अहमदनगर चे नाव बदलले ! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अहमदनगरमध्ये ही घोषणा केली. अनेक दिवसांपासून अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी होत होती. औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री … Read more

मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला ‘या’ महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला, प्रवाशांच्या मागणीला यश

Mumbai Goa Vande Bharat Express New Halt

Mumbai Goa Vande Bharat Express New Halt :  सध्या राज्यात मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. कोकणातील रेल्वे प्रवासी या एक्सप्रेस ट्रेनसाठी विशेष उत्सुक आहेत. या मार्गावर ही हॉस्पिटल केव्हा सुरू होणार आहे याकडेच कोकणातील रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागून आहे. या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत … Read more

Reacharge Plan Offer : जबरदस्त ऑफर! Airtel आणि Jio ग्राहकांना मिळणार मोफत अनलिमिटेड 5G डेटा, कसे ते जाणून घ्या सविस्तर..

Reacharge Plan Offer

Reacharge Plan Offer : Airtel आणि Jio या दोन्हीही दिग्गज टेलिकॉम कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकवर्गाची संख्या खूप जास्त आहे. या दोन्ही कंपन्यांचे पोस्टपेड आणि प्रीपेड प्लान खूप लोकप्रिय आहेत. अशातच या कंपनीच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता ग्राहकांना मोफत अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही जास्त डेटा वापरत असाल … Read more

Maharashtra Monsoon Update: अरे वाह! ‘या’ दिवशी राज्यात दाखल होणार मान्सून, जाणून घ्या IMD अलर्ट

Maharashtra Monsoon Update

Maharashtra Monsoon Update: राज्यात सध्या जवळपास बहुतेक भागात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मात्र येत्या काही दिवसात राज्यातील नागरिकांना या उष्णतेपासून मोठा दिलासा मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 19 मे पासून थांबलेल्या नैऋत्य मान्सूनने अखेर अंदमान आणि निकोबार बेटांवर वेग पकडला आहे. मान्सून 22-26 मे दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटे … Read more

NIlwande Dam : ८ कोटींचा रुपयांचा असलेला हा प्रकल्प आज ५ हजार १७७ कोटी रुपयांचा झाला !

NIlwande Dam

NIlwande Dam :  अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज निब्रळ येथे पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निळवंडे प्रकल्पाचा इतिहास मोठा आहे. सुरूवातीला ८ कोटींचा रुपयांचा असलेला हा प्रकल्प आज ५ हजार १७७ कोटी रुपयांचा झाला … Read more

Ahmednagar News : निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ahmednagar News : निळवंडे धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा व ऐतिहासिक आहे. निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. अहमदनगर व … Read more

Atal Pension Yojana : नागरिकांनो, ‘या’ सरकारी योजनेत करा फक्त 210 रुपयांची गुंतणवूक अन् दरमहा मिळवा ‘इतक्या’ हजारांची पेन्शन

Atal Pension Yojana

Atal Pension Yojana: सध्या केंद्र सरकारकडून एकापेक्षा एक भन्नाट आणि जबरदस्त योजना राबविले जात आहे. ज्याच्या फायदा आज देशातील लाखो लोक घेताना दिसत आहे. यातच तुम्ही देखील गुंतणवूक करण्यासाठी एक बेस्ट योजना शोधात असाल तर आम्ही तुम्हाला आज केंद्र सरकारची लोकप्रिय योजना अटल पेन्शन योजनेबद्दल माहिती देणार आहोत. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या योजनेत तुम्हाला … Read more

iQOO CGO : गेमिंग प्रेमींसाठी लाखो रुपये कमावण्याची संधी! ‘ही’ कंपनी देतेय गेम खेळण्यासाठी 10 लाख रुपये, त्वरित करा अर्ज

iQOO CGO

iQOO CGO : सध्या स्मार्टफोनचा वापर जास्त वाढला आहे. अनेकजण स्मार्टफोन फक्त गेम खेळण्यासाठी करत आहेत. लहान मुलांपासून ते तरुण वर्गापर्यंत गेम खेळली जात आहे. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे परंतु त्यासोबत मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. अशातच जर तुम्हालाही गेम खेळण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुमचा गम … Read more

Vastu Tips: महिलांनो सावधान! उकळते दूध सांडले तर मिळतात ‘हे’ अशुभ संकेत, वाचा सविस्तर

Vastu Tips: घरात कधी कधी काळजी घेऊनही भांड्यातून उकळते दूध बाहेर येते. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो वास्तुशास्त्रामध्ये याला अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रातही दुधाला अनेक शुभ आणि अशुभ चिन्हे जोडलेली आहेत.चला मग जाणून घेऊया उकळते दूध अचानक सांडणे का अशुभ मानले जाते. दूध कमी होणे काय सूचित करते? वास्तुशास्त्रात दूध हा चंद्राचा कारक मानला जातो. … Read more

Cyber Alert : वापरकर्त्यांनो.. वेळीच सावध व्हा! Netflix आणि Youtube मुळे झटक्यात खाते होत आहे रिकामे, कसं ते पहा

Cyber Alert

Cyber Alert : हॅकर्स अनेकवेळा वापरकर्त्यांच्या मोबाईल हॅक करून लाखो रुपयांची रक्कम लंपास करत आहेत. यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसतो शिवाय त्यांची खासगी माहिती चोरीला जाते. सध्या हॅकर्सकडून सोशल मीडिया अॅप्सद्वारे त्यांची मोहीम चालवण्यात येत आहेत. सध्या ते DogerAT म्हणजेच रिमोट ऍक्सेस ट्रोजनच्या माध्यमातून हल्ला करत आहेत. ते Netflix आणि Youtube यांसारख्या बनावट अॅप्सच्या … Read more

