Ajab Gajab News : अरे व्वा ! ३९ वर्षांपासून एकही गुन्हा नसलेले गाव, लोकांना पोलिसही माहिती नाहीत

Ajab Gajab News : देशात गुन्ह्यांचे (Crimes) प्रमाण वाढले आहे. त्यातच लहान मुलांच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. मात्र तुम्ही कधी विचारही केला नसेल की एखादे गाव (Village) असे असेल की त्या गावामध्ये कोणीही गुन्हा केलेला नाही (No offense committed). हो असे एक गाव भारतामध्ये (India) आहे की त्या गावातील लोकांनी ३९ वर्षांपासून एकही गुन्हा केलेला … Read more

लई भारी आकाशरावं! आकाश मल्टीलेअर फार्मिंग टेक्निकचा वापर करून कमवत आहेत लाखों, इतरांना पण देतो प्रशिक्षण

Successful Farmer: आकाश चौरसिया हे आज देशातील एक अतिशय लोकप्रिय नाव आहे किंवा तो मल्टीलेअर फार्मिंगचा (Multilayer Farming) ब्रँड बनला आहे. त्यांनी सांगितलेल्या तंत्राचा अवलंब करून शेतकरी (Farmer) मर्यादित जमिनीतूनही वर्षाला चार ते पाच लाख रुपये सहज कमवू शकतात. कोण आहे आकाश चौरसिया:- मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बुंदेलखंडमधील सागर जिल्ह्यात राहणाऱ्या आकाशने केवळ मल्टीलेअर फार्मिंगचा … Read more

Weather update : मान्सूनबाबत नवीन भविष्यवाणी ! या दिवशी राज्यभर पावसाचा इशारा, तर आज इथे होणार पाऊस

Weather update : मान्सूनच्या (monsoon) पावसाने (rain) दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) देशातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. I IMD नुसार, शुक्रवारी उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात असलेल्या उष्णतेच्या लाटेच्या स्थितीपासून थोडासा दिलासा मिळाला आणि पुढील आठवड्यात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी … Read more

Mansoon Alert : आज या ठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा, मात्र उष्णतेचाही इशारा, जाणून घ्या आजचे नेमके हवामान

Mansoon Alert : हवामानात वेळोवेळी बदल होत असून दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड (Delhi, Punjab, Haryana, Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh, Uttar Pradesh, Bihar, Jharkhand) यासह इतर अनेक राज्यांमध्ये उष्णता आणि आर्द्रतेमुळे लोक चिंतेत आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार या राज्यांतील हवामान पुढील काही दिवस अशीच राहणार असून लोकांना उष्णतेपासून (heat) … Read more

Successful Farmer: 12 लाखांची नोकरीं सोडली अन ‘या’ इंजिनिअरने सुरु केली सेंद्रिय शेती; आता करतोय 15 लाखांची कमाई

Successful Farmer: लाखोंची नोकरीं, एसी मध्ये बसून काम, शहरातले आरामाचे जीवन एवढं सोडून कोणी एक अवलिया शेती (Farming) करतोय असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडून येतात. असंच काहीसं समोर येतंय मध्यप्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील शिंदवाडा जिल्ह्यातून. … Read more

Lower import duties on wine and beer: आता या राज्यात वाईन आणि बिअर स्वस्त होणार, नवीन किंमतही झाल्या निश्चित!

Lower import duties on wine and beer:मध्य प्रदेशात राहणाऱ्या दारू आणि बिअरप्रेमींना लवकरच सरकारकडून भेट मिळणार आहे. वास्तविक, राज्यात बीअर आणि वाईनवरील आयात शुल्क कमी होणार आहे. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी गुरुवारी सांगितले की, मंत्र्यांच्या गटाने वाईन आणि बिअरवरील आयात शुल्क कमी (Lower import duties on wine and beer) करण्यास मान्यता दिली आहे. आता … Read more

शेतकऱ्याची कमाल! ‘या’ शेतकऱ्याने पिकवले पिवळ्या कलरचे कलिंगड; कलिंगडास आहे अननसची चव; 32 रुपये किलोचा मिळतो दर

Farmer succes story:देशातील शेतकरी बांधव शेती व्यवसायात (Farming) कायम बदल करत असतात. यात प्रामुख्याने पीकपद्धतीत बदल केला जातो. शिवाय शेतकरी बांधव (Farmers) पिकांच्या जाती देखील कायम बदलत असतात. शेतकरी बांधव पिकांच्या सुधारित जातींची (Improved Varieties) पेरणी करतात जेणेकरून त्यांना शेतीतून चांगले उत्पन्न (Farmers Income) मिळवता येईल. मध्यप्रदेश मधील (Madhya Pradesh) एका शेतकऱ्याने देखील कलिंगडच्या एका … Read more

मलाही ईडीची नोटीस दिली, दम असेल तर मला उचलून दाखवून कारवाई करावी

अमरावती : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्यातल्या ईडीच्या कारवाईवरून (ED Notice) केंद्रीय तपास यंत्रणांवर सवाल उपस्थित केले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली आहे. ते म्हणाले, देशात भाजपने (Bjp) दडपशाहीचे राजकारण सुरू केलं आहे. उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जात आहेत. भाजपाने देशात मोकळं वातावरण ठेवलं … Read more

Farming Business : लाल भेंडीची शेती शेतकऱ्यांसाठी ठरतेय फायदेशीर; तुम्हीही याची शेती करून कमवू शकता लाखों

