मोठी बातमी ! गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत बदल; नवीन योजनेत आता अपघातग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘इतक्या’ लाखांचा लाभ

farmer scheme

Farmer Scheme : यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा गेल्या काही दिवसांपासून शासनाविरोधात रोष वाढत होता. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी बजेटमध्ये मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्माननिधी योजना राबवण्याचा निर्णय झाला आहे. या दोन्ही योजनेअंतर्गत आता राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 12000 मिळणार … Read more

काय सांगता ! ‘या’ योजनेसाठी शासन आता शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करणार; एकरी देणार ‘इतके’ लाख, वाचा सविस्तर

farmer scheme

Farmer Scheme : शेतकऱ्यांचे, कष्टकरी शेतमजुरांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाकडून नानाविध अशा योजना सुरू केल्या जातात. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही स्कीम राज्यातील अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील शेतमजुरांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची राज्य शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत एस सी कॅटेगिरी मधील दारिद्र्यरेषेखालील शेतमजुरांना … Read more

शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! शेततळे बनवण्याचा विचार करताय ना? मग शेततळ्यासाठी जागा कशी निवडायची, एकदा वाचाच

farm pond

Farm Pond : शेती ही पाण्याविना अशक्य आहे. मात्र भारतीय शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. अशा परिस्थितीत अनेकदा रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध राहत नाही. यामुळे पीक उत्पादनात घट होते. तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसतो. उन्हाळ्यात फळबाग जोपासण्यासाठी पाण्याची गरज असते आणि शेतकऱ्यांकडे पाणी … Read more

50 हजार प्रोत्साहन अनुदान : ‘हे’ काम झाल्याशिवाय तिसरी यादी जाहीर होणार नाही; वाचा सविस्तर

maharashtra news

Maharashtra News : केंद्र शासन तसेच राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या अशा कल्याणकारी योजना राबवत असते. गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत दोन लाखाची कर्जमाफी केली. तसेच तत्कालीन सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजारापर्यंतचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र मध्यंतरी … Read more

सरकारी काम अन आठ वर्षे थांब! ‘या’ शेतकऱ्यांना तब्बल 8 वर्षानंतर मिळणार अनुदान; राज्य शासनाने निधी केला वितरित

agriculture news

Agriculture News : आपल्याकडे एक मन विशेष प्रचलित आहे ती म्हणजे सरकारी काम आणि सहा महिने थांब. मात्र अनेकदा सरकारी काम सहा महिने थांबून देखील होत नाही. कित्येकदा वर्षानुवर्ष शेतकऱ्यांना सरकारी कामासाठी थांबावे लागते. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांबाबत देखील असंच काहीच झाला आहे. तांत्रिक चुकीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल आठ वर्षांपासून सूक्ष्म सिंचन योजनेतील अनुदान उपलब्ध होत … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता ‘या’ एटीएम सारख्या दिसणाऱ्या किऑस्क मशीनमुळे सात-बारा, आठ-अ, जुने फेरफार इत्यादी सुविधा मिळणार एका क्लिकवर

agriculture news

Agriculture News : सामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाच्या माध्यमातून कायमच वेगवेगळ्या योजना आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अशातच आता सातबारा उतारे तसेच इतर तत्सम सुविधेसाठी शासकीय कार्यालयात फेरफटका मारावा लागू नये, यामुळे शेतकऱ्यांसहित सामान्य नागरिकांचा वेळ खर्च होऊ नये यासाठी अमरावती जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून एक नवीन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील … Read more

शेतकऱ्यांनो, कर्जाच टेन्शनच मिटलं ! ‘या’ योजनेतून कमी व्याज दरात मिळतय कर्ज; योजनेचा फायदा घेण्यासाठी काय करावे लागेल? अर्ज अन कागदपत्राची माहिती वाचा

agriculture loan

Agriculture Loan : देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. याशिवाय राज्य सरकार देखील आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण शेतकरी हिताच्या योजना राबवत असते. शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी किसान क्रेडिट कार्ड ही देखील एक शेतकरी हिताची योजना आहे. वास्तविक शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. अनेकदा शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळवता … Read more

भले शाब्बास सरकार ! आता शेतकऱ्यांना ‘या’ कामासाठी सुद्धा मिळणार हेक्टरी 27 हजाराच अनुदान, वाचा शासनाचा फ्युचर प्लॅन

organic farming

Organic Farming : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची निम्मे होऊन अधिकच जनसंख्या आहे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर आधारित आहे. साहजिकच, देशाची अर्थव्यवस्था हे देखील शेती व शेतीशी आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. परिणामी शासनाकडून कायमच शेती व शेतकऱ्यांना उद्देशून वेगवेगळ्या शासकीय योजना सुरू केल्या जातात. केंद्र शासन व राज्य शासन … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्ह्यातील पाणंद रस्त्यासाठी 20 कोटीचा निधी मंजूर; ‘त्या’ 29 गावात तयार होणार पाणंद रस्ते

agriculture news

Agriculture News : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते ही देखील अशीच एक कल्याणकारी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी पानंदरस्ते तयार करून दिले जातात. खरं पाहता शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी चांगले शेतरस्ते असणे आवश्यक असते. मात्र अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी … Read more

