Ahmednagar News : अबब ! अहमदनगरमध्ये ६८ टोळ्या,६७० प्रोफेशनल गुन्हेगार तर ६३९ हिस्ट्रीशिटर

अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी चांगलीच फोपावत चालली आहे. रेकॉर्डवर जर एक नजर टाकली तर लक्षात येते की, नगर जिल्ह्यात ६३९ हिस्ट्रीशिटर आहेत. ६८ टोळ्या, ६७० प्रोफेशनल गुन्हेगार अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत. वारंवार गुन्हे करणे, गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणे आदींबाबतचे ६३९ गुन्हेगारांचे ‘हिस्ट्रीशिट’ तयार केले आहे. गंभीर गुन्हे करणारे ६८ टोळ्या, कट रचून सराईतपणे गुन्हे करणारे ६७० प्रोफेशनल … Read more

Today Gold Price : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव कोसळले तर चांदीच्या दरात झाली इतकी वाढ, पहा नवीनतम किमती

Today Gold Price

Today Gold Price : सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी देखील घसरण झाली आहे. त्यामुळे सोने काही प्रमाणात स्वस्त झाले आहे. तर चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याचा भाव 150 रुपयांनी घसरून 62,950 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. व्यवहाराच्या शेवटच्या … Read more

मोठी बातमी ! महिंद्रा कंपनीच्या ‘या’ SUV ची किंमत वाढली, आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिकचे पैसे

Mahindra SUV Rate : कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. विशेषता एसयूव्ही कार घेण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसाठी ही बातमी थोडीशी चिंताजनक राहणार आहे. कारण की, देशातील एका प्रतिष्ठित कारनिर्मात्या कंपनीने आपल्या लोकप्रिय एसयूव्हीचे दाम वाढवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा कंपनीने आपल्या स्कॉर्पिओ क्लासिक या दमदार SUV च्या किमती … Read more

Kedar Raj Yoga: काय आहे नेमका केदार राजयोग? कोणत्या राशी होतील यामुळे श्रीमंत? वाचा ए टू झेड माहिती

kedar raj yoga

Kedar Raj Yoga:- नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक शुभ आणि अशुभ असे राजयोग तयार झाले असून अनेक राशींवर त्यांचा चांगला किंवा वाईट परिणाम पाहायला मिळणार आहे. जर आपण ग्रहांचा विचार केला तर ज्योतिष शास्त्रानुसार विशिष्ट काही कालावधीमध्ये ग्रह देखील राशी परिवर्तन करत असतात म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतात व यामुळेच शुभ आणि अशुभ योग … Read more

Samsung Upcoming Smartphones : नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? जरा थांबा… सॅमसंग लॉन्च करणार दोन जबरदस्त स्मार्टफोन्स

Samsung Upcoming Smartphones

Samsung Upcoming Smartphones : देशातील मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन कंपन्यांकडून त्यांचे एकापेक्षा एक दमदार स्मार्टफोन सादर केले आहेत. स्मार्टफोनची वाढती मागणी पाहता सॅमसंग स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून त्यांचे दोन दमदार स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहेत. Samsung Galaxy M15 5G आणि Galaxy F15 5G असे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले जाणार आहेत. लवकरच हे स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध करून … Read more

Poisonous Snake Species: भारतातील ‘हे’ 5 साप आहेत अतिविषारी! जर घेतला चावा तर पाणीही मागू देत नाहीत

poisonous snake species

Poisonous Snake Species:- बऱ्याचदा आपण शेतामध्ये काम करत असतो किंवा एखाद्या जंगल सफारीला किंवा फिरायला गेलेलो असतो तेव्हा झाडाझुडपांमध्ये आपल्याला साप दिसून येतात. जेव्हा आपल्याला साप दिसतो तेव्हा आपली भीतीने त्रिधातिरपीट उडते. कारण साप म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्यासमोर येतो तो सापाचा चावा आणि झालेले मृत्यू. त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये सापाबद्दल अतिशय भीती दाटून भरलेली असते. … Read more

