‘निलेश लंके अहमदनगरमधील लोकप्रिय नेते, ते 100% निवडून येतील, पण…..’ शरद पवार गटातील जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य

Jayant Patil On Nilesh Lanke

Jayant Patil On Nilesh Lanke : सध्या संपूर्ण देशभरात यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. अहमदनगर मध्ये देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून ढवळून निघाले आहे. विशेषतः नगर दक्षिण मधील राजकीय वातावरण पूर्णपणे संभ्रमाचे पाहायला मिळत आहे. खरेतर महायुतीकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर … Read more

NIRRCH Mumbai Bharti 2024 : ICMR-NIRRCH मुंबई येथे सुरु आहे भरती; मुलाखती आयोजित…

NIRRCH Mumbai Bharti 2024

NIRRCH Mumbai Bharti 2024 : आईसीएमआर – राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत भरती निघाली आहे. यासाठी मुलाखतीचे आयोजन देखील करण्यात आले आहे, इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे. वरील भरती अंतर्गत “प्रकल्प तांत्रिक सहाय्य-III, प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती … Read more

Animal Husbandry: उन्हाच्या लाहीलाही पासून जनावरांचे करा संरक्षण! करा ‘या’ उपाययोजना आणि टाळा जनावरांमधील उष्माघात

animal husbandry

Animal Husbandry:- सध्या मार्च महिना सुरू असून जवळपास मार्च महिन्याचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. त्यामुळे साहजिकच उन्हाळ्याची सुरुवात झालेली असून मार्च ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये उन्हाची तीव्रता वाढते व सगळीकडे अंगाची लाही लाही करणारा उकाडा मोठ्या प्रमाणावर त्रासदाय ठरतो. ज्याप्रमाणे मनुष्याला या उन्हाचा त्रास होतो.अगदी त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांना जसे की, गाई तसेच म्हशी व … Read more

Best Mileage Bike: 150-160cc क्षमतेच्या दमदार मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात आहात का? तर घ्या ‘या’ बाईक आणि वाचवा पैसे

best mileage bike

Best Mileage Bike:- सध्या अनेक कंपन्यांच्या बाईक बाजारपेठेत असून प्रत्येक बाईकच्या किमती या वेगवेगळ्या आहेत. वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून 100cc पासून तर 150 ते 160 सीसी क्षमतेच्या अनेक बाईक तयार करण्यात आलेला असून वैशिष्ट्यानुसार त्या बाईकच्या किमती देखील वेगवेगळ्या असतात. ज्या कोणाला बाईक खरेदी करायची असते तेव्हा व्यक्ती ती बाईक किती सीसीची आहे? तिची … Read more

Post Office : पोस्ट ऑफिस दरमहा देत आहे 11,000 रुपये कमवण्याची संधी; ‘या’ योजनेत करा गुंतवणूक!

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक पेक्षा एक योजना आणते ज्याद्वारे तुम्ही दरमहा पैसे कमवू शकता. अशीच एक योजना म्हणजे मासिक उत्पन्न योजना, या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा कमाई करू शकता. पोस्ट ऑफिसच्या या आश्चर्यकारक योजनेबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर आज आपण या योजनेबद्दलच जाणून घेणार आहोत. या योजनेची खास गोष्ट म्हणजे या … Read more

Lok Sabha Election 2024: निवडणुकीत उमेदवार तुमच्या परिसरात पैसे किंवा भेटवस्तू वाटत आहेत का? तर ‘या’ ठिकाणी करा तक्रार

lok sabha election 2024

Lok Sabha Election 2024:- सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून सगळीकडे निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे. देशामध्ये जवळपास सात टप्प्यात व महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून संपूर्ण देशामध्ये जवळपास 543 जागांवर हे मतदान होणार आहे. या निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलला असून शेवटच्या टप्प्यातील मतदान एक जूनला पार पडेल व चार … Read more

FD Rates : एफडीमधून जास्त कमाई करायची असेल तर ‘या’ बँकांमध्ये करा गुंतवणूक!

