अरे बापरे! भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा; उद्यापासून ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस !
Imd Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे हवामानावर विपरीत परिणाम होत असून काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होत आहे. यामुळे मात्र बळीराजाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे तसेच अवकाळी पावसामुळे राज्यातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा यांसारख्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान … Read more