OPPO Find N3 Flip : 35849 रुपयांना खरेदी करा Oppo चा फोल्डेबल फोन, होईल हजारोंची बचत

OPPO Find N3 Flip

OPPO Find N3 Flip : स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता OPPO Find N3 Flip हा फोन अतिशय कमी किमतीत खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारोंची बचत होऊ शकते. स्टोरेजचा विचार केला तर फोन हा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह एकाच प्रकारात लॉन्च केला असून त्याची किंमत 94,999 रुपये … Read more

Maruti Celerio : 2 रुपयात 1 KM धावते ‘ही’ मारुतीची स्वस्त कार ! सध्या मिळतोय 68 हजारांचा डिस्काउंट

Maruti Celerio

Maruti Celerio : सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून इंधनाचे भाव चांगलेच वाढत आहेत. अशावेळी कारचा रनिंग कॉस्ट कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जास्त मायलेज देणारी कार वापरणे. डिझेल कार पेट्रोल कारपेक्षा जास्त मायलेज देतात. व डिझेल पेट्रोलपेक्षा स्वस्त देखील आहे. सीएनजी कार तर पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही कारपेक्षा … Read more

बाजारात धमाका करायला येतेय New Renault Duster , ‘असे’ असू शकतील फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

New-Gen Renault Duster

New-Gen Renault Duster: रेनो डस्टर एसयूव्ही जवळपास एक दशक भारतीय बाजारपेठेत राहिली आणि नंतर 2022 मध्ये तिने मार्केटचा निरोप घेतला. सध्या ही फ्रेंच कार निर्माता कंपनी रेनोचे भारतीय पोर्टफोलिओमध्ये क्विड हॅचबॅक, ट्रायबर एमपीव्ही आणि काइगर सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही अशी तीन मॉडेल्स आहेत. मात्र, रेनो आता डस्टर ब्रँड नवी जनरेशन लवकरच भारतात आणण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच आलेल्या … Read more

Success Story : शेतकऱ्याच्या घरात जन्म, पाच भावंडे… मेहनतीच्या जोरावर उभी केली करोडो रुपयांची कंपनी

PP Reddy

PP Reddy : देशात अनेक श्रीमंत व्यक्ती आहेत. या श्रीमंतांच्या यादीत पी. पी. रेड्डी हे देशातील ५४ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सने त्यांची संपत्ती 37 हजार 300 कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 360 वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 नुसार, उद्योगपती पी. पी. रेड्डी हे अभियांत्रिकी आणि बांधकाम उद्योगातील सर्वात श्रीमंत … Read more

SCSS: ‘या’ सरकारी योजनेतून दरवर्षी घरात येतील 4.81 लाख रुपये, त्यासाठी का करावं लागेल? जाणून घ्या गणित

SCSS

SCSS : एकदा का रिटायरमेंट झाली की नंतर आपल्या बचतीविषयी सर्वचजण जागृत असतात. जिथे तोटा होण्याची भीती असते तिथे तो आपल्या कष्टाने कमावलेला पैसा कधीही गुंतवणूक करत नाही. याचे कारण म्हणजे वयाची 60 वर्षे असलेला गुंतवणूकदार सामान्यत: पुरातन मताचा असतो आणि त्याला बाजारात जोखीम घ्यायची नसते. या लोकसांसाठी एक सरकारी स्कीम, पोस्ट ऑफिस लघुबचत योजनेत … Read more

Gold-Silver Rate: दिवाळीच्या तोंडावर सोन्या-चांदीचा ग्राहकांना दे धक्का! दरांमध्ये पुन्हा वाढ, वाचा महत्त्वाच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर

gold-silver rate today

Gold-Silver Rate:- गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. सध्या सणांचा कालावधी सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये दिवाळी सारख्या महत्त्वाचा सण येऊ घातला आहे. भारतातील हा सण महत्त्वाचा असून या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने व चांदीची खरेदी लोकांकडून केली जाते. परंतु याच कालावधीमध्ये जर आपण विचार केला तर कित्येक दिवसापासून सोने-चांदीच्या दरामध्ये … Read more

IRCTC Tour Package: काश्मीरला टूरवर जायचंय? IRCTC ने आणली एकदम कमी किमतीत शानदार स्कीम, पहा..

IRCTC Tour Package

IRCTC Tour Package : जम्मू-काश्मीरच्या सौंदर्यकथा जगभर प्रसिद्ध आहेत. कदाचित म्हणूनच दरवर्षी लाखो लोक या ठिकाणी भेट देतात. जर तुम्ही काश्मीरला भेट देण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला आयआरसीटीसीच्या एका भन्नाट टूर पॅकेजची माहिती देणार आहोत. या टूर पॅकेजद्वारे तुम्ही परवडणाऱ्या किमतीत काश्मीरला भेट देऊ शकता, … Read more

Business Idea : भरघोस कमाई करून देणारे व्यवसाय, कमी गुंतवणुकीत होईल जबरदस्त फायदा, जाणून घ्या

Business Idea

Business Idea : सध्या असे अनेक व्यवसाय आहेत जे तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळवून देतात. विशेष म्हणजे अनेकजण नोकरी सोडून व्यवसाय सुरु करतात. जर तुम्ही देखील हा व्यवसाय सुरु करून लाखो रुपयांची कमाई करू शकता. समजा जर तुमच्याकडे तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका. तुम्ही आता केंद्र सरकारच्या मदतीने व्यवसाय … Read more

Jyotish Tips : या 3 राशींच्या लोकांना मिळणार प्रचंड पैसा, राहील राहूची विशेष कृपा