अहमदनगर Live24 टीम, 05 मे 2022 Business Idea : देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात शेतीत मोठा बदल करू लागले आहेत. बदलत्या काळानुसार आता आधुनिकतेची सांगड घालून शेतकरी राजा आता पीक पद्धतीत मोठा बदल करत आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना शेतीमध्ये बदल करून नगदी (Cash Crop) तसेच बाजारात मागणी असलेल्या पिकांची लागवड … Read more

खरं काय! 5 क्विंटल बियाण्यातून मिळवले 129 क्विंटल बटाटे; निळे बटाटे ठरू शकते शेतकऱ्यांसाठी वरदान

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- अलीकडे देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रात बदल घडवून आणला जात आहे. शेतकरी बांधव (Farmers) सध्या पीक पद्धतीत मोठा बदल करीत आहेत. शेतकऱ्यांचा पीकपद्धतीत केला गेलेला प्रयोग त्यांच्यासाठी जणू काही वरदानच सिद्ध होत आहे. यामुळे अनेक शेतकरी बांधवांना आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आहे. मध्यप्रदेश (Madhya Pradesh) … Read more

‘या’ 10 जातीच्या गाईचे पालन करा; दूध उत्पन्नात वाढ होईल हमखास

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- भारतात दूध उत्पादनासाठी गाई पालन हजारो वर्षांपासून केले जाते.पण आली कडे दूधाच्या मागणीत वाढ होत आसल्या मुळे चांगल्या दूध देणाऱ्या गाईच्या जातीची निवड करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. कारण चांगल्या जातीच्या गाईची निवड केल्यास उत्पन्नात वाढ होणार आहे.भारतात गायींच्या 50 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. व्यावसायिक नफा मिळवण्यासाठी … Read more

farming business ideas : उन्हाळी भेंडी लागवड करा; मिळवा भरघोस नफा

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 Vegetable Farming:- शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नुसते भाजीपाला शेती करणे देखील फायदेशीर असते. कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना भाजीपाला शेती करून अधिकचा नफा मिळवता येऊ शकतो. शेतकरी भेंडी शेतीतून कमीत कमी खर्चात अधिकचा नफा कसा मिळू शकतो. व त्याची लागवड नियोजन कशा पद्धतीने केली जाते.या बद्दल आपण आज जाणून घेवू भेंडी … Read more

देशातील ‘या’ 2 शहरांमध्ये मांसाहार आणि मद्यविक्रीवर बंदी; समोर आले मोठे कारण

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तीर्थ स्थळ कुंडलपूरसह 2 शहरांना पवित्र क्षेत्र म्हणून दर्जा देण्यात आला आहे. दोन शहरांमध्ये मांसाहार आणि मद्यविक्रीवर बंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये मांसाहार आणि मद्यविक्री होणार नाही. या 2 शहरांना पवित्र शहरांचा दर्जा … Read more

लग्नानंतरही प्रेयसीशी बोलल्याने पित्यानेच केली मुलाची हत्या, आई आणि बहिणीने केली मृतदेहाची विल्हेवाट

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- मध्य प्रदेशातील बुरहानपूरमध्ये एका पित्याने आपल्या मुलाची हत्या केली. यानंतर पत्नी आणि मुलीसह त्यांनी मुलाच्या मृतदेहाचीही विल्हेवाट लावली. 15 दिवसांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे. पोलिसांनी दोरीच्या सहाय्याने या प्रकरणाची उकल केली. बुरहानपूरचे एसपी राहुल कुमार लोढा यांनी सांगितले की, ही घटना निबोला पोलिस स्टेशन क्षेत्रातील धुलकोट … Read more

धक्कादायक ! या ठिकाणी प्रवाशांनी भरलेली बसच पडली नदीत

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागत आहे. यातच मध्यप्रदेश मध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.(Accident news) मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात एक बस नदीत पडल्याने एका लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले. याबाबात पोलिसांनी … Read more

Kalicharan’s arrest story : कालीचरणच्या अटकेची इनसाइड स्टोरी, ‘राजू’ या नावाने घेतली होती खोली…

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- महात्मा गांधींना शिव्या देऊन वादात आलेले कालीचरण महाराज छत्तीसगड पोलिसांपासून वाचण्यासाठी मध्य प्रदेशातील खजुराहो येथे लपून बसले होते. राजधानी रायपूरमधून पळून ते मंगळवारी रात्री खजुराहोला पोहोचले होते. तेथून कालीचरण महाराजांना रायपूर पोलिसांनी पहाटे चार वाजता अटक केली.(Kalicharan’s arrest story) मिळालेल्या माहितीनुसार, कालीचरण महाराज खजुराहो येथील बागेश्वर धाम हॉटेलमध्ये … Read more

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील गुहा येथील गुहा पाठ येथे सोमवार दि 20 डिसेंबर रोजी रात्री ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे.(Ahmednagar news)  गेल्या काही दिवसांपूर्वी गुहा पाट परिसरात गुहा पाट येथे भीषण अपघातात मध्यप्रदेश राज्यातील साई भक्त महिला ठार होऊन अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली असताना आज … Read more

महाराष्ट्रापाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला आता ‘या’ राज्यातही स्थगिती

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- मध्य प्रदेशात ६ आणि २८ जानेवारी तसेच १६ फेब्रुवारी अशा तीन टप्प्यांत पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.(OBC reservation)  महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तीनच दिवसांपूर्वी स्थगिती दिली. याच मुद्द्यावर महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेशातील इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाला … Read more