Onion Farming : कांद्याचे संतुलित व्यवस्थापन करून दर्जेदार उत्पादन घ्या!

सध्याच्या परिस्थितीत रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे भारतातील जमिनीचे आरोग्य मोठ्या प्रमाणात बिघडले असून तिचा सातत्याने ऱ्हास होत आहे. त्यामुळे पीक उत्पादन व उत्पादनाचा दर्जा घटत चाललेला आहे. म्हणून याला काही चांगला पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे फार आवश्यक आहे, असे महाधन अग्रिटेक लि. पुणेचे व्यवस्थापकीय संचालक-राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमुख गहिनीनाथ ढवळे यांनी म्हटले आहे. पिकाची उत्पादनक्षमता … Read more

अहो ऐकलंत का ? २०७५ पर्यंत चंद्रावर जन्मतील मुले !

Marathi News

Marathi News : गेल्या अनेक वर्षांपासून मनुष्य चंद्रावर वस्ती करून राहण्याचे स्वप्न पाहत आहे. आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे, भविष्यात २०७५ पर्यंत मानव चंद्रावर दक्षिण ध्रुवाजवळ आंतरराष्ट्रीय तळ बांधणार असून मुलांना जन्मही देऊ शकेल, मात्र ही मुले पृथ्वीवर जन्माला येणाऱ्या मुलांपेक्षा वेगळ्या प्रजातीची असून शकतील, असे भाकित शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. चंद्रावर भविष्यात दक्षिण … Read more

Rohit Pawar : रोहित पवार यांची आज ईडी चौकशी, शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) कथित घोटाळ्यातील बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना बुधवारी चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. त्यानुसार आमदार रोहित पवार हे चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती आहे. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच असणार आहेत. … Read more

Venus-Saturn Conjunction : ‘या’ 5 राशींचे उजळणार भाग्य, 30 वर्षांनंतर ‘हे’ दोन ग्रह येणार एकत्र !

Venus-Saturn Conjunction

Venus-Saturn Conjunction : ज्योतिषशास्त्रात ग्रह, कुंडली आणि नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. जेव्हा-जेव्हा एखादा ग्रह ठराविक वेळेनंतर आपली हालचाल बदलतो तेव्हा त्याचा परिणाम 12 राशींवर दिसून येतो. या काळात दोन ग्रह एका राशीत आले तर ग्रहांचा संयोग तयार होतो, असाच संयोग मार्चमध्ये कुंभ राशीत तयार होणार आहे. सध्या कर्माचा दाता शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहे, सुख, … Read more

आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही ! मला दगाफटका झाला तरी तुम्ही आरक्षणाचे आंदोलन सुरू ठेवा…

Ahmednagar News

Ahmednagar News : अभी नही, तो कभी नही, अशी परिस्थिती सध्या मराठा आरक्षणासंदर्भात निर्माण झाली असून, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणासाठी लढा देणारे संघर्षयोद्धे मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. लाखो मराठ्यांसह पायी मुंबईकडे निघालेले जरांगे यांचे सोमवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास कारेगाव-रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे जंगी … Read more

CM Eknath Shinde : आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती देणार!

मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ओबीसींच्या सवलती देणार, अशी ग्वाही दिली आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार असल्याने समाजाने आता आंदोलनावर ठाम न राहता सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुलाब्यातील रिगल टॉकिजसमोरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर … Read more

Loksabha Elections : १६ एप्रिलला लोकसभा निवडणूक होणार ? निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं…

Loksabha Elections

Loksabha Elections : देशात लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्यापही झाली नाही. परंतु, आगामी १६ एप्रिल २०२४ रोजी संसदीय निवडणूक होणार असल्यासंबंधित दिल्ली निवडणूक आयोगाचे एक पत्र मंगळवारी सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यामुळे निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्याच्या चर्चेला पेव फुटले. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी फक्त संदर्भ म्हणून १६ एप्रिल ही तारीख तात्पुरत्या स्वरूपात नोंद केल्याचे स्पष्टीकरण … Read more

Shrirampur News : श्रीरामपूर बाजार समितीला ७२ लाखांचा नफा

Shrirampur News

Shrirampur News : श्रीरामपूर बाजार समितीचे आजपर्यंत झालेल्या अर्थसंकल्पीय बजेटपुर्वीच्या डिसेंबर २०२३ अखेरचे विक्रमी उत्पन्न २ कोटी ४३ लाख झालेले असून ७२ लाख नफा झालेला आहे. श्रीरामपूर बाजार समितीचे कामकाज अतिशय पारदर्शी, काटकसरीने व चांगल्या प्रकारे चालू असल्याचे बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे आणि संचालक मंडळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात … Read more

Shirdi News : साईभक्त महिलेकडून साईबाबा संस्थानला २० लाखांची रुग्णवाहिका दान !

