“शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही जनआंदोलन उभे करून सरकारला गुडघे टेकायला लावू”; राजू शेट्टींचा आघाडी सरकारला इशारा
अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Maharashtra News :- महावितरणाच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून वीज तोडणीच्या विरोधात तर काही ठिकाणी वीज मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. त्यासाठी राजू शेट्टी यांनी कोल्हापूर मध्ये 10 दिवस आंदोलन देखील केले. पण सरकार फक्त आश्वासन देण्याचे काम करत असल्याची टीका शेट्टी यांनी ठाकरे सरकार विरोधात केली. … Read more