Jyotish Tips

Jyotish Tips : ज्योतिषशास्त्रानुसार सांगायचे झाले तर ग्रह विशिष्ट अंतराने राशी परिवर्तन करुन चांगले आणि वाईट योग तयार करत असतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर आपल्याला पाहायला मिळतो. महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी राहू-केतूच्या हालचाली बदलत असतात. त्यावेळी त्याचा परिणाम काही राशींवर होत असतो. लवकरच राहु-केतू राशी बदलून मीन राशीत प्रवेश करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे राहुचा … Read more

कैद्यांकडून पोलिसांना जीवे मारण्याची धमकी

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर येथील उपकारागृहातील कैद्यांनी बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. संगमनेर उपकारागृहात कैदी मोठ्याने आरडाओरडा करीत होते. त्यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल गोडे व राजेंद्र बांधे यांनी कारागृहातील बरॅकसमोर जाऊन त्यांची विचारपूस केली असता, विशाल अशोक कोते, अजबे, पारधे यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. तसेच या आरोपींनी … Read more

‘गंगामाई’ इतर कारखान्याप्रमाणेच ऊसदर देणार मुळे

Maharashtra News

Maharashtra News : यंदाच्या हंगामात पाऊस कमी असल्यामुळे उसाचे लागवड क्षेत्रात घट झालेली आहे तसेच ऊस उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे. मागील दोन्ही हंगामामध्ये उसाचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले असतानाही गंगामाई कारखान्याने परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे वेळेत गाळप केलेले आहे. या हंगामामध्ये कार्यक्षेत्राबाहेरील कारखाने जादा भावाचे आमिष दाखवून ऊस मिळण्यासाठी प्रयत्न करतील, परंतु गंगामाई … Read more

शेतकरी विकास समिती पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवणार

Ahmednagar News

Ahmednagar News : नालेगाव व नेप्ती, निंबळक शिवारामध्ये नॅशनल हायवे गेलेला असून हायवे जमिनीपासून १० ते १५ फूट उंच केलेला आहे. त्यामुळे तिन्ही गावातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये शेती करण्यासाठी रस्ता नाही. रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये जाण्यासाठी फार मोठी अडचण झालेली आहे. शेतकरी संघटनांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषण केलेले … Read more

मागेल त्याला, हरभरा दाळ मिळणार : गांधी

Maharashtra News

Maharashtra News : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून दसरा व दिवाळीनिमित्त ‘मागेल त्याला दाळ योजनेतंर्गत भाजप, शिवसेनेच्या वतीने राज्यातील प्रत्येक व्यक्तीला ६० रुपये प्रति किलो दराने प्रत्येकी पाच किलो … Read more

महिलेसह तिच्या मित्राला कोयत्याने मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : मोबाईल ब्लॉक केल्याच्या कारणावरून महिलेसह तिच्या मित्राला दोघांनी कोयत्याने मारहाण केल्याची घटना काल मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास शहरालगतच्या मालपाणी हेल्थ क्लब जवळ घडली. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शहरातील मालपाणी हेल्थ क्लब जवळ राहणारी महिला आपल्या मित्रासोबत घरी असताना जवळच राहणारा राजेश जंबुकर व त्याचा मित्र सदर महिलेच्या घरी … Read more

राजकीय पुढाऱ्यांना आखतवाडे गावात प्रवेश बंदी

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा समाजाला जोपर्यत अरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांना आखतवाडे गावात प्रवेश बंदचा ठराव सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब तुम्हारे साथ है अशा घोषणा देत हा पाठिंबा दर्शविला. यावेळी बोलताना रघुवीर उगले म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. … Read more

राहुरीच्या बाजारात झेंडूचे भाव गडगडले : आवक वाढल्याने झाला परिणाम

Rahuri market

Rahuri market : राहुरीच्या बाजारात दसरा सणासाठी झेंडू फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने झेंडूचे दर घसरले; मात्र शेवंतीचे भाव टिकून आहेत. तालुक्यात यावर्षी झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली होती. मोठ्या आशेने सणावाराला फुलाचे भाव वाढतील व दोन पैसे मिळतील, या आशेने शेतकऱ्यांनी लागवड केली; पण भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला असून खर्चाचा ताळमेळ बसणे … Read more

Share Market : गुंतवणूकदार झाले मालामाल! पहिल्याच दिवशी ‘या’ शेअरने गुंतवणूदारांना दिला दुप्पट परतावा

Share Market

Share Market : शेअर मार्केटमध्ये काही गुंतवणूकदारांना कमीत कमी वेळात जास्त परतावा मिळतो. तर काही असे शेअर आहेत ज्यामुळे गुंतवणूकदारांना खूप आर्थिक फटका सहन करावा लागतो. गुंतवणूकदारांचे खूप नुकसान होते. त्यामुळे जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवत असाल तर त्यापूर्वी तुम्हाला शेअर बाजाराचे संपूर्ण माहिती असावी लागते. तुम्हाला बाजाराची संपूर्ण माहिती असेल तर तुम्हाला यातून … Read more

निळवंडेचे पाणी प्राधान्याने वंचित भागाला द्यावे : दिघे

Ahmednagar News

Ahmednagar News : समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरण प्रकल्पात पाणी सोडण्यापूर्वी निळवंडे धरणाचे पाणी प्राधान्याने लाभक्षेत्रातील वंचित भागाला देण्यात यावे, अशी मागणी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे ग्रामपंचायतचे माजी सरपंच तात्यासाहेब बाबुराव दिघे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार भंडारदरा, मुळा आणि निळवंडे धरणातून जायकवाडी … Read more