अहमदनगर जिल्ह्याचे मिनी काश्मिर : निसरड्या वाटा, फेसाळते धबधबे,हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा आणि बरेच काही

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदऱ्याला नेहमीप्रमाणेच मृग नक्षत्रामध्ये वर्षा ऋतुची चाहुल लागते. यंदा मात्र पावसाचे उशिरा आगमन झाले. जुनच्या शेवटी पावसाने डरकाळी फोडली. शहरी भागात कमी पाऊस असला, तरी सह्याद्रीचा पाऊस म्हणजे पर्यटनाची पर्वनीच समजली जाते. ओल्या झालेल्या निसरड्या रानवाटा, चिंब भिजलेली जंगले, जंगलातील नागमोडी वळणे, खळखळत कोसळणारे धबधबे, अलंग- कलंग- मलंगसारख्या गडकोट किल्ल्यांसह निसर्ग सफरीचा … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरण इतके भरले, पावसामुळे आदिवासी बांधवांचे जनजीवन विस्कळीत

Ahmednagar News

Bhandardara Dam : भंडारदरा पाणलोटात सतत मुसळधार पाऊस बरसत असल्याने आदिवासी बांधवांचे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. ब्रिटीश कालीन भंडारदरा धरणाच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ होऊन भंडारदरा धरण ६० टक्के भरले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे अहमदनगरची चेरापुंजी समजली जाते. मागील गुरुवार पासून सुरु झालेल्या पावसाने थोडासुद्धा विसावा न घेता कोसळत आहे. त्यामुळे भात आवणीला … Read more

Ahmednagar News : रोज सकाळी उठायचं अन् डोंगर दऱ्यांतून सात किलोमीटर शाळेत जायचं…

रोज सकाळी उठायचं अन् डोंगर दऱ्यांतून पाऊल वाटेने.. कच्च्या रस्त्याने.. वाट शोधत.. तब्बल सात किलोमीटर पायपीट करायची, तेव्हा कुठं त्यांना शाळा भेटते. ही व्यथा आहे, अकोले तालुक्यातील मुथाळने गावच्या विद्यार्थ्यांची देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी सर्वसामान्य माणसाला शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे. आपल्या देशात शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्वांना शिक्षण मोफत व सहज उपलब्ध … Read more

Ahmednagar Rain : भंडारदरा पाणलोटात मुसळधार पाऊस ! भात लागवडीला सुरुवात

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गत तीन ते चार दिवसांपासुन मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे आदिवासी शेतकऱ्यांची भातखाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. भंडारदरा परिसर पावसाचे माहेरघर समजला जाते. हमखास पावसाचे ठिकाण असल्याने येथील प्रमुख पीक भात आहे. मे महिन्याच्या शेवटी प्रामुख्याने भाताची पेरणी करायची, असा येथील शेतकऱ्यांचा नित्यक्रम आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची भाताची रोपे … Read more

मित्रानेच काढला मित्राचा काटा

Ahmednagar News

Ahmednagar News : प्रेम प्रकरणातून घडला प्रकार : सहा महिन्यानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात एलसीबीला यश : पर राज्यातील दोघांना अटक प्रेम प्रकरणातून मित्रानेच मित्राचा काटा काढल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. श्रीरामपूर एमआयडीसीत सहा महिन्यांपूर्वी अज्ञात इसमाचा खून झाला होता. या खुनाच्या गुन्ह्याची उकल काढण्यात स्थानिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पथकाने परराज्यातील … Read more

वाकी धरण भरले : भंडारदरा पाणलोटात पावसाचे तांडव सुरूच

Ahmednagar News

Ahmednagar News : कळसूबाई शिखरावर पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णावंती नदीला आलेल्या प्रचंड पुराने वाकी धरण शुक्रवारी (दि. ७) रात्री ९ वाजता पूर्ण क्षमतेने भरले. कृष्णावती नदीमधून निळवंडे धरणाच्या दिशेने पाणी झेपावले असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचे तांडव सुरूच आहे. अकोले तालुक्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसूबाई शिखरावर गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसभर अतिवृष्टी झाली. या … Read more

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

शिर्डी, दि.७ जूलै २०२३ (उमाका वृत्तसेवा) :- महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रपतींनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा वस्तुसंग्रहालयास भेट दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंदिरात आगमन झाल्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवराव … Read more

शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता ! महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…

Radhakrishna Vikhe Patil

Shirdi News : अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. शिर्डी येथे … Read more

Ahmednagar News : नवीन जिल्ह्याचे मुख्यालय श्रीरामपूरला व्हावे ! जिल्ह्याच्या निर्मितीसाठी लागणारी मोठी…

Ahmednagar News

यासाठी टाकळीभान ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहेत. अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठा असून, त्याचे विभाजन होणे गरजेचे असून, नवीन जिल्ह्यासाठी श्रीरामपूर योग्य असून, दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अहमदनगरच्या खालील तालुक्यांच्या मध्यवर्ती श्रीरामपूर असून, सर्व सोयीसुविधा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून श्रीरामपूरमध्ये उपलब्ध आहेत. जिल्ह्याच्या निर्मितीसाठी लागणारी मोठी शासकीय जागा, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय, … Read more

Ahmednagar Local News : अहमदनगर जिल्‍ह्यातील ग्रामपंचायतींना विद्युत घंटागाडी ! पहा कोणत्या तालुक्याला किती ?

