संगमनेर :- भाजप-सेनेच्या भूलथापांना लोक कंटाळले असल्याने आभासी महायुती सरकारचा पराभव अटळ आहे. भावी मुख्यमंत्री आघाडीचाच असेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
राज्यात भाजप-सेनेच्या विरोधात वातावरण आहे. विधानसभा निवडणूक स्थानिक प्रश्नांवर होते. कर्जमाफी, वाढलेली महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवत ते काश्मीरसारख्या विषयावर भावनिक राजकारण करत होते.
जनादेश यात्रा काढून ते जनतेला आदेश देत होते. शिवसेनादेखील या सरकारबरोबर फरफटत गेली. सत्तेत राहून त्यांनीच त्यांच्या सरकारविरोधात केलेले शेतकऱ्यांसाठीचे कर्जमाफी आंदोलन जनतेने बघितले आहे, असे ते म्हणाले.
- Tax Saving Tips: तुम्ही देखील नोकरदार आहात आणि तुम्हाला टॅक्स वाचायचा आहे का? ‘या’ पर्यायांचा वापर करा आणि 1.5 लाख रुपयापर्यंत टॅक्स वाचवा
- Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावात टोळीयुध्द ! विधवेच्या घरासह जाळपोळ, वाहनांची मोडतोड
- राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले…शरद पवारांवर आता विस्मरणाचा परिणाम ! नगर जिल्ह्याचे त्यांनी कसे वाट्टोळे केले, हे त्यांना पटवून देवू
- Ahmednagar News : अकरा वर्षे झाली नगरमध्ये नाट्यगृहाचे काम सुरु आहे, ४.५६ कोटींचा खर्च, ४.१९ कोटींचा निधी शिल्लक तरी काम होईना..नेमके चाललंय काय? पहा..
- Blood Sugar Level: वयानुसार रक्तातील साखरेची पातळी किती असावी? केव्हा होऊ शकतो व्यक्तीला मधुमेह? वाचा महत्त्वाची माहिती