अहिल्यानगर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची थट्टाच! जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन 40 लाख क्विंटल आणि शासकीय खरेदी मात्र 7 हजार क्विंटल

soybean

Ahilyanagar News:- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी शासकीय हमीभावावरील सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. आपल्याला माहित आहे की या शासकीय केंद्रांच्या माध्यमातून सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार आठशे नव्वद रुपये इतका दर मिळतो. त्यामुळे या शासकीय हमीभाव केंद्रांच्या माध्यमातून बाजारभावाच्या बाबतीत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल हा एक … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात विरोधकांसह सत्ताधाऱ्यांकडून काही ठिकाणाच्या फेर मतमोजणीची मागणी! जिल्हा निवडणूक विभागाकडे भरले आवश्यक शुल्क

evm machine

Ahilyanagar News:- नुकताच विधानसभा निवडणुकांचा निकाल बघितला तर यामध्ये न भूतो न भविष्यती असा दणदणीत विजय महायुतीने मिळवला व महाविकास आघाडीचा या निवडणुकीत दणदणीत पराभव झाला. परंतु आता या निकालाच्या निमित्ताने विरोधकांकडून मात्र ईव्हीएम वर शंका उपस्थित केल्या जाऊ लागले असून अनेक ठिकाणी फेर मतमोजणीची मागणी करण्यात येत असून त्या पद्धतीने आता आवश्यक शुल्क भरून … Read more

लाडक्या बहिणी खूश मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी भाऊ मात्र वाऱ्यावर! जिल्ह्यातील 9 हजार शेतकरी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या पैशांपासून वंचित

drip irrigation

Ahilyanagar News:- शेतीसाठी पाणी हे आवश्यक असते व पाण्याची बचत आणि त्या दृष्टिकोनातून पाण्याचे व्यवस्थापन ही बाब शेतीच्या प्रगतीसाठी किंवा शेतीच्या भरघोस उत्पादनासाठी खूप महत्त्वाची आहे. या सगळ्या उद्देशाने शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना सुरू करण्यात आलेली आहे. आपल्याला माहित आहे की प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठिबक साठी 80 टक्के अनुदान दिले … Read more

शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत जनाधार गमावला! राज्याचे वाटोळे न करता त्यांनी घरी बसावे; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पवारांवर निशाणा

vikhe and pawar

Ahilyanagar News:- नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने अतुलनीय असे यश मिळवले व या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीचा राज्यातून सुपडा साफ झाल्याचे आपण बघितले. या निवडणुकीच्या निकालांच्या निमित्ताने जर आपण शरद पवार यांच्या दृष्टिकोनातून जर पाहिले तर त्यांचा करिष्मा महाराष्ट्राच्या राजकारणातून संपला का? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे. कारण पश्चिम … Read more

दोन बँकेत खाती असतील तर 10 हजार रुपये दंड भरावा लागणार ? RBI चे नियम काय सांगतात?

Banking News

Banking News : तुमचेही कोणत्या ना कोणत्या बँकेत अकाउंट असेल नाही का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची आहे. विशेषता ज्यांचे दोन बँक अकाउंट असतील त्यांच्यासाठी आजची बातमी विशेष कामाची ठरणार आहे. खरंतर, 2014 मध्ये मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यापासून देशात बँक खातेधारकांची संख्या वाढली आहे. बँकेतील ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी खेड्यापाड्यात देखील … Read more

SBI की PNB ; एका वर्षाच्या एफडीवर कोणत्या बँकेत मिळते सर्वाधिक व्याजदर ? वाचा सविस्तर

SBI Vs PNB FD Scheme

SBI Vs PNB FD Scheme : जेव्हा-जेव्हा बचतीची चर्चा होते तेव्हा-तेव्हा फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजनेचे नाव आपल्या ओठांवर येते. मुदत ठेव योजना हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित प्रकार मानला जातो. त्यामुळे महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक फिक्स डिपॉझिट मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. दरम्यान, जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवण्याच्या तयारीत … Read more

60 मिनिटाचा प्रवास आता फक्त 17 मिनिटात ; मुंबई ते नवी मुंबई प्रवासात ‘हा’ प्रकल्प ठरणार गेमचेंजर

Mumbai News

Mumbai News : मंडळी तुम्हाला जर मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास फक्त 17 मिनिटात पूर्ण होईल असे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार का? कदाचित सध्याची मुंबई अन नवी मुंबईमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीला पाहता तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण भविष्यात ही गोष्ट शक्य होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भविष्यात मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास … Read more

महाराष्ट्रातील ‘हे’ दोन राष्ट्रीय महामार्ग जोडले जाणार ! विकसित होणार नवा ग्रीन कॉरिडोर, राज्यातील कोणत्या भागाला मिळणार फायदा ?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात महाराष्ट्रात किंबहुना संपूर्ण देशात मोठ-मोठ्या महामार्गाची कामे पूर्णत्वास गेली आहेत. देशात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित करण्यात आले असून या महामार्ग प्रकल्पांमुळे देशातील रस्ते कनेक्टिव्हिटी खूपच हायटेक झाली आहे. पाश्चिमात्य देशांमधील रस्ते ज्या पद्धतीचे आहेत त्याच पद्धतीचे रस्ते आता भारतात देखील विकसित होत असून याच आधुनिक … Read more

थंडीचा कहर सुरू होताच महाराष्ट्रातील हवामानात गडबड! ‘या’ तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार; पंजाबराव डख

