Maharashtra Politics : लोकसभेच्या किती जागा लढवणार ? जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितले…

Maharashtra Politics

Maharashtra Politics : येत्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘इंडिया’तून राज्यात १२ ते १५ जागा लढवण्यासाठी इच्छुक असून त्यासाठी आम्ही आतापासून तयारी सुरू केली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर राज्यातील जागावाटपाची चर्चा वेग घेईल आणि त्यातून चित्र स्पष्ट होईल, असेही पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी सोमवारी … Read more

पंकजा मुंडेंना शह देण्यासाठी भाजपकडून मोठी खेळी ! प्रसिद्ध उद्योगपती सुरेश कुंटेंना भाजपात घेत टाकला ‘डाव’

महाराष्ट्रातील राजकारण कधी नव्हे ते इतके ढवळून निघाले की कधी काय घेत हे सांगता येत नाही. सध्या भाजप आगामी लोकसभेसाठी ४५ प्लस जागांचे ध्येय राखून आहे. त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी पक्षातील नेत्यांची दिसते. त्यामुळे महाराष्ट्रात जेथे जेथे अडचणी वाटतात तेथे तेथे लगेच राजकीय गणिते बदलली जातात. आता आणखी एक राजकीय बातमी आली आहे. प्रसिद्ध … Read more

खा. विखेंना शह देण्यासाठी आ. लंके यांची मोठी खेळी ! दिवाळी फराळाच्या निमित्ताने केलय मोठं प्लॅनिंग

लोकसभा जसजशी जवळ येऊ लागली तसतसे अहमदनगर मधील राजकारण विविध रंग दाखवू लागले आहे. जिल्हाभरातील एक राजकीय गणित जिह्याचे लक्ष वेधून घेत आहे. ते म्हणजे दक्षिणेकडे खा. सुजय विखेंविरोधात आ.निलेश लंके यांची राजकीय फाईट. आ. लंके हे दक्षिणेतील लोकसभेचे उमेदवार असतील व विखे यांच्या विरोधात निवडणूक लढवतील अशी राजकीय गणिते मागील काही दिवसांपासून आखली जात … Read more

निळवंडेचे पाणी सर्वांना मिळण्यासाठी पुढील काळात काम करणार

Ahmednagar News

Ahmednagar News : निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी जनतेला मिळावे, हे स्वप्न ठेवून आपण काम केले. पुढील काळात हे पाणी सर्वांना मिळेल, यासाठी आपण काम करणार आहोत. निळवंडेचे पाणी हा परमेश्वराचा प्रसाद असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे आयोजित कृतज्ञता सोहळा व जलपूजन कार्यक्रमात आमदार थोरात बोलत होते. आमदार थोरात … Read more

विवेक कोल्हे स्पष्टच बोलले ! आता कोणतीही निवडणूक असू द्या…

Ahmednagar News

Ahmednagar News : गणेशला तुम्ही चांगली साथ दिली, आता कोणतीही निवडणूक या परिसरातील असू द्या, तुम्ही हाक द्या, आम्ही साथ देण्यासाठी सज्ज आहोत, असे प्रतिपादन गणेश कारखान्याचे मार्गदर्शक तथा कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या राहाता तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांचा सत्कार सोहळा विवेक कोल्हे व … Read more

आदिवासी जनतेच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहू : आ.बाळासाहेब थोरात

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुका नेहेमीच पुरोगामी विचारांचा प्रभावाखाली राहिला असून राघोजी भांगरे यांच्यासारख्या क्रांतीविराच्या गावी येऊन त्यांना, त्यांच्या विचारांना अभिवादन करण्याचे भाग्य मला मिळाले असून आपण सदैव आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री तथा काँग्रेस विधिमंडळाचे प्रमुख आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या … Read more

अहमदनगर भाजपमध्ये नक्की चाललंय तरी काय ? मंत्री राधाकृष्ण विखेंच्या विरोधात थेट भाजप युवानेता निवडणूक लढवणार ???

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण तस पाहिलं तर बेरकीच. दक्षिणेत सोयऱ्या धायऱ्यांचे राजकारण आणि उत्तरेत विखे घराण्याचे वर्चस्व हे समीकरण शक्यतो सर्वाना माहित आहे. विखेंनी ठरवलं तर ते आपल्या पक्षातील असला तरी त्याला पडतातच असं म्हटलं जातात व तसा आरोप मागील विधानसभेच्या निकालानंतर अनेक भाजप आमदारांनी केलाच होता. अगदी आ. राम शिंदे असोत की … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीत जय-पराजय विसरून गटबाजी न करता गावाच्या विकासासाठी एकत्र या

Ahmednagar News

Ahmednagar News : ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर न होता स्थानिक परिस्थितीनुसार होत असतात. या निवडणुकीत आमच्याच दोन गटांत निवडणूक झाल्याने त्याचा फायदा काही विरोधी उमेदवारांना झाल्याचे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत जय-पराजय विसरून गटबाजी न करता गावाच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. गुरुवारी (दि. ९) नवनिर्वाचित सरपंच व … Read more

साखर वाटपाचा उपक्रम राज्यात एकमेव : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Maharashtra News

Maharashtra News : दिवाळीच्या निमित्ताने मतदारसंघात साखर वाटपाचा उपक्रम हा राज्यातील एकमेव ठरला असून, प्रवरा परिवाराने नेहमीच सामाजिक बांधिलकीने काम करण्याची भूमिका घेतली व वेगळेपण जपले असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. शिर्डी मतदारसंघात सुरु असलेल्या प्रत्येक कुटूंबाला साखर वाटपाच्या उपक्रमास मंत्री विखे पाटील यांनी भेट देऊन नागरीकांना शुभेच्छा दिल्या. लोणी खुर्द, हनुमंतगाव, … Read more