FD Interest Rates

FD Interest Rates : आजच्या काळात गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे एफडी. सुरक्षिततेसह एफडीमधून तुम्ही उत्तम कमाई देखील करू शकता. आज अशा अनेक बँका आहेत ज्या एफडीवर सर्वाधिक परतावा देत आहेत. या बँका 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज ऑफर करत आहेत. जर तुम्हालाही एफडीमधून कमाई करायची असेल तर तुम्ही या बँकांमध्ये गुंतवणूक करू शकता.  उज्जीवन स्मॉल … Read more

‘हेड इंज्युरी’मुळे भारतात दर वर्षी दीड लाख मृत्यू ! अपघात टाळले जाऊ शकतात…

Marathi News

Marathi News : भारतात दर वर्षी एकूण होणाऱ्या मृत्युंपैकी ६० टक्के मृत्यू हे रस्ते अपघातात होतात. यापैकी साधारणत: दीड लाख लोक मेंदुला मार लागून मृत्युमुखी पडतात. तर १० लाख लोक गंभीर जखमी होतात. त्यामुळे हेड इंज्युरीविषयी जागृती होणे गरजेचे आहे, अशी माहिती साई संस्थानचे न्युरो सर्जन डॉ. मुकुंद चौधरी यांनी दिली. जागतिक हेड इंज्युरी जागरूकता … Read more

सुजय विखेंचे अजित पवारांशी पुण्यात मनोमिलन ! निलेश लंकेंना धूळ चारण्याचा निश्चय? मोठ्या हालचाली..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभेच्या जागेचा थरार आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे खा. सुजय विखे यांनी विखे पॅटर्न राबवत सर्वाना सोबत घेत निवडणुकीबाबत कंबर कसण्यास सुरवात केली आहे. तर त्यांना प्रतिस्पर्धी शरद पवार गटाकडून आ. निलेश लंके असतील असे जवळपास निश्चित झाले आहे. आता त्यांना घेरण्यासाठी विखे यांनी देखील राजकीय रणनीती आखण्यास सुरवात केली … Read more

Farmer Success Story: ‘हा’ शेतकरी ऑनलाइन मार्केट पद्धतीतून विकतो दरवर्षी 5 लाख रुपयांचे आंबे! पिकवतो 1 हजार रुपये किलो दराने विकला जाणारा आंबा

yuvraj singh

Farmer Success Story:- शेतीमध्ये सध्या अनेक नवनवीन प्रयोग शेतकरी करत असून वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागांची लागवड आणि त्या फळांच्या  योग्य विक्री व्यवस्थापनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती करताना दिसून येत आहेत. तसेच बरेच शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पादन घेत आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण मध्य प्रदेश राज्यातील अलीराजपूर येथील एका शेतकऱ्याची शेती पद्धत … Read more

पोल्ट्री व्यवसायाला ऊन व महागाईचा फटका ! पशुखाद्यासह औषधांचे भाव वाढले

Maharashtra News

Ahmednagar News : शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंद्यांपैकी एक असलेला कुक्कुटपालन व्यवसाय आता वाढते ऊन, पाणी टंचाई व महागाईमुळे संकटात सापडला आहे. सध्या तापमानाची तीव्रता वाढत आहे. ब्रॉयलर पक्ष्यांना उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. महिनाभरापासून रात्री थंडी आणि दिवसा कडक ऊन सुरू असल्याने अशा विषम हवामानामुळे पक्षी मरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका … Read more

पाण्याअभावी पिके सुकू लागली ! शेतकरी हवालदिल

Agricultural News

 Agricultural News : उन्हाची तिव्रता वाढल्यामुळे बोअरवेल व विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली आहे. पाणीपातळी खाली गेल्याने तालुक्यासह तरवडी, कुकाणा, अंतरवाली, जेऊर, देवगाव, सुकळी, नांदूर, वडूले, चिलेखनवाडी, देवसडे आदी भागातील पिके सुकू लागली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. परिसरातील शेतात उभी असलेली मका, गहू, हरभरा हे पिके शेवटच्या पाण्यावर आली आहेत. परंतु पाणी पातळी खोल … Read more

