संकटांशी दोन हात करावे लागतात. यावर्षी देखील निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सातत्याने नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी बांधव पिक विमा उतरवतात, यंदा देखील राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. खरिपात अतिवृष्टी झाली असल्याने पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे. … Read more

बळीराजाची क्रूर चेष्टा ! पिकविम्यासाठी भरले 1296 मिळालेत 12 रुपये ; पिकविमा की ‘भीक’विमा

jalgaon news

Agriculture News : महाराष्ट्रात केल्या काही दिवसांपासून पीक विमा विरोधात रान पेटले आहे. खरं पाहता पिक विमा प्रीमियम म्हणून शेतकरी बांधवांनी हजारो रुपये रक्कम भरली असताना त्यांना मात्र वीस-तीस रुपये अशी नुकसान भरपाई मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता चालू मामला वडवणी तालुक्यातून समोर आला आहे. वडवणी तालुक्यातील एका महिला शेतकऱ्याने 1296 रुपये … Read more

बळीराजाचा तळतळाट ! नुकसान 50 हजाराचं आणि नुकसान भरपाई 60 रुपयाची ; पीकविमा शेतकऱ्यांसाठी की विमा कंपन्यासाठी

jalgaon news

Pik Vima : भारत कृषीप्रधान देश असल्याचा तमगा मोठ्या थाटामाटात मिरवतो. मात्र कृषीप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखला जाणारा बळीराजा अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे पुरता भरडला जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, यंदा देखील पावसाच्या लहरीपणामुळे खरिप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने मदत जाहीर केली असली तरी देखील बहुतांशी शेतकऱ्यांना बहुतांशी … Read more

Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक ! पीकविम्याच्या AIC कंपनीने महाराष्ट्रातील 16 कार्यालये केली बंद

pik vima nuksan bharpai

Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमागे संकटांची मालिकाच सुरू आहे. यावर्षी खरिपात निसर्गाच्या अवकृपेमुळे नुकसान झाले, पदरी खूपच कमी उत्पादन आले. शिवाय शेतमालाला बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात उत्पन्नाच्या नावावर दीड दमडी देखील आलेली नाही. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र आहे. आता दुष्काळात तेरावा महिना म्हणून प्रधानमंत्री फसल बीमा … Read more

Rabi Pik Vima : बातमी कामाची ; पिक विमा काढण्यासाठी फक्त 15 दिवस शिल्लक ! अर्ज प्रक्रिया अन विमा हफ्त्याची माहिती वाचा

Crop Insurance

Rabi Pik Vima : नैसर्गिक आपत्तीमुळे देशातील शेतकऱ्यांचे कायमच मोठे नुकसान होते. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान होते परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भ्रूदंड बसतो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या पिकांना विम्याचे संरक्षण देणे हेतू केंद्र शासनाच्या माध्यमातून 2016 पासून पिक विमा योजना राबवली जात आहे. पीएम फसल बीमा योजना असे … Read more

पिक विमा कंपनीला परत केला भीक’विमा’ ! तुटपुंजी नुकसान भरपाई मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परत केली पिकविम्याची रक्कम

akola news

Akola News : जखमेवर मीठ चोळणे काय असतं हे पिक विमा कंपनीकडून शिकावे. अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या शेतकरी बांधवांची पिक विमा कंपन्यांकडून थट्टा माजवली जात आहे. नुकसान पर्वता एवढे झाले असताना विमा कंपन्यांकडून भरपाई राई एवढी दिली जात असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत शेतकरी बांधवांचे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे … Read more

साहेब, शेतकऱ्यांचा तळतळाट नका घेऊ ! कुणाला पावणेदोन रुपयाची तर, कुणाला 76 रुपयाची नुकसान भरपाई ; हा पीकविमा की भीकविमा, शेतकऱ्यांचा सवाल

pik vima

Pik Vima : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच शासनाच्या अनैतिक धोरणामुळे पुरता मेटाकुटीला आला आहे. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे सुलतानी दडपशाही यामुळे शेतकरी राजा आर्थिक कोंडीत सापडत आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देखील खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकरी … Read more

बातमी कामाची ! रब्बी पिक विमा अर्ज प्रक्रिया सुरु ; शेतकऱ्यांनो तुमच्या मोबाईलवर ‘या’ पद्धतीने दोन मिनिटात भरा रब्बी पिक विमा ; स्वतः अर्ज करण्याची प्रोसेस पहा

rabi pik vima 2022

Rabi Pik Vima 2022 : शेतकरी बांधवांसाठी अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. रब्बी हंगामासाठी पिक विमा ची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पिक विमा च्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जात असते. यासाठी शेतकरी बांधवांना … Read more

Maharashtra Breaking : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘या’ शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश ; वाचा सविस्तर

maharashtra breaking

Maharashtra Breaking : पिक विमा नुकसान भरपाईबाबत एक अतिशय दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता, यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पिक विमा कंपन्यांनी लवकरात लवकर संबंधित पिक विमा धारक शेतकरी बांधवांना पिक विम्याची रक्कम वर्ग करणे बंधनकारक होते. मात्र, पिक विमा कंपन्या शेतकरी बांधवांना पिक विमा देण्यासाठी दंगल मंगल … Read more

पीकविमा म्हणावं की पैसा कमवण्याचं साधन ! एका वर्षात पीक विमा कंपन्यानी कमवला पाच हजार कोटींचा नफा ; शेतकरी मात्र आजही संकटात

agriculture news

Agriculture News : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासनाकडून वेग-वेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. मात्र अनेकदा असं होत की शेतकऱ्यांच्या नावाने सुरू झालेली योजना हीं शेतकऱ्यांसाठी लाभदायक सिद्ध होत नाही. याउलट शेतकरी हिताच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढते आणि इतर दलाल शेतकऱ्यांच्या नावाने मलाई खातात. 2016 साली सुरू झालेल्या … Read more