शेतकरी पुत्रांनो ह्या नवयुवक शेतकऱ्यांचा आदर्श घ्या; सुरु करा आधुनिक शेती; मिळणार फायदा

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Krushi news :- शेती क्षेत्रात (Agriculture sector) बदलत्या काळानुसार बदल आत्मसात करणे महत्त्वाचे ठरत आहे. पिढ्यानपिढ्या (Generation after generation) चालत आलेल्या पारंपरिक शेती (Traditional farming) पद्धतीतून शेतकरी बांधवांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करणे कठीण आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी काळाच्या ओघात पीक पद्धतीत (Crop System) मोठा बदल करणे अनिवार्य आहे, आधुनिकतेची … Read more

मोठी बातमी! कृषी विभागाचा खत टंचाई टाळण्यासाठी पुढाकार; काय आहे विभागाचा तोडगा

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Krushi news  :- सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या घमासान युद्धामुळे (Russia And Ukraine War) जागतिक बाजारपेठेवर विपरीत परिणाम बघायला मिळत आहे. यामुळे देशातही महागाईचा भडका उडत असल्याचे सांगितले जात आहे. या युद्धाचा आता शेती क्षेत्रालाही झळा बसू लागल्या आहेत. युद्धामुळे खरिपात (Kharif Season) खत टंचाई प्रकर्षाने जाणवेल असा … Read more

farming business ideas : पालक लागवडीतून दुहेरी नफा; सुधारीत पालक लागवडीचे तंत्र घ्या जाणून

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022  Krushi news :- मानवी शरीर निरोगी ठेवण्यासाठी त्याला लोहा प्रथिने खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात गरज असते.हे सर्व घटक पालकांच्या हिरव्या भाजी मध्ये आसतात. तर पालकांची भाजी ही कमीत-कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन देणारे पीक आहे. पालक लागवडीत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य नियोजन केल्यास पालक लागवडीतून भरघोस उत्पादन शेतकऱ्यांला … Read more

पिक विम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Money News :- खरीप हंगामात अवकाळी पाऊसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तर शेतातील पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचे विमा काढले होते. तर ह्या विम्याची रक्कम आता त्याच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. तसेच त्या संदर्भात राज्य सरकारने विमा कंपन्यांनी त्वरीत शेतकऱ्यांना रक्कम देण्याचे सांगितले आहे. … Read more

मायबाप सरकार ओडिसा सरकारचा हेवा वाटू द्या!! ओडिसा सरकारची ‘ही’ योजना शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Krushi news :- भारत कृषिप्रधान देश (Agricultural Country) आहे म्हणून देशातील केंद्र सरकार (Central Government) तसेच अनेक राज्य सरकारे (State Government) शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना (Government Scheme) कार्यान्वित करत असतात. अनेक योजना सरकार दरबारी प्रलंबित असतात तर अनेक योजना अमलात आणल्या गेलेल्या असतात. ओडिसा सरकारदेखील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे … Read more

मोठी बातमी! नैसर्गिक शेतीसाठी मोदी सरकार देणार आर्थिक मदत; वाचा या योजनेविषयी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Government scheme :- सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने (Modi Government) अनेक अर्थसंकल्प सादर केलेत मात्र यावर्षी झालेल्या अर्थसंकल्पाची (Central Budget) बात कुछ औरच होती. कारण की या अर्थसंकल्पात मोदी सरकारने बळीराजा (Farmers) हा केंद्रस्थानी बसवून निर्णय घेतला होता. अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी केंद्र शासनाच्या अनेक शेतीच्या योजना सांगितल्या … Read more

आनंदाची बातमी! शेतजमीन विकत घेण्यासाठी आता सरकार देणार अनुदान; तब्बल 50% अनुदान मिळणार; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Maharashtra news :- केंद्र सरकार तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांचे, अल्पभूधारक शेतकऱ्यांची, व भूमिहीन शेतकऱ्यांचे (Landless) जीवनमान उंचवण्यासाठी कायमच वेगवेगळ्या योजना अमलात आणत असते. महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) देखील राज्यातील शेतकऱ्यांसाठी व भूमिहीन शेतमजुरांसाठी (Landless agricultural laborers) अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. राज्य शासनाने नुकतेच भूमिहीन शेतमजुरांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड … Read more

अतिरिक्त उस डोकेदुखी नाही तर; अतिरिक्त पैसे कमवण्याचे साधन; अनेक शेतकऱ्यांनी छापलेत लाखों, जाणुन घ्या कसं….

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 money news  :- राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्याच्या बांधापासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र अतिरिक्त उसाचा (Extra sugarcane) प्रश्न ऐरणीवर आहे.  असे असले तरी, अजूनही अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर रामबाण तोडगा बघायला मिळत नाही. अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे (Sugarcane growers) ऊस पंधरा महिने उलटून देखील फडातच उभे आहेत. यामुळे … Read more

शेतकरी बांधवांनो सावधान! महसूल अधिकारीच विकत आहेत बळीराजाच्या जमिनी, अधिकाऱ्यांचे पाप जगजाहीर

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022  :- देशात कृषी विभाग (Department of Agriculture) आणि महसूल विभाग दोन महत्त्वाचे व जन कल्याणासाठी सुरु करण्यात आलेले प्रशासन विभाग आहेत. राज्यात ही महसूल विभाग राज्यातील महसुलावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्य करीत असते. शेतकऱ्यांचा नेहमीच महसूल विभागाशी संबंध येत असतो. आता शेतकरी बांधवांची (Farmers) महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडूनच लूट केली जात … Read more