मोठी बातमी ! आता सिबिल स्कोर कमी असला तरी लोन मिळणार; Cibil च्या कारणावरून कर्ज नाकारता येणार नाही, ‘या’ हायकोर्टाने दिलेत आदेश

Cibil Score

Cibil Score : आपल्यापैकी कित्येक जन असे असतील ज्यांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घेतलं असेल. वाहन घेण्यासाठी, महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्यासाठी, घर घेण्यासाठी किंवा इतर अन्य कारणांसाठी पर्सनल लोनच्या स्वरूपात कर्ज घेतलं असेल. काहींनी शिक्षणासाठी देखील कर्ज घेतलं असेल. कर्ज घेताना मात्र कर्जदार व्यक्तीला बँकेला काही कागदपत्रे सादर करावे लागतात. सोबतच कर्ज मंजुर होण्यासाठी व्यक्तीचा … Read more

Health Tips : काय? हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीराकडून मिळतात ‘हे’ संकेत, वाचू शकतात प्राण

Health Tips

Health Tips : सध्याच्या धावपळीच्या काळात अगदी लहान वयातही लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बदलती जीवनशैली, ताण-तणावाचे वाढणारे प्रमाण, पुरेशा व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा यांसारख्या कारणांमुळे हृदय विकार असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ज्यावेळी हृदयाच्या स्नायूंना पुरेशा प्रमाणात रक्त पुरवठा केला जात नाही, त्यावेळी ही स्थिती निर्माण होते. जर तुम्ही तुमच्या … Read more

Royal Enfield : बुलेटप्रेमींना धक्का! आता Royal Enfield च्या ‘या’ परवडणाऱ्या बाईकसाठी आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Royal Enfield

Royal Enfield : संपूर्ण देशभरात रॉयल एनफील्डच्या बाईक्स खूप लोकप्रिय आहेत. या कंपनीच्या बाईक्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनीही बाईक्समध्ये वेळोवेळी नवनवीन अपडेट्स आणत असते. काही दिवसापूर्वी कंपनीने हंटर 350 ही बाईक लाँच केली होती. लाँचनंतर या बाईकने मार्केटमधील इतर बाईक्सना कडवी टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले. जर तुम्हीही ही बाईक खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी … Read more

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ! ‘या’ तारखेला लागणार महाराष्ट्र बोर्डाचा 10वी चा निकाल, कुठ पाहणार रिजल्ट?

Maharashtra SSC Result Date

Maharashtra SSC Result Date : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल 25 मे 2023 रोजी जाहीर करण्यात आला. खरंतर बारावीचा निकाल जाहीर झाला की लगेचच 5-6 दिवसात दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला जातो. आतापर्यंत असंच पाहायला मिळाल आहे. यामुळे दहावी बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये दहावीच्या निकाला संदर्भात कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. विद्यार्थी निकाल … Read more

Interesting Gk question : मृत्यूनंतर माणसाचा मेंदू किती काळ जिवंत राहतो?

Interesting Gk question

Interesting Gk question : सध्या सोशल मीडियावर अनेक मनोरंजक कोडी येत असतात असे प्रश्न सरकारी नोकरीच्या मुलाखती आणि परीक्षांमध्ये विचारले जातात. हे प्रश्न रंजक असल्यामुळे सर्वसामान्यांनाही ते जाणून घ्यायचे असते. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य … Read more

Farming News : बाजारभाव ठरतोय शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ! टोमॅटो आणि कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

Farming News

Farming News : भाजीपाला पिकाकडे वळलेला तरुण शेतकरी वर्ग शेतमालाचा अस्थिर भाव, पिकांचे ढासळलेले नियोजन यामुळे अडचणीत आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणारा कवडीमोल बाजारभाव हा शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. टोमॅटो, फ्लॉवर, मिरची, कोबी या सर्वच पिकांमध्ये शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या कांद्याच्या दरातही चांगलीच घसरण सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर खर्च करून … Read more

खुशखबर ! नवी मुंबईमध्ये प्रति तिरुपती बालाजीचे मंदिर बांधले जाणार, ‘या’ तारखेला होणार भूमिपूजन, मुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित

Tirupati Temple New Mumbai

Tirupati Temple New Mumbai : महाराष्ट्रातील स्वामी व्यंकटेश्वर भगवान यांच्या भक्तांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे व्यंकटेश्वर भगवान यांच्या तिरुपती बालाजीच्या मंदिराचे प्रतिरूप आपल्या नवी मुंबईमध्ये उभारले जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, तिरुपती तिरुमाला मंदिर व्यवस्थापनानं प्रति तिरुपती बालाजीचे मंदिर नवी मुंबईमध्ये उभारण्याचा मानस व्यक्त केला होता. यासाठी दोन … Read more

Big Breaking News : मराठा समाजात ‘नो’ प्री वेडिंग शूटिंग ! पहा का आणि कधी झाला हा निर्णय ?

Big Breaking News

Big Breaking News : परिस्थिती नसताना देखील कर्ज काढून प्री वेडिंग शूटिंगवर लाख रुपये खर्च केले जातात आणि वैयक्तिक खासगी फोटो सार्वजनिक करण्याची प्रथा रुढ झाली आहे. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे म्हणून नगर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजातील मुला-मुलींचे विवाह करताना प्री वेडिंग शूटिंग करू नये, असा ठराव केला. याशिवाय भविष्यात ‘एक … Read more