Offer of airlines: फक्त 26 रुपयांत परदेश प्रवासाची संधी, या एअरलाइन्सची अविश्वसनीय ऑफर! जाणून घेण्यासाठी क्लिक करा येथे……

Offer of airlines: जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल, पण विमान प्रवासाचे भाडे पाहता तुमचे बजेट बिघडण्याची भीती आहे. मग तुमच्यासाठी या डेस्टिनेशनला भेट देण्याची ही एक उत्तम संधी आहे, कारण इथे तुम्हाला फक्त 26 रुपयांमध्ये हवाई तिकीट मिळेल. व्हिएतनाम 26 रुपयांना पोहोचले – होय, ही उत्तम ऑफर व्हिएतनामच्या व्हिएतजेट एअरलाइन्सने (Vietjet Airlines) घेतली … Read more

Monsoon Destinations in india: तुम्हीही पावसाळ्यात कुठेतरी फिरण्याचा विचार करत आहात का? भारतातील ही ठिकाणे आहेत मस्त……

Monsoon Destinations in india: तुम्हाला नेहमी भेट द्यायची असलेली ठिकाणे पाहण्यासाठी पावसाळा महिना (Rainy month) हा उत्तम काळ आहे. पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका जास्त असला तरी, जर तुम्हाला रस्त्यांची चांगली माहिती असेल तर तुम्ही पावसाळ्यात तुमची सहल अविस्मरणीय बनवू शकता. भारतात तीन प्रकारचे ऋतू आहेत – उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. लोक … Read more

Free Silai Machine Scheme: मोदी सरकार देत आहे मोफत शिलाई मशीन, जाणून घ्या कसा करायचा अर्ज!

Free Silai Machine Scheme: देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना (Free sewing machine plan). सरकार महिलांना मोफत शिलाई मशीन देते. या योजनेच्या मदतीने महिलांना त्यांच्या आर्थिक गरजा (Financial needs) पूर्ण करण्यासाठी इतर कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही याची काळजी घेण्याचा सरकारचा प्रयत्न … Read more

UPSC Interview Questions : पंढरपूर क्षेत्र कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) होत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस … Read more

Sugarcane Farming: ऊस उत्पादक शेतकरी लाखों कमवणार ! ‘या’ पद्धतीने उसाची शेती शेतकऱ्यांना कमवून देणार लाखों; वाचा सविस्तर

Sugarcane Farming: भारताला जगातील सर्वात मोठा ऊस उत्पादक देश म्हटले जाते. तर महाराष्ट्र देखील ऊस उत्पादनात (Sugarcane Production) देशात अव्वल आहे. या वर्षी आपल्या राज्यात साखरेचे विक्रमी गाळप झाले असून महाराष्ट्राने उत्तर प्रदेश राज्याला धोबीपछाड दिली आहे. त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या शिरेपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. देशातील उत्तर … Read more

Hero Splendor Plus : मस्त सौदा! फक्त 13,000 रुपयांमध्ये घरी घेऊन या हिरो स्प्लेंडर, अशी करा खरेदी

नवी दिल्ली : देशात सेकंड हॅन्ड गाड्यांची (second hand vehicles) मागणी वाढत आहे. कमी किमतीत सर्वसामान्य लोक जुन्या गाड्या खरेदी करत असतात. अशा वेळी तुम्हाला Hero Splendor Plus गाडी कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. Hero Splendor Plus देशात सगळ्यांनाच आवडते. नवीन सोबतच लोकांना जुने स्प्लेंडर देखील खूप आवडते. तुम्हाला ते ऑनलाइन मार्केटमध्ये (online marketplace) … Read more

Maize Farming: आनंदाची बातमी! शास्त्रज्ञांनी विकसित केल्या मक्याच्या सुधारित जाती; कमी कालावधीत, कमी खर्चात मिळणार लाखोंच उत्पादन

