मोठी बातमी ! गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत बदल; नवीन योजनेत आता अपघातग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘इतक्या’ लाखांचा लाभ
Farmer Scheme : यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा गेल्या काही दिवसांपासून शासनाविरोधात रोष वाढत होता. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी बजेटमध्ये मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्माननिधी योजना राबवण्याचा निर्णय झाला आहे. या दोन्ही योजनेअंतर्गत आता राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 12000 मिळणार … Read more