“कोणाला अल्टिमेटम द्यायचा आहे, तो घरच्यांना द्या” अजित पवारांनी राज ठाकरेंना खडसावले

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा ३ मे पर्यंत अल्टिमेटम (Ultimatum) दिला होता. त्यानंतर राज्यातील काही मनसे कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा लावली. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांना चांगलेच खडसावले आहे. अजित पवार म्हणाले, भोंग्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) काही … Read more

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका, सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची बाजू मांडण्यात सरकार अपयशी

मुंबई : ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राज्य शासनाला आणखी एक दणका दिला आहे. व आता दोन आठवड्यात पुन्हा निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहे.तसेच निवडणुका पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवायच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पुन्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असून विरोधकांनी राज्य सरकारवर (state government) हल्लाबोल सुरु केला आहे. … Read more

पहाटेची अजान भोंग्यांविनाच, आता दुपारी काय होणार?

अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Maharashtra news : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, रात्रीच पोलिसांसोबत मशिदीच्या मौलानांची बैठक झाली. त्यामध्ये सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे ठरेल. त्यामुळे नगरमध्ये पहाटेची अजान भोंग्यांविनाच झाली. पहाटे साडेपाच वाजता ही अजान असते. सुप्रिम कोर्टाच्या … Read more

बिग ब्रेकिंग : राज ठाकरेंकडून ‘कार्यक्रम’ जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Politics :- गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मशीदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारणाचे भोंगे जोरात वाजत आहेत. राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेपासून या मुद्द्यावरून राजकारण तापवलं आहे. त्यानंतर रविवारी औरंगाबादेत झालेल्या सभेतही राज ठाकरेंनी पुन्हा इशारा देत ईदपर्यंतचा अल्टिमेटम दिला. तसेच मनसेकडून महाआरतीचा इशाराही दिला होता मात्र नंतर ईदचा विचार … Read more

Ahmednagar News | …तर भोंग्यांना परवानगी; एसपी म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- भोंग्यांवरून सध्या संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात भोंग्यांना परवानगीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, यासंदर्भात नव्याने आदेश दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधीक्षक पाटील म्हणाले,‘ध्वनीक्षेपकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत. ध्वनी प्रदूषण कायद्याची अंमलबजावणीही केली जाते. कोणालाही … Read more

भोंगा हा फक्त दंगल माजविण्यासाठी.. अग्नीत नेत्याचं मुल जळणार नाही, पण तुरुंगात मात्र सामान्य माणसाची मुलं खितपत पडतील; जितेंद्र आव्हाड

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी मीडियाशी संवाद साधताना भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसे (Mns) व भाजपचा (Bjp) समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी भोंगा हा फक्त दंगल (riot) माजविण्यासाठी निर्माण झालेला आहे, असे म्हटले आहे. तसेच भोंग्याच्या मागून कोण बोलतंय, हे सर्वांना कळतंय त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व न देता नोकऱ्या किती गेल्या … Read more

ॲड्रेस प्रूफशिवाय ‘या’ लोकांना मिळणार आधार कार्ड, जाणून घ्या UIDAI ने कोणासाठी केला नियममध्ये बदल……

Aadhaar update :- आजच्या काळात प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. त्याशिवाय सरकारी योजनांपासून शाळेत प्रवेश घेणे खूप कठीण झाले आहे. दरम्यान युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने सांगितले की, आता घराचा पूर्ण पत्ता नसला तरी आधार कार्ड जारी केले जाईल. हा बदल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी (सेक्स वर्कर) … Read more

शिवसेनेने मराठी माणसाला वाऱ्यावर सोडून दिले; विखे पाटलांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  ‘मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारेच आता सत्तेत राहून समाजाची फसवणूक करत आहेत. आश्वासनांची पूर्तता करण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आलं आहे. समाजाची उपेक्षा करणाऱ्या मुख्‍यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मराठा समाजाच्‍या मंत्र्यांनी तात्‍काळ राजीनामे द्यावेत,’ अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, … Read more

राज्य सरकारचा निर्णय! ! भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन अखेर मागे

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेल्या १२ भाजपा आमदारांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं देखील यासंदर्भात निलंबन कायदेशीर नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर हे निलंबन मागे घेण्यासंदर्भात राज्य सरकारवर दबाव वाढू लागला होता. आमदारांविरोधात ६० दिवसांपेक्षा जास्त काळ निलंबनाची कारवाई करण्याचा विधानसभेला … Read more

