श्रीरामपूर : सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर खाली आले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या कांदा दराने अचानक उसळी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातल्या अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याने पुन्हा एकदा पन्नाशी गाठल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीशे समाधान पसरले आहे.
- अहमदनगर ब्रेकिंग : माजी आमदार विजय औटींनी घेतला हा मोठा निर्णय ! लोकसभेसाठी ‘ह्या’ उमेदवाराला पाठिंबा…
- नवीन बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! बजाज 3 मे ला लॉन्च करणार ‘ही’ नवीन टू व्हीलर
- राज्य कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! रिटायरमेंटनंतर ग्रॅच्युटीची किती रक्कम मिळते ?
- अहमदनगरसह महाराष्ट्रात योगी आदित्यनाथांच्या सभा का? पीएम मोदींचा प्रभाव कमी होतोय? की इतर राजकीय कारणे? पहा…
- DIAT Pune Bharti 2024 : पुण्यातील DIAT मध्ये पदवीधारक उमेदवारांना मिळणार नोकरी, जाणून घ्या अटी…