मोठी बातमी ! ‘या’ पशुपालक शेतकऱ्यांना एक कोटी 22 लाखाचे अनुदान वाटप; आणखी 32 लाख होणार ‘या’ दिवशी वितरित

agriculture news

Agriculture News : पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता, लंपी स्किन या आजारामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील पशुपालक शेतकरी संकटात सापडले होते. या आजारामुळे देशभरात लाखो पशुधन दगावले. महाराष्ट्रात देखील या आजारामुळे हजारो पशुधन मृत्यूच्या विळख्यात गेले आणि पशुपालक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला. पोटच्या पोराप्रमाणे जोपासलेले पशुधन या … Read more

Agriculture News : मोठी बातमी ! ‘या’ शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने केली 1325 कोटी रुपयांची तरतूद; फळपीक लागवडीला मिळणार चालना, वाचा सविस्तर

agriculture news

Agriculture News : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू फळ पीक विकास योजना राबवण्यास शासनाने मान्यता दिली असून यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. … Read more

दिलासादायक ! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार प्रोत्साहन अनुदानाचीं रक्कम जमा; अजून ‘इतके’ शेतकरी प्रतीक्षेत, उर्वरित लाभार्थ्यांना ‘या’ दिवशी मिळणार पैसे

maharashtra news

50 Hajar Protsahan Anudan : गेल्या महाविकास आघाडी सरकारने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली होती. तत्कालीन सरकारने या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत केवळ कर्जमाफीच केली नाही तर नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा देखील ठरवलं. या पार्श्वभूमीवर तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास … Read more

बळीराजाची क्रूर चेष्टा ! शेतकऱ्याचे 38 हजाराचे नुकसान झालं अन पिक विमा कंपन्यांनी 68 रुपयाची नुकसान भरपाई दिली, पीकविमा की भीकविमा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

agriculture news

Agriculture News : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळेल या हेतूने राज्यातील शेतकरी बांधव पिक विमा काढतात. मात्र पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वाजवी नुकसान भरपाई दिली जात नसल्याचे विदारक दृश्य कायमच समोर आले आहे. या हंगामातही पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातही खरीप हंगामात … Read more

पशुपालकांसाठी खुशखबर ! आता दुधाळ गाय खरेदीसाठी 70 हजार तर म्हशीच्या खरेदीसाठी मिळणार 80 हजार, वाचा सविस्तर

agriculture news

Agriculture Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच पशुपालकांसाठी कायमच वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण अशा योजना अमलात आणल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान देण्याचे प्रावधान असते. अशाच एका योजनेच्या माध्यमातून राज्यातील पशुसंवर्धन विभागाकडून दुधाळ जनावरे वाटप केली जात आहेत. मात्र आतापर्यंत या दुधाळ जनावर वाटप योजनेअंतर्गत जी काही खरेदी किंमत ठरवण्यात आली … Read more

आनंदाची बातमी ! ‘या’ 9,000 शेतकऱ्यांना 36 कोटी रुपयांचे अनुदान वितरित, तुम्हाला मिळालेत का?

Farmer Incentive Scheme

Farmer Incentive Scheme : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2019 मध्ये तत्कालीन सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारने नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा देखील केली होती. 50000 पर्यंतचे अनुदान नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलं जाईल अशी घोषणा महाविकास … Read more

Farmer Scheme : गावकऱ्यांसाठी सरकारची खास योजना ! फक्त 50 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 35 लाखांचा रिटर्न; तुम्हीही करा अर्ज

Farmer Scheme : जर तुम्ही शेतकरी कुटूंबातील असाल तर आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसची लाखो रुपये मिळवून देणाऱ्या योजनेबद्दल सांगणार आहे. यासाठी तुम्ही सविस्तर बातमी समजून घ्या. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव ग्राम सुरक्षा योजना असे आहे. ही योजना बरीच प्रसिद्ध आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक व सामाजिक मदत केली जाते. त्याची सर्वात महत्वाची … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! डाळिंब बागेत प्लास्टिक आच्छादनासाठी मिळणार एकरी एकरी 2 लाख 12 हजार 320 रुपये अनुदान, पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Pomegranate Farming

Pomegranate Farming : महाराष्ट्रात डाळिंब या फळ पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने राज्यात गेल्या काही वर्षांपासून डाळिंबाचे क्षेत्र विस्तारले आहे. राज्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात डाळिंब बागा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. नासिक पुणे अहमदनगर सोलापूर यांसारख्या जिल्ह्यात डाळिंब लागवड विशेष उल्लेखनीय आहे. अशा परिस्थितीत आता राज्यातील डाळिंब उत्पादकांसाठी एक खुशखबर समोर येत … Read more

आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदानपोटी 36 कोटी वितरित, तुम्हाला मिळालेत की नाही?

solapur news

50 Hajar Protsahan Anudan : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2019 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आली. विशेष बाब म्हणजे या योजनेचीं तत्कालीन सरकारने व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला अन ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजाराच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. निश्चितच हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा फायद्याचा … Read more