अहमदनगर :- नगरचे तापमान पुन्हा ४० अंश सेल्सिअसवर गेल्याने वातावरणात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे नगरकर चांगलेच त्रस्त झाले आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी नगर शहराचे तापमान ४५ अंशांवर गेले होते. त्यानंतर मात्र ढगाळ वातावरणामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली होती.
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पारा वाढला आहे. गुरुवारी नगरचे तापमान ४० अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी त्याच काहीशी वाढ झाली होती.
तापमानाचा पारा वाढताच उकाडा ही प्रचंड वाढला आहे. उकाडा वाढला असताना शनिवारी नगर शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नगरकर घामाघूम झाले होते.
- जयंत पाटलांना पोहोचवले अन् सुषमा अंधारेंना न्यायला आले, तेच हेलिकॉप्टर कोसळले अन डोळ्यादेखत तुकडेतुकडे झाले..
- पंतप्रधान मोदींचा विकासाचा अश्वमेध कुणी रोखू शकणार नाही: डॉ. सुजय विखे पाटील
- Cibil Score Increase Tips: तुमचा घसरलेला सिबिल स्कोर 750 च्या वर न्यायचा असेल तर ‘या’ टिप्स वापरा! होईल फायदा
- Ahmednagar Politics : निलेश लंकेंना ‘बाप’ प्रकरण नडणार? फडणवीस अन् आयोगाकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी, अडचणीत वाढ
- लोन ॲपवरून तुम्ही देखील झटपट कर्ज घेत आहात का? ‘ही’ काळजी घ्या,नाहीतर अडकाल फसवणुकीच्या सापळ्यात