पुणे जिल्ह्यात विक्रमी उन्हाळी सोयाबीनचा पेरा, का झालं असं? वाचा सविस्तर……

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Krushi news :- राज्यात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात (Kharif season) सोयाबीनची पेरणी केली जाते. सोयाबीन (Soybean) हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. याची पेरणी मराठवाडा आणि विदर्भ या दोन प्रांतात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. या दोन्ही विभागात सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. असे असले तरी, सध्या … Read more

खरं काय! सेंद्रिय शेती करून या अवलिया शेतकऱ्याने मिळवले रेकॉर्डतोड उत्पादन

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Krushi news :-सध्या संपूर्ण देशात अनिर्बंधपणे रासायनिक खतांचा वापर (Unrestricted use of chemical fertilizers) सुरू आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेत जमीन नापीक (Farmland barren) होण्याचा धोका देखील आता शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. शेतकऱ्यांनी (Farmers) उत्पादन वाढीच्या अनुषंगाने रासायनिक खतांचा वापर सुरू केला. सुरुवातीला रासायनिक खताच्या वापरामुळे उत्पादनात वाढ झाले … Read more

Soybean market rate : अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीनला मिळाला ‘हा’ भाव !

soybean

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar News :-  अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला सरासरी 7325 रुपये भाव प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 7200 रुपये, जास्तीत जास्त 7325 रुपये असा भाव मिळाला तर सरासरी 7250 रुपये भाव मिळाला. शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर … Read more

शेत मऊ करण्यासाठी ‘या’ यंत्राचा केला जातोय वापर, किती आहे किंमत; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :-शेतातील मशागत हा पीक घेण्यापूर्वीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. जर शेतीची मशागत योग्य पद्धतीने झाली तरच घेतलेल्या पिकातून उत्पादनही चांगले घेता येते. माती उलथून टाकणे, खोदण्याच्या प्रक्रियेला मशागत म्हणतात. आता शेत चांगले मऊ करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहेत. त्यात डिस्क हॅरो हे शेताच्या तयारीसाठी अत्यंत … Read more

गांडूळ पालनातून मिळवा पाच लाख रुपयांचा नफा वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- सध्या सरकार सेंद्रिय शेतीला भरपूर प्रोत्साहन देऊन शेतकरी मोठ्या प्रमाणात कसा सेंद्रिय शेतीकडे वळेल या दृष्टीने विचार करत आहे. गांडुळांचा वापर करून सेंद्रिय खत तयार केले जाते. त्याच खताला गांडूळ खत असे म्हणतात. रासायनिक खतांचा पिकांसाठी वाढत असणारा अतिवापर त्याचा परिणाम जमिनीवर होत असून काही भागातील … Read more

शेतकऱ्याने शेतासमोरच सुरू केले फळविक्री केंद्र; फळ विक्रीतून मिळवला अधिकचा नफा

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- सध्या चांगलाच उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे टरबूज, खरबूजाच्या मागणीत वाढ झाली आसून शेतीमालाची काढणी झाली की ते व्यापाऱ्यांच्या स्वाधीन केले जाते. त्याचा दर ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी सतत निराशा पडते. यावर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील शेतकऱ्याने भन्नाट आयडीया केली आहे. त्याने … Read more

आंबा लागवड, व्यवस्थापन कसे करावे ; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :-फळांचा राजा आंब्याला देशातच नाही तर देशाबाहेर देखील मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे भविष्यात आंबा शेती करणे शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरणार आहे. तर योग्य प्रकारे आंब्याची लागवड आणि व्यवस्थापन केल्यास उत्पादन देखील भरघोस मिळणार आहे. अलीकडे बदललेल्या निसर्गाच्या दृष्ट चक्रामुळे आंबा शेती संकटात सापडली असून आंबा लागवड पद्धतीमध्ये … Read more

सीताफळीच्या नवीन कोवळ्या फुटीवर ‘या’ रोगाचा प्रादुर्भाव; कसे करावे रोग नियंत्रण? जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- सध्या सीताफळाच्या बागाची छाटणी पुर्ण होऊन उन्हाळ्याच्या सुरवातीला नवीन बहार सीताफळाच्या बागानी धरला आहे. पण फुटणाऱ्या कोवळ्या फुटीवर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने त्याचा परिणाम हा उत्पादनावर होणार आहे. सीताफळीच्या बागाचा बहार छाटणीनंतर उन्हाळ्याच्या सुरुवातीला धरला जातो. तर बहरातील काढणी ही जुलै-ऑगस्टच्या दरम्यान असते. पण सध्या … Read more

अरे व्वा! लंडनमधून MBA चे शिक्षण घेतलेल्या युवतीने मातीविना शेती करून दाखवली, आता लाखो रुपयांची होते कमाई

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Farming business :- सध्या शेती व्यवसायात (Farming business) नवयुवक दोन गटात विभागले गेले आहेत. एक गट शेतीला तोट्याचा सौदा म्हणतो आणि शेती करण्यापासून दुरावत चालला आहे. तर दुसरा गट शेती ही नियोजनबद्ध पद्धतीने केली आणि शेतीमध्ये काळाच्या ओघात आमूलाग्र बदल केले तर यातून लाखो रुपये कमवले जाऊ शकतात. या … Read more