Maize Farming: सध्या देशात खरीप हंगाम (Kharif Season) सुरु आहे. मान्सूनने (Monsoon) आता संपूर्ण भारत व्यापला असून शेतकरी बांधव (Farmer) खरीप हंगामातील पेरणीसाठी लगबग करत असल्याचे चित्र आहे. देशात खरीप हंगामात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात मक्याची शेती (Maize Cultivation) करत असतात. अशा परिस्थितीत देशातील शेतकरी बांधव सध्या मका पेरणी (Maize Sowing) करत आहेत. तर शेतकरी … Read more

मोठी बातमी : व्हिप मोडल्याप्रकरणी विधिमंडळ सचिवांची शिवसेनेच्या आमदारांनी नोटीस

Maharashtra news:विधानसभा अध्यक्ष निवड आणि बहुतम चाचणीच्यावेळी शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांनी एकमेकांविरूद्ध केलेल्या व्हिप मोडल्याच्या तक्रारींची विधिमंडळ सचिवालयाने दखल घेतली आहे. दोन्ही बांजूच्या मिळून ५३ आमदारांना ही नोटीस पाठविण्यात आली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांना मात्र ही नोटीस पाठविण्यात आलेली नाही.विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये ७ दिवसांमध्ये … Read more

Lotus Cultivation: कमळाची लागवड करण्याची ही पद्धत अवलंबल्यास तुम्हीही व्हाल श्रीमंत, कमी खर्चात मिळेल जास्त नफा….

Lotus Cultivation: कमळाच्या लागवडीबद्दल (Lotus cultivation) असा समज आहे की, ते तलाव आणि तलावांच्या घाणेरड्या पाण्यातच उगवते. हे पूर्णपणे खरे नाही. आपण शेतात कमळाची फुलेही लावू शकतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे कमळाचे पीक अवघ्या 3 ते 4 महिन्यांत तयार होते. यामुळेच तज्ञ कमी खर्चात जास्त उत्पादन (Production) देणाऱ्या पिकांच्या श्रेणीत त्याची गणना करतात. कमळ … Read more

New Mahindra Launching Cars : महिंद्रा लवकरच लॉन्च करणार ४ रुबाबदार इलेक्ट्रिक कार, कारची वैशिष्ठे सविस्तर वाचा

New Mahindra Launching Cars : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी (Mahindra & Mahindra Company) त्यांच्या रुबाबदार गाड्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता महिंद्रा अँड महिंद्रा आपल्या बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मपर्यंत (electric platform) आगामी काळात अनेक ईव्ही लॉन्च (Launch) करण्याच्या तयारीत व्यस्त आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी 2027 पर्यंत चार नवीन इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात आणणार आहे. Mahindra EV शी संबंधित … Read more

धक्कादायक : ओळखीच्यानेच घात केला अन वारंवार..?

Ahmednagar News:शहरात एका अल्पवयीन तरूणीवर ओळखीच्यानेच वारंवार अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार बोल्हेगाव येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी आणि पिडीत मुलीचे कुटुंब एकमेकांच्या ओळखीचे आहे. त्यामुळे आरोपी आणि पिडीतेची देखील ओळख होती. दि. १५ फेब्रुवारी रोजी पिडीत तरूणीला आरोपीने त्याच्या घरी बोलावत माझे … Read more

शेतातील विहिरीची पाहणी करणे बेतले ‘त्याच्या’ जीवावर ..?

Ahmednagar News:शेतात पाहणी करत असताना शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील चास शिवारात घडली. अरुण बन्सी गायकवाड (वय ४६, रा.चास ता.नगर) असे मयत इसमाचे नाव आहे.मयत गायकवाड हे चास गावठाणात राहत होते. ते नगर – पुणे महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर कामास होते. काल सकाळी ते मोटारसायकलवर गावच्या परिसरात असलेल्या ब्राम्हणदरा … Read more

साहेब ….आमच्या पोरांनाबी शिकू द्या…. कुठवर त्यांना जनावरे…?