Shirdi News

Shirdi News : मुंबई येथील साईभक्त शशिकला शामराव कोकरे यांनी आपली आई स्व. चंद्रभागा कृष्णा तांदळे यांच्या स्मरणार्थ श्री साईबाबा संस्थान हॉस्पिटल मधील रुग्णाच्या सेवेसाठी २० लाख रूपये किमतीची टेम्पो ट्रॅव्हलर रूग्णवाहिका देणगी स्वरूपात नुकतीच दान स्वरूपात दिली आहे. याप्रसंगी गाडीची विधीवत पुजा करून शशिकला कोकरे यांचे प्रतिनिधी रविंद्र सुरवसे, जीवन विश्वकर्मा व विजय तावडे … Read more

Ahmednagar Crime : चोरीच्या सोयाबीनसह ९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : सावळीविहीर खुर्द (ता. राहाता) येथील संतोष भदे त्यांच्या घरासमोरून २४ किंटल सोयाबीनच्या गोण्या २० जानेवारी पहाटे चोरून नेणाऱ्या आरोपींना अटक करून ९ लाख २९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत संतोष भास्कर भदे यांनी शिर्डी पोलिसात फिर्याद दिली होती. शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपास … Read more

Ahmednagar News : बाळ बोठेचा जामीन अर्ज खंडपीठाने फेटाळला, न्यायालयाने म्हटलं की, ऑगस्टअखेर खटला पूर्ण करा, नंतर…

Ahmednagar News

Ahmednagar News : रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने जामिनासाठी पुन्हा अर्ज केला होता. आता याबाबत मोठी अपडेट आली आहे. बोटे याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावला आहे. ऑगस्टअखेर कामकाज पूर्ण करा. या मुदतीत खटला पूर्ण न झाल्यास आरोपीला पुन्हा जामीन अर्ज दाखल करण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने सांगितले. बोठे याने … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघात 6 जण ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यामधून अपघाताची एक बातमी समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर ढवळपुरी फाट्यानजीक एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. ढवळपुरी फाटया नजीक आज (२४ जानेवारी) बुधवारी पहाटे २.३० वाजता हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल … Read more

‘या’ गावाने रामराज्यातील ग्रामराज्य साक्षात उभे केले आहे…!

Ahmednagar News : हिवरे बाजार या गावाने रामराज्यातील ग्रामराज्य साक्षात उभे केले आहे. प्रभू रामांचा वनवासात जास्त काळ गेला त्यामुळे त्यांना वनात पशु, पक्षी, प्राणी, वन्यजमाती, नद्या या सर्वांना बरोबर घेऊन रामराज्य उभे केले. प्रभू रामांच्या राज्यात पाणी ही कुठलीही समस्या नव्हती. आणि त्याच प्रकारचे ग्रामराज्य हिवरे बाजारने उभे केले आणि ते उभे करणारे तुमचे … Read more

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीचे अपहरण करत केला अत्याचार….?

 Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून नुकतेच तिचे अपहरण करण्यात आले आहे. त्यानंतर मुलीला तालुक्याबाहेर नेऊन आई वडीलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला. ही घटना (दि.२०) जानेवारी रोजी घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटनेतील १७ वर्षे ७ महिने वय असलेली पिडीत तरुणी ही १२ वी च्या … Read more

नगर तालुक्यातून पळवून नेलेली ती मुलगी सापडली या राज्यात

Ahmednagar News : नगर तालुक्यातील एका गावातून बळजबरीने पळवून नेलेल्या सतरा वर्षाच्या मुलीला शोधण्यात नगर तालुका पोलिसांच्या पथकाला यश आले असून, पोलिसांनी त्या मुलीसह तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला गुजरात राज्यातील बावला (जि. अहमदाबाद) येथे पकडले आहे. सागर रमेश मुदळकर (वय २५, रा. बाबुर्डी घुमट, ता.नगर)असे या आरोपीचे नाव आहे. नगर तालुक्यातील एका गावातून दि.५ जानेवारी … Read more

Ahmednagar Breaking : दुचाकीसह विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी केलवड येथे आलेले पाहुणे कार्यक्रम आटोपून संगमनेरातील कौठे कमळेश्वर येथे आपल्या गावी घराकडे दुचाकीवरून जात असताना शिर्डी विमानतळ रस्त्यावरून दुचाकी रस्त्यालगतच्या विहिरीत पडली. या घटनेत भरत शंकर भडांगे (वय ३२, रा- कौठे कमळेश्वर, ता- संगमनेर) या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राहाता तालुक्यातील केलवड गावातून शिर्डी विमानतळाकडे जाणाऱ्या … Read more

नगर जिल्ह्यात एकूण ३६ लाख ११ हजार ३३ मतदार

Ahmednagar News : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ३६ लाख ११ हजार ३३ इतके मतदार आहेत. सर्वाधिक म्हणजे ३ लाख ५६ हजार ४७४ इतके मतदार शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात असून, सर्वात कमी म्हणजे २ लाख ५७ हजार ५१९ इतके मतदार अकोले तालुक्यात आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी … Read more

सिंगल चार्ज मध्ये 150 किलोमीटर धावणारी ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक झाली स्वस्त, किंमती कितीने कमी झाल्यात ? पहा…..

Electric Bike : भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केट दिवसेंदिवस वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहनांना आता देशात मोठी मागणी आली आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने आता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात वधारली असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे केंद्रशासन देखील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहित करीत आहे. वाढते प्रदूषण नियंत्रणात रहावे यासाठी आणि कच्च्या तेलाच्या आयातीवर निर्बंध … Read more