Business Idea : फक्त 20 हजार रुपयांत सुरू करा हा छोटा व्यवसाय ! दरमहा होईल बंपर कमाई

Business Idea

Business Idea : आजकाल अनेक तरुण-तरुणी नोकरी न करता व्यवसायाकडे वळत आहेत. स्वतःच्या मालकीचा छोटा का होईना व्यवसाय असावा असे अनेकांना वाटत असते. मात्र बजेट कमी असल्याने अनेकांना व्यवसाय सुरु करण्यात अडचणी येत आहेत. तुम्हालाही कमी बजेटमध्ये शानदार व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी एक भन्नाट व्यवसाय कल्पना घेऊन आलो आहोत. तुम्ही हा व्यवसाय घरबसल्या देखील … Read more

Investment Tips: फक्त 150 रुपयांची बचत तुम्हाला मिळवून देईल 22 लाखापेक्षा जास्त पैसे! पण कशी? वाचा माहिती

“थेंबे थेंबे तळे साचे” ही उक्ती बचतीच्या बाबतीत खूप महत्त्वपूर्ण असून तुमची काही रुपयांची थोडी थोडी बचत देखील कालांतराने पैशांचा मोठा झराच तुम्हाला निर्माण करून देऊ शकते इतकी क्षमता या छोट्या बचतीमध्ये असते. फक्त तुमची बचत ही चांगल्या योजनांमध्ये गुंतवणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण भविष्यकालीन आर्थिक गरजांच्या दृष्टिकोनातून बचत व गुंतवणूक या गोष्टींना अनन्यसाधारण … Read more

Ahmednagar News : मेथी ५० पैसे, कोथांबीर १ रुपया ! भाव नसल्याने भाजीपाला रस्त्यावर फेकत प्रजासत्ताकदिनीच शेतकऱ्याचा आक्रोश

Ahmednagar News : शेतकऱ्याचे आर्थिक गणित काही केल्या जुळत नाहीये. अस्मानी सुलतानी संकटाना तोंड देत शेतकरी शेती करतो, माल पिकवतो, परंतु भाव नसल्याने मात्र शेतकरी हतबल होताना दिसत आहे. आता अहमदनगरच्या भाजी मार्केटमध्ये भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मेथी, कोथंबीरीचे दर मात्र कोसळले असल्याने शेतकऱ्याने आपली मेथी अक्षरशः रस्त्यावर फेकून दिली आहे. शेतकऱ्यांनी … Read more

Ahmednagar News : अवैध वाळू उपसा दिसला तर थेट मला संपर्क करा ! महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेमके काय केले आवाहन, पहा..

अहमदनगर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा ही एक मोठी समस्या आहे. यातून गुन्हेगारी देखील फोफावली दिसते. दरम्यान या वाळूचोरीला आळा बसावा यासाठी शासनाने नवीन वाळू धोरण आणले. त्यामुळे ६०० रुपयात वाळू मिळू लागली. दरम्यान आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध वाळू उपसा विषयी एक आवाहन केले आहे. ते म्हणले आहेत की, अवैध वाळू उपसा ही … Read more

Health Insurance Update: तुम्ही देखील आरोग्य विमा काढला आहे का? तर ही बातमी नक्की वाचा…

health insurance update

Health Insurance Update:- कोरोना कालावधीपासून जर आपण पाहिले तर आरोग्य विमा काढणाऱ्यांच्या संख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे आपल्याला दिसून आले आहे. तसे पाहायला गेले तर आरोग्याची समस्या ही कधी कुणाला विचारून येईल हे अजिबात सांगता येत नाही. त्यामुळे भविष्यकालीन आर्थिक स्थितीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर आरोग्य विमा हा आपल्याला आर्थिक अडचणीच्या वेळेस खूप मदतीला येऊ शकतो. … Read more

Ahmednagar Loksabha News : कार्यकर्ते म्हणाले निवडणूक लढवा ! पण आमदार निलेश लंके यांच्या मनात चाललंय तरी काय ?