देशात मासे खाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली ! चिकन, अंड्यांपेक्षा भारतीयांना मासे प्रिय

Maharashtra News

Maharashtra News : देशात मासे खाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. वाढत्या उत्पन्नामुळे, बदलत्या आहारामुळे आणि माशांची चांगली उपलब्धता यामुळे मासे खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. २००५ ते २०२१ या कालावधीत देशात मासे खाणाऱ्यांचे प्रमाण ८१ टक्क्यांनी वाढले असून, उत्पादन दुपटीने वाढले आहे. भारताचा २००५ मध्ये असलेला ४.९ किलो वार्षिक दरडोई मासळीचा वापर २०२१ मध्ये ८.८९ किलोपर्यंत … Read more

Success Story: ऋतुराजचा अनोखा आहे शेतीचा प्रयोग! शेतीला दिले स्टार्टअपचे स्वरूप आणि कमवत आहे करोडोचा नफा

ruturaj sharma

Success Story:- आजकालची तरुणाई हा कल्पनांचा अथांग सागर असून तरुणांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना कायम डोक्यामध्ये घोंगावत असतात. यातील बरेच कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी अनेक तरुण धडपडतात व कल्पना सत्यात उतरवतात देखील व यशस्वी देखील करून दाखवतात. तसेच सध्याचा कालावधी हा नोकऱ्यांच्या मानाने प्रतिकूल असून नोकऱ्यांची उपलब्धता खूप कमी असल्याने अनेक तरुण आता वेगवेगळ्या व्यवसायाकडे … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगच्या ‘या’ 5G फोनवर मिळत आहे 28 टक्क्यांपर्यंत सूट, बघा कुठे मिळत आहे ऑफर?

Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुम्ही सध्या 5G फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सॅमसंग कंपनी आपल्या एका फोनवर मोठी सूट ऑफर करत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही अगदी कमी किंमतीत हा फोन खरेदी करू शकता. सॅमसंगचा हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून कमी किंमतीत खरेदी करू शकता. आम्ही Samsung Galaxy M52 5G … Read more

महावितरणकडून बिलातील हप्ता सवलत बंद; सामन्यांची अडचण ! भरावे लागतेय एकरकमी बिल; सवलत सुरू करण्याची मागणी

Maharashtra News

Maharashtra News : थकीत बीज बिल असो किंवा जास्तीचे बिल, त्याचा भरणा करण्यासाठी महावितरणकडून हप्ते पाडून दिले जात होते. त्यामुळे ग्राहकांना हे बिल भरण्यासाठी वेळेची सवलत मिळत होती; मात्र राज्यातील सामान्य ग्राहकांसाठी असलेली ही सवलतीची पद्धत महावितरणने फेब्रुवारीपासून बंद केली आहे. त्यामुळे गोरगरिब ग्राहकांवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याने त्यांच्या आर्थिक अडचणीं वाढणार आहेत. ही … Read more

Ahmednagar Crime : कामाला का गेला नाही असे विचारल्याने एकास मारहाण

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : कामाचे पैसे देऊन तुम्ही कामाला का नाही गेला, येथे काय करता? असे विचारल्याचा राग आल्याने आरोपी साहेबराव जाधव याने अशोक दिवे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना दि. १८ मार्च रोजी राहुरी तालूक्यातील कणगर येथे घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की अशोक मच्छिद्र दिवे (वय ३५ वर्षे, रा. कणगर, … Read more

श्रीरामपूर च्या रिमांड होम मधील विद्यार्थी बनला अधिकारी

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर येथील रिमांड होम मध्ये राहून क.जे. सोमय्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेला सागर अशोक चिलप या विद्यार्थ्यांने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहाय्यक कृषी अधिकारीपदी निवड होणे हि बाब गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन विद्यालयाचे चेअरमन संजय छल्लारे यांनी केले. हिंद सेवा मंडळाच्या येथील क.जे. सोमय्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सागर … Read more