Ahmednagar News : महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळूतस्करांची दांडगाई ! महसूल पथकातील कर्मचाऱ्यास बेदम चोपले

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात वाळू तस्करी, वाळू वाहतूक, वाळू तस्करांची दहशत या गोष्टी काही नवीन नाहीत. या गोष्टी सर्रास सुरु असल्याच्या घटना समोर आहेत. परंतु महसूलमंत्री अहमदनगर जिल्ह्यातील असताना या कामावर जरब बसेल असे वाटत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील तलाठ्याला वाळू तस्कराने बेदम मारहाण केली आहे. ही … Read more

गोदावरीतून जायकवाडी धरणात पाणी सोडू नका

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होणार असल्याने जायकवाडीला नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने राहाता तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. शेतातील पीक पाण्याअभावी जळत असल्याने शेतकरी हताश … Read more

जायकवाडीला पाणी देऊ नका ! खासदार लोखंडे झाले आक्रमक

Ahmednagar News

Ahmednagar News : निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. इंग्रजांनी पाण्याचे साम्राज्य दिले, मात्र नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी २००५ च्या समन्यायी पाणीवाटप कायदा करून जायकवाडीला पाणी दिले. यामुळे शेतकऱ्यांचे हक्क हिरावून घेण्यात आले. आता होणाऱ्या आंदोलनात सामील होणार असून पहिला … Read more

Sujay Vikhe Patil : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावात खासदार डॉ. सुजय विखेंचा अनोखा गौरव

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : गेल्या दहा वर्षांत आपला असा आगळा-वेगळा भव्य दिव्य सत्कार झाला नाही तो आता होत आहे. त्यामुळेच गणेश परिसरातील माझं लाडक गाव म्हणून एकरुखे गावाची ओळख माझ्यासाठी असल्याचे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. शिर्डी मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाना विखे पाटील परिवाराकडुन दिपावलीनिमित्त मोफत पाच किलो साखर वाटप खासदार डॉ. सुजय … Read more

निळवंडे धरण बिनकालव्याचे व्हावे, अशी मागणी केली होती. ती मान्य झाली असती, तर…

Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार असताना आपण निळवंडे धरण बिनकालव्याचे व्हावे, अशी मागणी केली होती. ती मान्य झाली असती, तर आज पाटपाण्याला मुकावे लागले नसते. निळवंडेच्या पाणीसाठ्यावर श्रीरामपूर, राहुरी व नेवासा तालुक्याचाही हक्क असल्याने पाणी उपलब्धतेचे दाखले घेवून शासकीय खर्चाने बांधलेले प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, टाकळीभान, मुठेवाडगाव टेलटँकसह ओढ्यांवरील बंधारे, पाझर तलाव आदींसाठी शासनाच्या पाणी … Read more

तर मराठवाड्याला एक थेंबही पाणी देणार नाही – खासदार सदाशिव लोखंडे

Maharashtra News

Maharashtra News : पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे कामे चांगल्या दर्जाचे झाली पाहिजे. ठेकेदारांनी या योजनेतील रस्त्याची कामे चांगली करावी, असे आवाहन खा. सदाशिव लोखंडे यांनी केले. तालुक्यातील कवठे मलकापूर, गुंजाळवाडी, मालदाड व चिचोली गुरव या चार ठिकाणी पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून सुमारे ३२ कोटी रुपयांच्या रस्ते कामाचे भूमिपूजन काल बुधवारी खा. सदाशिव लोखंडे यांच्या … Read more

कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घ्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी

Maharashtra New

Maharashtra News : रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी गोदावरी डाव्या उजव्या कालव्याच्या शेती सिंचनाचे तातडीने नियोजन व्हावे, यासाठी कालवा सल्लागार समितीची तातडीने बैठक घेण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यात या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे संपूर्ण … Read more

खासदार डॉ.सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले ! म्हणाले निळवंड्याचे श्रेय ज्‍यांना घ्‍यायचे त्‍यांनी जरुर…

Ahmednagar News

Ahmednagar News : मतदार संघात वेगवेगळ्या वैशिष्‍ट्यपुर्ण अशा सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे काम सातत्‍याने सुरु आहे. दिवाळी निमित्‍त साखर वाटपाचा हा उपक्रम आनंद निर्माण करण्‍यासाठी असला तरी, विखे पाटलांची साखर अनेकांना कडू लागेल असा टोला खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी लगावला. खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत तालुक्‍यातील विविध गावांमध्‍ये साखर वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे. … Read more

Maharashtra MLA Salary : आमदारांना किती पगार मिळतो आणि पेन्शन किती असते ? कोणते भत्ते आणि सुविधा देतात ? वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra MLA Salary : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधीची मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे. या मागणीच्या अनुषंगानेच कर्मचाऱ्यांनी आमदारांना इतकी पेन्शन दिली जाते किंवा एवढे वेतन दिले जाते तेव्हा सरकारच्या तिजोरीवर भार पडत नाही का इत्यादी बाबत प्रश्न उपस्थित केले होते. जुनी पेन्शन योजनेच्या मागणीकरिता कर्मचाऱ्यांकडून मागच्या वर्षी बेमुदत संप … Read more