Ahmednagar Loksabha News : नगर दक्षिण मधील जनतेच्या मनातील खासदार हे आमदार निलेश लंके किंवा राणीताई लंके हेच आहेत. त्यामुळे ही निवडणूक आपण लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी आमदार लंके यांच्यासमोर धरला. परंतु याबाबत त्यांनी प्रतिक्रिया देणे किंवा भाष्य करणे टाळले. प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकोपा कायम ठेवण्याचे आवाहन केले. मतभेद झाले तरी मनभेद करू नका … Read more

Ahmednagar Politics : निवडणुकीत उमेदवार बाहेरचा नकोच..स्थानिकच द्या ! भाजपमध्ये खदखद

Ahmednagar Politics : आगामी लोकसभा, विधानसभेच्या अनुशंघाने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. भाजप विशेषतः जास्त कंबर कसून आहेत. दरम्यान आगामी विधानसभेला भाजपने जर स्थानिक उमेदवार नाकारले व दुसऱ्या ठिकाणच्या उमेदवारास उमेदवारी दिली तर मात्र भापचे गणित बिघडू शकते असे दिसते. याचे कारण असे की श्रीरामपुरात विधानसभा निवडणुकीत भाजपने स्थानिक उमेदवार दिला तरच कमळ फुलेल, असे … Read more

बिरसा मुंडा योजनेतून शेतकऱ्यांना मिळते लाखो रुपयांचे अनुदान! वाचा ए टू झेड माहिती

birsa munda yojana

Farmer Scheme: शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असून शेतीमधील सगळ्यात आवश्यक असणाऱ्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत जसे की सिंचनाच्या सुविधा, कृषी यांत्रिकीकरण, शेतीशी जोडधंद्याशी संबंधित असलेल्या योजना अशा अनेक योजनांचा समावेश आपल्याला यामध्ये करता येईल. शासनाच्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या योजनांसाठी अर्ज करता येतो. या प्रत्येक योजनेमधून … Read more

Irrigation Scheme: वैयक्तिक शेततळ्यासाठी सोडतीत नाव आले तर ‘ही’ गोष्ट लवकर करा! नाहीतर…

shet tale yojana

Irrigation Scheme:- केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून कृषी आणि कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता महत्वपूर्ण योजनांची आखणी करण्यात आलेली असून अशा योजना राबवण्यात देखील येत आहेत.शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही पायाभूत सुविधा असतात त्या उभारणी करिता अशा योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत  शेतकऱ्यांना करण्यात येते. या कृषी क्षेत्राच्या योजनाच्या अनुषंगाने जर आपण पाहिले तर सूक्ष्म सिंचन किंवा … Read more

कोणत्याही ठिकाणी बिनधास्त आधार कार्ड देणे पडू शकते महागात! होऊ शकते मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान, अशी घ्या काळजी

mask aadhar card

आधार कार्ड महत्वपूर्ण कागदपत्र असल्यामुळे कुठल्याही ठिकाणी आपल्याला आधार कार्डची मागणी केली जाते व आपण ते अगदी कुठलीही काळजी न करता बिनधास्तपणे समोरच्याला देत असतो. परंतु हा बिनधास्तपणा तुमच्या नुकसानीला देखील कधी कारणीभूत ठरेल हे तुम्हाला देखील कळणार नाही. कधीकधी तुमच्या आधार कार्ड असे कोणत्याही ठिकाणी दिल्यामुळे एखाद्या वेळेस तुमच्या बँक खात्यातून मोठी रक्कम देखील … Read more

बोगस कामे करणाऱ्या पाच मुख्याधिकारी, चार अभियंता, एक लेखापाल व तीन लिपिकांवर होणार कारवाई ?

Ahmednagar News : सरकारी अधिकारी अनेकदा आपल्या कामात हलगर्जीपणा करतात. काहीजण तर पुढाऱ्यांच्या संगनमताने चक्क बोगस कामे करतात. मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. असाच प्रकार श्रीगोंदा नगरपरिषदेत घडला आहे. परंतु यात पाच मुख्याधिकारी, चार अभियंता, एक लेखापाल व तीन लिपिकांवर कारवाई करण्यात यावी यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला आहे. अशी जिल्ह्यातील पहिलीच … Read more