Sanjay Raut : हक्कभंगाच्या नोटीसला संजय राऊतांचे उत्तर, आता हक्कभंग समितीवरच घेतला आक्षेप…

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चर्चेत आले आहेत. अनेकदा त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. यामुळे संजय राऊतांवर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी केली होती. नंतर सरकारने संजय राऊतांवर कारवाई करण्यासाठी हक्कभंग समितीही स्थापन … Read more

Pradyut Bora : भाजप आयटी सेलचा माजी संस्थापक संयोजक प्रद्युत बोरा काँग्रेसमध्ये करणार प्रवेश, मोदींवर केले आरोप..

Pradyut Bora : दिल्लीतून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपाच्या आयटी सेलचे माजी संस्थापक संयोजक प्रद्युत बोरा हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली.. त्यांच्या आत्मकेंद्री आणि व्यक्तिकेंद्रित कार्यशैलीवर त्यांनी … Read more

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांचे सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र, कारणही आलं समोर…

Arvind Kejriwal : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बिगर भाजपा आणि काँग्रेसच्या सरकार बनवण्यासाठी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रयत्नशील आहेत. अरविंद केजरीवाल यांनी सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. केजरीवालांच्या पत्रामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसरी आघाडी उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना त्यांनी पाठवलेल्या पत्रावर … Read more

Riots Report Shows London Needs To Maintain Police Numbers, Says Mayor

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly focused on measure and its relationship to how people read. Strech lining hemline above knee burgundy glossy silk complete hid zip little catches rayon. Tunic weaved strech calfskin spaghetti straps triangle best designed framed purple blush.I never get a kick out of the … Read more

Raju Shetty : आता संप करणारांचे डोळे उघडतील का? माणुसकी पुढं तुम्हाला संप मोठा झाला का?, राजू शेट्टी यांची कविता होतेय व्हायरल..

Raju Shetty : सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे पंचनामे करण्यासाठी कोणीही जात नाही. त्यामुळे शासकीय कामांना अडथळा आला आहे. एकीकडे शेतमालाला योग्य बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला … Read more

Sameer Wankhede : ब्रेकिंग! समीर वानखेडे भाजपमध्ये प्रवेश करणार? हा मतदार संघही निवडल्याची चर्चा..

Sameer Wankhede : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे सध्या चर्चेत आले आहेत. यामुळे त्यांची चर्चा सुरू झाली आहे. ते सध्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी नुकतीच नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. तसेच दोघांनीही केशव हेडगेवार … Read more

Gajanan Kirtikar : ‘पवारशाही, उद्धवशाही समूळ नष्ट करून शिंदेशाहीला साथ द्या’

Gajanan Kirtikar : सध्या कोकणात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. या सभेत अनेक नेते, मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. यामुळे कोण काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी खासदार गजानन किर्तीकर देखील उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या … Read more

Bachu Kadu : शिंदे-भाजपसोबत युती नाही, फक्त पाठिंबा! बच्चू कडूंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Bachu Kadu : राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. भाजपा त्यापैकी २४० जागेंवर जर निवडणूक लढवणार असेल तर शिवसेनेचा शिंदे गट आणि मित्रपक्षांना फक्त ४८ जागा मिळतील. याच पार्श्वभूमीवर बोलताना प्रहारचे जनशक्ती पक्षाला आमदार बच्चू कडू यांनी खळबळजनक विधान केले आहे. यामुळे सध्या चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी भाजपकडून भाजप २४० जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचे … Read more

Eknath Shinde : लावरे ‘तो’ व्हिडीओ! एकनाथ शिंदेंच्या सभेत उद्धव ठाकरेंचे व्हिडीओ आणि…

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी शिंदे गटाचे आमदार, मंत्री, अनेक नेते उपस्थित होते. यामुळे या सभेत कोण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना यावेळी उद्धव ठाकरे यांच्या अनेक वेगवेगळ्या वक्तव्य केलेल्या व्हिडिओ दाखवण्यात आल्या. या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, … Read more

