फळबागा लावणे झाले आता सोपे! ‘या’ 16 फळ पिकांना मिळेल जास्तीचे अनुदान, वाचा कोणत्या फळपिकाला मिळेल प्रति हेक्टरी किती अनुदान?

subsidy for orchred planting

शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात व या योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत शेतकऱ्यांना करण्यात येते. अशा अनुदान स्वरूपात करण्यात आलेल्या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना शेती संबंधित अनेक बाबी पूर्ण करण्यासाठी खूप मोठा आर्थिक आधार मिळत असतो. प्रत्येक योजनेचा विचार केला तर यासाठीच्या काही … Read more

अहमदनगर बाजारभाव : मेथी, कोथिंबीरीसह अनेक भाज्यांचे भाव गगनाला भिडले

Ahmednagar market prices

Ahmednagar market prices : कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथी, कोथिंबीरीसह अनेक भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शेतीपिकांचं मोठे नुकसान झाले आहे. परिणामी शहरात भाजीपाल्यांचे दर चांगलेच कडाकले आहेत. पालेभाज्यासह इतर भाज्यांच्या किंमतीत मोठी … Read more

राज्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या गोंधळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान !

Maharashtra News

Maharashtra News : राज्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या गोंधळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, असे प्रतिपादन अॅड. प्रताप ढाकणे यांनी केले. शेवगाव- पाथर्डी मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस तथा केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी कार्यकर्त्यांसह गाव चलो घर चलो, या अभियान सुरू केले असून, जोहरापूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. या … Read more

Export Business: कष्टाने पिकवलेला शेतमाल ‘अशा पद्धती’ने विका विदेशात! वाचा परवाना कसा काढावा?

export business

Export Business:- शेतकरी शेतीमध्ये अफाट कष्ट करून आणि रक्ताचे पाणी करून शेतीतून उत्पादन मिळवतात. परंतु बऱ्याचदा बाजार भाव अत्यल्प मिळाल्याने उत्पादन खर्च सुद्धा निघणे मुश्किल होते व  शेतकरी आर्थिक संकटात सापडतात. ही परिस्थिती भाजीपाला पिकांपासून ते फळ पिकांपर्यंत सगळ्याच ठिकाणी दिसून येते. याकरिता तयार शेतमाल थेटपणे बाजारपेठेत न विकता त्यावर एक तर प्रक्रिया करून तो … Read more

सरकारकडून तुरीसह उडीद डाळीच्या साठ्यावरील मर्यादेत वाढ

Central Govt

Central Govt : केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ अंतर्गत तूर आणि उडीद डाळीसंदर्भात साठा मर्यादेचा कालावधी ३० ऑक्टोबर २०२३ वरून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवला आहे. तसेच साठा करणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांसाठी सुधारित साठा मर्यादा जाहीर केल्या आहेत. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, घाऊक विक्रेते आणि मोठी साखळी असलेल्या किरकोळ विक्रेत्यांसाठी गोदामातील साठ्याची मर्यादा २०० … Read more

महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक देणार दिल्लीला धडक !

Onion Price Ahmednagar

Onion News  : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले ४० टक्के शुल्क हटवावे, नाफेड व एनसीसीएफची कांदा खरेदी बंद करावी आणि उर्वरित कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट जमा करावे, या प्रमुख तीन मागण्यांसाठी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी दिल्लीत धडक देणार असल्याचा इशारा महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला आहे. त्यामुळे व्यापारी वर्गानंतर आता शेतकरी कांदा प्रश्नावर … Read more

Sugarcane Crop: ‘या’ शेतकऱ्याने मिळवला एकरी 100 टन उसाचा उतारा! वाचा या शेतकऱ्याचे शास्त्रशुद्ध नियोजन

laxman sul

Sugarcane Crop:- कमीत कमी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी सगळ्या पद्धतीचे व्यवस्थापन हे अगदी काटेकोरपणे करावे लागते. पिकाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी या वेळच्यावेळी करणे देखील तितकेच गरजेचे असते.त्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील पिकांपासून चांगले उत्पादन मिळते. पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापन,खत व्यवस्थापन तसेच लागवडीचे नियोजन व लागवडीचा योग्य कालावधी या बाबी खूप महत्त्वाच्या ठरतात. या … Read more

Ahmednagar News : समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतातील पिकांना जीवदान

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील मिरजगावसह परिसरात शनिवारी दुपारपासून सायंकाळी उशिरापर्यंत पावसाने हजेरी लावल्याने पावसाची रिपरिप चालू होती. परिसरात बहुतांश भागात मागील दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतातील कडवळ, तूर, कांदा, बाजरी, मका या वाया गेलेल्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. ऐन गणेशोत्सव कालावधीत पावसाने हजेरी लावल्याने मागील काही दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या … Read more

Agricultural News : टोमॅटोलाही कांद्याप्रमाणे अनुदान जाहीर करण्याची मागणी

Tomoto Price

Agricultural News :- शासनाने भाजीपाल्यासह सर्व पिकांना हमीभाव जाहीर करावा तसेच टोमॅटोलाही कांद्याप्रमाणे अनुदान मिळावे अशी मागणी टोमॅटोचे दर कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे. श्री. भद्रे पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आवक घटल्यामुळे टोमॅटोचे उत्पन्न कमी प्रमाणात निघाले. यामुळे टोमॅटो दोनशे रुपये किलोपर्यंत गेला. अर्थात सर्रास टोमॅटो दोनशे रुपये किलोप्रमाणे … Read more