Ahmednagar News:कोणताही अन्याय फक्त शेतकऱ्यांनीच सहन करायचा का? आमच्या पोरांनाबी शिकून एमएससीबी मध्ये जाऊ द्या की कुठपर्यंत त्यांना जनावरे वळायला पाठवता. जरा कंपनीचे लोड शेडिंग करून पहा जर याचा विचार झाला नाही तर आम्ही यापुढे कोणतेही बिल भरणार नाही. जो वसुलीला येईल त्यांना आमच्या शेतकऱ्यांना सामोरे जावे लागेल असा इशारा पारनेर तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी … Read more

Rice Farming: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणारचं…! भाताची ‘ही’ देशी जात रोवणी करा, लाखों नव्हे करोडो कमवा; वाचा सविस्तर

Rice Farming: देशातील मान्सूनचा (Monsoon) प्रवास यावर्षी खूपच कासवगतीने सुरू आहे. शिवाय मान्सून खूपचं कमकुवत आहे आणि देशातील बहुतांशी ठिकाणी कमी पाऊस झाला आहे. अशा परिस्थितीत देशात खरीप हंगामातील (Kharif Season) मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भात पिकाच्या रोवणीला (Paddy Farming) उशीर होत असल्याचे चित्र संपूर्ण देशात आहे. महाराष्ट्रात देखील भातशेती (Rice Cultivation) मोठ्या प्रमाणात … Read more

PM Kisan Yojana: या लोकांना पीएम किसान योजनेचे पैसे परत करावे लागतील, या यादीत तुमचे नाव तर नाही ना! येथे पहा….

PM Kisan Yojana: पंतप्रधान किसान सन्मान निधी (Prime Minister Kisan Sanman Nidhi) अंतर्गत 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 2-2 हजार रुपयांची आर्थिक रक्कम पाठवण्यात आली आहे. हा 11वा हप्ता 31 मे 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला. 12 वा हप्ता लवकरच शेतकऱ्याला पाठवायचा आहे. मात्र त्यापूर्वीच सरकारने शेतकऱ्यांना ई-केवायसीची प्रक्रिया (Process of e-KYC) पूर्ण करण्याच्या … Read more

वाकी धरण भरले : भंडारदराच्या पाणलोटात अतिवृष्टी..!

Ahmednagar News:कळसुबाई शिखरावर पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णावंती नदीला आलेल्या प्रचंड पुराने वाकी धरण शनिवारी दुपारी एक वाजता पूर्ण क्षमतेने भरले. कृष्णावंती नदीमधून निळवंडे धरणाच्या दिशेने पाणी झेपावले आहे. भंडारदरा धरणामध्ये गत १२ तासात विक्रमी ४०९ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आल्याने भंडारदरा धरण चार हजारी झाले आहे. अकोले तालुक्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसुबाई शिखरावर शनिवारी … Read more

नगर जिल्ह्यातील ‘या’ठिकाणी अडकलेल्या तब्बल एक हजार गिर्यारोहकांची सुटका…

Ahmednagar News:अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णावंती नदीला आलेल्या पुरामुळे या भागात अडकलेल्या एक हजार पर्यटकांची राजूर पोलीस व जहागीरदार वाडीतील युवकांनी सुखरुप सुटका केली. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसूबाई शिखराच्या परीसरात शनिवारी सकाळपासून अतिवृष्टी होत होती. शिखरावरही प्रचंड पाऊस पडत असल्याने संपूर्ण पाणी पायथ्याशी उगम पावलेल्या कृष्णावंती नदीला येऊन मिळत असल्याने कृष्णावंती नदीला … Read more

Colon cancer: विवाहित लोकांपेक्षा सिंगल लोकांचा या धोकादायक आजाराने मृत्यू होण्याची सर्वाधिक शक्यता असते, जाणून घ्या काय आहे कारण?

Colon cancer: अविवाहित लोकांमध्ये कोलन कॅन्सरने (Colon cancer) मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. दुसरीकडे, जे लोक आपल्या जोडीदारासोबत राहतात त्यांना कर्करोग बरा होण्याची शक्यता जास्त असते. यापूर्वीच्या अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की विवाहित असताना लोकांना अकाली मृत्यूपासून वाचवले जाऊ शकते. संशोधकांचे म्हणणे आहे की, विवाहित (Married) लोकांमध्ये कर्करोग … Read more