पेगासस प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  सध्या देशात पेगॅसस प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता या प्रकरणी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. पेगॅसस या इस्रायली स्पायवेअरच्या कथित वापराबाबत सर्वोच्च न्यायालयात एक नवी याचिका सादर करण्यात आली आहे. २०१७ मध्ये झालेल्या १५ हजार कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र कराराच्या वेळी भारताने इस्रायलकडून पेगॅसस … Read more

मोठी बातमी! भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन झालं रद्द

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-   सर्वोच्च न्यायालयाने आज भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या १२ आमदारांना दिलासा मिळाला असून राज्य सरकारला धक्का बसला आहे. …म्हणून आमदारांचे निलंबन करण्यात आले होते इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी … Read more

Corona Vaccin : राज्यात कोरोना लस बंधनकारक नाही, मात्र…

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- राज्यात लस घेणं बंधनकारक नाही, मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी लस घेणे नागरिकांना भाग पाडू. राज्यात लसीकरण समाधानकारक असून, लसीची सक्ती नसली तरी आम्ही नागरिकांना विनंती करू, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात कोरोना लसीचे दोनही डोस घेणे आवश्यक असल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोरोना … Read more

महाराष्ट्रापाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला आता ‘या’ राज्यातही स्थगिती

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- मध्य प्रदेशात ६ आणि २८ जानेवारी तसेच १६ फेब्रुवारी अशा तीन टप्प्यांत पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.(OBC reservation)  महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तीनच दिवसांपूर्वी स्थगिती दिली. याच मुद्द्यावर महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेशातील इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाला … Read more

आमदार जगतापांनी खिल्लारी बैलांचे पूजन करून साजरा केला आनंदोत्सव

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यती वरची बंदी उठवल्या नंतर आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषदेचे मा.सदस्य सचिन जगताप यांनी खिल्लारी बैलांचे पूजन करून आनंदोत्सव साजरा केला.(MLA Sangram Jagtap) नुकतीच बैलगाडा शर्यती वरची बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बैलगाडा शर्यत ही … Read more

त्या 12 जागांवरील निवडणूक ओबीसी आरक्षणाविनाच होणार

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता येत्या 21 डिसेंबरला होऊ घातलेल्या नगर जिल्ह्यातील अकोले, पारनेर आणि कर्जत नगरपंचायतीं तसेच ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका 12 जागांवरील निवडणूक ओबीसी आरक्षणाविनाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.(OBC reservation) यामुळे अनेकांचा हिरमोड … Read more

कोरोनामुळे जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना एका आठवड्याच्या आत भरपाई देण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- सर्वोच्च न्यायालयाने कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची भरपाई देण्याबाबत गुजरात आणि महाराष्ट्र सरकारला फटकारले.(Corona death) या योजनेबद्दल आणि अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती देण्यासाठी पुरेसे प्रयत्न न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. सर्व प्रलंबित अर्जदारांना एका आठवड्याच्या आत भरपाई द्यावी, असे सांगितले आहे. महाराष्ट्र सरकारने न्यायालयाला … Read more

सर्वोच्च न्यायालयात आज ओबीसी आरक्षणावर सुनावणी होणार

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- सर्वोच्च न्यायालयात आज सोमवार दि. 13 डिसेंबर रोजी ओबीसी आरक्षणावर सुनावणी होत आहे. ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात किंवा सर्वच निवडणुका पुन्हा पुढे ढकलाव्यात अशी मागणी राज्य सरकारने नव्या याचिकेत केली आहे.(OBC reservation) त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य … Read more

सर्वोच्च न्यायालय म्हणते, राष्ट्रीय आपत्तीशी दोन हात करण्यासाठी काय योजना आखली?

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  देशातील वाढत्या कोरोना संक्रमणासंबंधी सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी चिंता व्यक्त केली. देशात आणीबाणीसदृश्यं परिस्थिती उद्भवल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटले आहे. कोरोना या राष्ट्रीय आपत्तीशी दोन हात करण्यासाठी सरकारनं काय योजना आखली याची माहिती हवी आहे, असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटले आहे. देशातील सहा वेगवेगळे उच्च न्यायालय या मुद्यांवर सुनावणी … Read more