Ramdas Kadam : …अन्यथा मी मुख्यमंत्री झालो असतो, शिंदे गटाच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांच्या समोरच सांगितलं

Ramdas Kadam : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. यामुळे या सभेत कोण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना यावेळी शिवसेनेचे नेते रामदास कदम बोलत होते. ते म्हणाले, २००९ मध्ये तुम्ही गुहागर मधून मला तिकीट दिले. पण मी दापोलीतून मागितले होते. पण तिथे मला तुम्ही आपल्याच एका नेत्याला … Read more

Radhakrishna Vikhe Patil : आता एक हजार रुपयांत घरपोच वाळू, शिंदे सरकारची मोठी घोषणा

Radhakrishna Vikhe Patil : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली. महसूल खात्याच्या माध्यमातून आम्ही काही निर्णय करत आहोत. आज राज्यभर वाळू बंद आहे. वाळूचे लिलाव कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकार वाळू थेट जनतेला विकणार आहे. यामुळे कमी पैशात जनतेला वाळू उपलब्ध होईल. वाळूची ठेकेदारी आपण बंद केली. आता … Read more

Trump Is Struggling To Stay Calm On Russia, One Morning Call At A Time

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such as “Increase font size for large screens and reduce font size for small screens.” While a good measure does improve the reading experience, it’s only one rule for good typography. Another rule is to maintain a comfortable font size. Strech lining hemline above … Read more

Rahul Gandhi : ब्रेकिंग! राहुल गांधी यांच्या घरी पोलीस, दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग…

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत जोडो यात्रेत श्रीनगर येथे केलेल्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका पीडितेच्या लैंगिक शोषणाप्रकरणी राहुल गांधी यांनी विधान केले होते. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस जारी केली होती.असे … Read more

Mahadev Jankar : भाजपचे टेन्शन वाढलं! जागावाटपावरून राज्यातला मोठा पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत, दिला इशारा..

Mahadev Jankar : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी केलेल्या जागा वाटपाच्या विधानावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजपा २४० लढवेन, तर शिवसेनेला ४८ जागा देऊ, असे वक्तव्य बावनकुळेंनी केले होते. यावरून आता राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजपाला इशारा दिला आहे. ते म्हणाले, भाजपाला आमची गरज नसेल, तर स्वतंत्र लढणार, … Read more

Sanjay Gaikwad : राज्यात शिंदे गट किती जागा लढणार? शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याने आकडाच सांगितला..

Sanjay Gaikwad : नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असल्याचे सांगितले. यामुळे सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. नंतर शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. असे असताना आता शिवसेनेने बावनकुळे यांनी जाहीर केलेला हा जागा वाटपाचा फॉर्म्युला धुडकावून लावला आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना किती जागांवर लढणार … Read more

Sanjay Raut : ‘चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय? शिंदे सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून?’

Sanjay Raut : सध्या आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. असे असताना आता खासदार संजय राऊत यांनी यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय? चुंबन प्रकरण हे अश्लील प्रकारात मोडते काय? नसेल … Read more

Chandrasekhar Bawankule : आधी म्हणाले 240 जागा लढवणार आता म्हणाले काहीच ठरले नाही, बावनकुळेंच्या मनात आहे तरी काय?

Chandrasekhar Bawankule : नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असल्याचे सांगितले. यामुळे सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. नंतर शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. यामुळे आता बावनकुळे यांनी माघार घेतली आहे. ते म्हणाले, जागावाटपाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व त्याबाबत निर्णय घेणार आहे. जी … Read more

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाईल, पण सरकार टिकेल! अंतिम निकालावर वकिलांचा अंदाज

Eknath Shinde : सध्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी गुरुवारी संपली. यामुळे अंतिम निकाल काय लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात १५ वर्षांपासून वकिली करणारे ॲड सिद्धार्थ शिंदे यांनी निकालाबाबत त्यांनी अंदाज वर्तविले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणी करायला सांगणार राज्यपालाचे पत्र रद्द होऊ … Read more