Ahmednagar Local News

Ahmednagar Local News :- देशाचा खऱ्या अर्थाने विकास साधावयाचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे आवश्यक आहे. गावे स्वच्छ व्हावीत, स्वयंपूर्ण व्हावीत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेला अधिक गती देण्यासाठी ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी जिल्‍ह्यातील ग्रामपंचायतींना विद्युत घंटागाडी वितरणाचा जिल्हा परिषदेचा हा उपक्रम राज्यातील पहिला अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यानी ही बातमी वाचायलाच पाहिजे ! जिल्ह्यातील शासकीय…

Ahmednagar Education News : अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अहमदनगर शहर व जिल्ह्यातील एकूण १८ शासकीय वसतिगृहासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षा करिता शालेय विद्यार्थ्यानी १२ जूलै २०२३ पर्यंत तर व्यासायिक अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी ३१ जूलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत. … Read more

Ahmednagar News : ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढे कोपरगावकर यांचे पुनवर्सन !

शिर्डी, दि.२५ जून २०२३ (उमाका वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे – कोपरगावकर यांची आज द्वारकामाई वृध्दाश्रम येथे भेट घेत ‍विचारपूस केली. वृध्द कलावंत म्हणून शांताबाईंचा शासनाच्या वतीने योग्य तो सन्मान … Read more

Shirdi News : साईबाबा आणि साईसंस्थानची बदनामी करणारांच्या विरोधात कायदेशीर कारवाई

अनेक भाविकांच्या तक्रारीनंतर साईबाबा आणि साईसंस्थानची समाज माध्यमांद्वारे बदनामी करणारांच्या विरोधात साईसंस्थानने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. भाविकांनी अशा बदनामीकारक मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन साईसंस्थानचे सीईओ पी शिवा शंकर यांनी केले आहे. संस्थानच्या तक्रारीनंतर सायबर सेल सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करणार आहे. संस्थानचे सीईओ यांनी राज्याच्या सायबर सेलचे प्रमुख … Read more

पुणतांबा मंडळातील ६२८० शेतकऱ्यांना ९ कोटी १० लाखांची अतिवृष्टी नुकसान भरपाई

शिर्डी, दि.२२ जून (उमाका वृत्तसेवा):- सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पुणतांबा मंडळातील सुमारे ११ गावांतील ६ हजार २८० शेतकऱ्यांना ९ कोटी १० लाख रुपयांची शेती पिकांची नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. या संदर्भात माहिती … Read more

धक्कादायक घटना ! व्यापाऱ्याला चाकू लावून लुटले

श्रीरामपूर : दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यापाऱ्याला चाकू लावून त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळीसह २० हजार रुपयांची रोकड तिघा चोरट्यांनी लुटली. तसेच व्यापार्‍याला बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलापूर येथील व्यापारी बाळकृष्ण गोविंद खोसे (वय ६४) यांनी … Read more

राजस्थानची खतरनाक गँग शिर्डी पोलिसांकडून जेरबंद

शिर्डी : राजस्थानमधील मोस्ट वॉंटेड कुख्यात टोळीचा म्होरक्या कमलसिंग राणा याच्यासह त्याच्या चार साथीदारांच्या मुसक्या राजस्थान व शिर्डी पोलिसांनी मिळून केलेल्या कारवाईत आवळण्यात आल्या. पाचही आरोपींना शिर्डीतील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी दिली. मिटके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, राजस्थान व मध्यप्रदेश या … Read more

मित्रानेच केला घात… डोंगरावर घेऊन गेला अन अन खूनच केला

अकोले : मित्रानेच मित्राला गाडीवर गर्दणीच्या डोंगरावर नेऊन लोखंडी रॉडने डोक्यात मारून त्याचा खून केल्याची घटना अकोले शहरात घडली आहे. अशरफ अतिक शेख (१७ वर्षे ६ महिने, रा. अकोले) असे मयत अल्पवयीन मुलाचे नाव असून याबाबत पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतले असल्याचे समजते. याबाबत समजलेल्या माहितीनुसार काल रविवारी अतिक नौशाद यांनी दिलेल्या फियांदीनुसार त्यांचा अल्पवयीन … Read more

गुटखा लूट प्रकरण पोलिसांना भोवणार; विशेष पोलीस महानिरीक्षकांचे चौकशीचे आदेश

अकोले : कर्नाटकातून महाराष्ट्रात अन्‌ थेट अकोल्याच्या दिशेने निघालेला पकडलेला व नंतर तडजोड करून सोडून दिलेला गुटख्याचा ट्रक संबंधित पोलिसांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अहमदनगरचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून संबंधित स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी हजर … Read more