Fertilizer Subsidy: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय! शेतकऱ्यांना आता खतावर देखील मिळणार शंभर टक्के सबसिडी, वाचा माहिती

fertlizer subsidy

Fertilizer Subsidy:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या अनेक योजना राबवल्या जातात व अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शेतीच्या विविध कामांकरिता अनुदान स्वरूपामध्ये मदत केली जाते. जर आपण शेतीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पिकांसाठी खत व्यवस्थापन खूप गरजेचे असते आणि पिकांचा उत्पादन खर्चाचा एकूण विचार केला तर सर्वात जास्त खर्च हा रासायनिक खतांवर होत … Read more

Ahmednagar News : नवीन पाण्याची आवक सुरू ! जलसंकट तात्पुरते का होईना टळले…

Ahmednagar News :- कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. अहमदनगर व अहमदनगर शहरातील उपनगरात तसेच वाळकी, शिराढोण सीना नदीक्षेत्रालगतच्या गावांमध्ये नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे सीना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने सीना नदी दुधडी भरून वाहू लागली आहे. या नदीपात्राचे पाणी कर्जत तालुक्यातील सीना धरणात नुकतेच पोहचले. सिना धरणात … Read more

Type Of Soil: कोणती माती पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता असते फायद्याची? कोणती माती जास्त सुपीक समजली जाते?

types of soil

Type Of Soil:- माती आणि शेती यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. माती जेवढी सुपीक असेल तेवढे पिकं भरघोस उत्पादन देतात. त्यामुळे शेती क्षेत्राच्या विकासासाठी मातीचे आरोग्य म्हणजेच मातीची सुपीकता टिकवणे खूप गरजेचे असते. त्यातल्या त्यात मातीच्या प्रकारानुसार विचार केला तर काही प्रकारांमध्ये मातीच्या सुपीकतेला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य द्यावे लागते व त्या पद्धतीने व्यवस्थापन देखील करावे … Read more

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक सिंचनाऐवजी खतांसाठी अनुदान

Agricultural News

 Agricultural News : फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत आता १५ फळपिकांचा समावेश करण्यात आला असून यापुढे ठिबक सिंचनाऐवजी खतांसाठी अनुदान देण्याचा शासन निर्णय कृषी विभागाच्या वतीने जारी करण्यात आला आहे. फळबाग लागवडीला ठिबक सिंचनासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते. आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय ! आता शेतकऱ्यांना रासायनिक व सेंद्रिय खते मिळणार

Agricultural News

 Agricultural News : शासनाने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून आता शेतकऱ्यांना रासायनिक व सेंद्रिय खते मिळणार आहेत. सन २०२३ – २४ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, या बाबीऐवजी रासायनिक व सेंद्रिय खते देणे, ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले. … Read more

Onion News : तीन दिवसांत १०० कोटींची कांदा उलाढाल ठप्प!

Onion News

Onion News : जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांच्या बंदच्या सलग तिसऱ्या दिवशी कांद्याचे लिलाव पूर्णतः ठप्प आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यापारी प्रतिनिधींसोबत घेतलेली बैठकही निष्फळ ठरली. त्यानंतर सरकारने व्यापाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केल्यानंतरही व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम असून, सलग तिसऱ्या दिवशी लिलाव बंद राहिल्याने जवळपास १०० कोटींची कांदा उलाढाल ठप्प झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्न … Read more

Farmer Loan: शेतकऱ्यांना आता झटक्यात मिळेल कर्ज! केंद्र सरकारची ही प्लॅनिंग येईल कामाला

farmer loan update

Farmer Loan:- पिक कर्ज किंवा शेतीसाठी लागणारा पैसा वेळेवर उपलब्ध होणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि शेती उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. कारण आधीच अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातचा घास हिरावून नेला जातो व मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. या सगळ्या आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या हंगामाची तयारी करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते व हा पैसा … Read more

कांदा विक्री ठप्पच ! जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद

Onion News

Onion News : नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद ठेवले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांची व्यापारी आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. मात्र व्यापाऱ्यांच्या मागण्या राज्य व केंद्र पातळीवरील असल्याने या बैठकीत ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे बैठकीची पहिली फेरी … Read more

अण्णासाहेबांची द्राक्ष शेती आहे ऑटोमॅटिक! मोबाईल आणि संगणक करतो 30 एकर क्षेत्रावरील द्राक्षबागेचे मॅनेजमेंट,वाचा माहिती

automatic grape farming

शेतीमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे अनेक प्रकारची कामे ही तंत्रज्ञानाच्या आणि यंत्रांच्या मदतीने कमीत कमी वेळेत आणि खूप कमी खर्चामध्ये करता येणे शक्य झाले आहे. अगदी 20 ते 30 एकर क्षेत्र असेल तरी मोजक्याच मजुरांच्या साह्याने आणि यंत्रांचा वापर करून  कमीत कमी वेळामध्ये शेतीतील कामांच्या मॅनेजमेंट शेतकरी करतात. वेळ तर वाचतोस … Read more