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. थंडीची तीव्रता उत्तर महाराष्ट्रासहित राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वाढली आहे. यंदा दिवाळीच्या काळात पाऊस सुरू होता यामुळे थंडीचे उशिराने आगमन झाले. 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यानही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान … Read more

मोठी बातमी ! प्राजक्त तनपुरे आणि संदीप वर्पे यांचा ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज

Rahuri And Kopargaon News

Rahuri And Kopargaon News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झालाय. यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाले असून येत्या दोन-तीन दिवसात महायुतीचे सरकार स्थापित होईल अशी शक्यता आहे. डिसेंबरच्या अगदी सुरुवातीलाच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेनंतर कापसाचे भाव वाढणार, बाजार अभ्यासकांचा अंदाज

Cotton Rate

Cotton Rate : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे. एक तर कापसाचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे आणि दुसरे म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून कापसाला अपेक्षित असा दर मिळत नाहीये. यंदाही कापसाचा हंगाम सुरू झाल्यानंतर अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. विजयादशमीला नवीन कापूस … Read more

Mahanirmiti Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत तंत्रज्ञ-3 पदाच्या एकूण 800 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Mahanirmiti Recruitment 2024

Mahanirmiti Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत “तंत्रज्ञ-3” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या पदासाठी एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज सादर करावा. Mahanirmiti Recruitment 2024 … Read more

बेडरूम आणि लहान मुलांचे बेड घरातील कोणत्या दिशेला असावे? जाणून घ्या काय आहेत वास्तुशास्त्राचे नियम?

vastu tips

Vastu Tips For Bedroom:- घराचे बांधकाम करताना किंवा नवीन घर घेताना वास्तुशास्त्राचे नियम प्रत्येकजण पाळत असतो. नवीन घराचे बांधकाम जर करायचे असेल तर वास्तुशास्त्राचे नियम काटेकोर पाळले जातील याकडे बऱ्याच जणांचे लक्ष असते व त्यानुसारच घराची अंतर्गत आणि बाह्यरचना प्रामुख्याने ठरवली जात असते किंवा त्या पद्धतीचा प्लॅनिंग केला जातो. कारण वास्तुशास्त्रानुसार जर घराची अंतर्गत किंवा … Read more

मुलांकरता दररोज 150 रुपयांचे बचत करा आणि एलआयसीच्या ‘या’ पॉलिसीत गुंतवा! मुलांसाठी पैसा तर जमा करालच परंतु मिळेल विम्याचा फायदा

lic policy

LIC Jeevan Tarun Policy:- प्रत्येक पालक हे मुलांच्या भविष्याविषयी खूप जागरूक असल्याचे सध्या दिसून येते.मूल जन्माला आल्यानंतरच त्याच्या भविष्यकालीन आर्थिक दृष्टिकोनातून आर्थिक नियोजन करण्यासाठी आताचे पालक पटकन पावले उचलायला सुरुवात करतात. जेणेकरून पुढे चालून मुलांचे उच्च शिक्षण तसेच त्यांचे लग्नकार्य इत्यादी करिता पैशांची कमतरता भासू नये व मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असावीत हा पालकांचा प्रमुख उद्देश … Read more

मक्याच्या ‘या’ सुधारित जातींची लागवड केल्यास शेतकऱ्यांना मिळणार 100 क्विंटल पर्यंतचे उत्पादन !

Maize Farming

Maize Farming : मका हे भारतात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. या पिकाची दुहेरी उद्देशाने लागवड केली जाते. चारा आणि धान्य उत्पादनासाठी मक्याची लागवड होते. राज्यातील जवळपास 36 जिल्ह्यांमध्ये हे पीक उत्पादित होते. पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांमध्ये मक्याची शेती केली जाते. … Read more

घरातील डाळींना कीड लागू नये असं वाटत असेल तर ‘या’ छोट्या आणि सोप्या ट्रिक्स ठरतील फायद्याच्या! नाही लागणार डाळींना कीड

kitchen care tips

Kitchen Care Tips:- बऱ्याचदा घरामध्ये लागणारे धान्य तसेच डाळी व इतर आवश्यक असलेल्या गोष्टी आपण घरामध्ये साठवत असतो. परंतु साठवताना योग्य काळजी घेऊन देखील बऱ्याचदा धान्य किंवा डाळींना कीड लागायला लागते व मोठ्या प्रमाणावर या माध्यमातून नुकसान होते. घरातील डाळींना कीड लागू नये म्हणून अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. परंतु तरीदेखील किड नियंत्रण अपेक्षितरित्या होताना … Read more

डिसेंबर महिन्याच्या गुलाबी थंडीत फिरायचा प्लान करत आहात का? तर भारतातील ‘ही’ 3 ठिकाणे ठरतील बेस्ट ऑप्शन

jaisalmer

Winter Tourist Places In India:- सध्या सगळीकडे गारवा पसरला असून आता सध्या हिवाळा सुरू असल्याने राज्यातील बऱ्याच भागांमध्ये किमान तापमानात घट झाल्याचे चित्र आहे. आता नोव्हेंबर महिना सुरू असून जवळपास नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा आहे व आता दोन ते तीन दिवसात डिसेंबर महिन्याला सुरुवात होणार असून येणाऱ्या काळात पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे. अशा या … Read more

महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण हवा ? राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात….

Radhakrishna Vikhe Patil News

Radhakrishna Vikhe Patil News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता पाच दिवस उलटलेत. मात्र, अजून महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नाहीये. पण, महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा भारतीय जनता पक्षाचा राहणार असे संकेत मिळत आहेत. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक जागा आल्या असून मुख्यमंत्री भाजपाचाच होईल आणि मंत्री … Read more