छत्रपती शिवरायांच्या ‘गनिमी काव्या’ने नवं सरकार; फडणवीसांचे सूचक वक्तव्य

नागपूर : राज्यात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर आता शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार संभाळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या गनिमी काव्याप्रमाणे निधड्या छातीने हे सरकार महाराष्ट्रात आले. सरकार बनवीन, पण सरकारमध्ये जाणार नाही, अशी घोषणा मी केली होती. घोषणा करुन मी घरी … Read more

पक्ष सोडणाऱ्या अशीच भाषणं करावी लागतात; राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेत मोठी फूट पाहायला मिळाली. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील मतभेद आता आणखीनच तीव्र होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणी जिंकल्यानंतर अभिनंदन ठरावाला उत्तर देताना तुफान फटकेबाजी केली. यावेळी शिंदे यांनी आपल्या भाषणातून अनेक खुलासे करत शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. … Read more

भाजपचा आणखी एक धक्का, आता आदित्य ठाकरेच्या सहकाऱ्याला…

Maharashtra news:नव्या सरकारच्या स्थापनेत धक्कादायक निर्णय घेण्याची भाजपची मालिका सुरूच आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत असताना भाजपने एका युवा उमेदवाराला यासाठी उमेदवारी दिली आहे. भाजपचे मुंबईतील युवा आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवार देण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.पक्षात अनेक अनुभवी आणि दिग्गज आमदार असताना नवख्या आमदाराला उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त … Read more

ब्रेकिंग : फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक ! एकनाथ शिंदेंच्या डोक्यावर मुख्यमंत्रीपदाचा मुकुट, फडणवीस सांभाळणार ही जबाबदारी

मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारण (Politics) भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक वेगळाच मास्टरस्ट्रोक घडवला आहे. तो म्हणजे भाजपकडे १०५ जागा असतानाही शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. तर स्वतः फडणवीस हे सरकार मध्ये न राहता बाहेरून सरकार व्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न करणार आहेत. एकनाथ शिंदे आणि … Read more

बंडखोर आमदार ३० जूनला मुबंईत येण्याची शक्यता, तर एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य म्हणाले, आम्ही कुठे जाणार…

853469-shinde-eknath-072919

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह बंड केले आहे. त्यामुळे राज्यातील सरकार अस्थिर झाल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे हे कधीही भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे म्हणाले, ‘आम्ही शिवसेनेत आहोत आणि कुठेही जाणार नाही. लवकरच मुंबईला परतणार … Read more

बंडखोर आमदारांवर संजय राऊत यांचे आक्षेपार्ह ट्विट, म्हणाले, अज्ञानी लोक प्रेत हलवत…

मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashatra) राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत असतानाच शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांवर टोला लगावला आहे. याबाबत त्यांनी ट्विट (Tweet) केले आले. संजय राऊत यांचे बंडखोर आमदारांवर आक्षेपार्ह ट्विट आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारे संजय राऊत यांनी नाव न घेता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी पुन्हा एकदा आक्षेपार्ह ट्विट केले … Read more

‘मी नारायण राणेंना मानतो’ .. संजय राऊतांकडून कौतुक, नेमके कारण काय?

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी धक्कादायक वक्तव्य केलं असून यावेळी त्यांनी थेट मोठे विरोधक भाजप (Bjp) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांची पाठ थोपटली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मी नारायण राणेंना मानतो.. नारायण राणेंनी बंड करण्याआधी राजीनामा दिला होता, असे ते म्हणाले आहेत. त्यासाठी त्यांना मानतो, असे … Read more

शिवसेनेचे मंत्री  शंकरराव गडाख कुठे आहेत?; जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण 

Where is Shiv Sena Minister Shankarrao Gadakh?

Shankarrao Gadakh – सध्या संपूर्ण देशाचा लक्ष राज्याच्या राजकारणाकडे लागले आहे. याचा मुख्य कारण म्हणजे शिवसेनाचे (Shiv Sena)दिग्गज नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे 30 पेक्षा जास्त आमदार फोडून सत्ताधारी महाविकास आघडी सरकार (MVA) विरुद्ध बंड केला आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काही आमदार आणि काही … Read more

देवेंद्र फडणवीस शतरंज का बादशहा, आता सरकारलाही इशारा…

जालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Ravsaheb Danave) यांनी आज जालन्यातील (Jalana) जलाक्रोश मोर्चात (Jalakrosh Morcha) सहभाग घेत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच भाजप (BJP) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या वर कौतुकाचा वर्षाव केला आहे. रावसाहेब दानवे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हा शतरंज का बादशहा आहे. आपण … Read more

शिवसेनेचे वाघ जंगलातील आहेत, सर्कशीतील नाही

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपकडून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे. शिवसेनेचे संजय शिंदे यांचा पराभव पक्षासाठी खूप दुर्दैवी ठरला आहे. या पराभवानंतर भाजपकडून (Bjp) शिवसेनेला (Shivsena) डिवचण्याचे प्रयत्न चालू आहे. नुकतेच शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांनी माध्यमांसमोर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना इशारा दिला आहे. संभाजीराजे … Read more

“संजय राऊतांनी आमदारांना बंदूक दाखवून धमकी दिली”

नवी दिल्ली : राज्यात नुकतीच राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha elections) पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) ३ आणि भाजपचे (BJP) ३ असे उमेदवार निवडून आले. मात्र भाजपने यावेळी जोर दाखवल्याचे दिसून आले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या (Kirit … Read more

“शरद पवार देशाचे राष्ट्रपती होणार असतील तर मला आनंदच होईल”

मुंबई : महाराष्ट्रात (Maharshtra) नुकतीच राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha elections) पार पडली आहे. यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) वाकयुद्ध सुरु झाले आहे. भाजपकडून (BJP) शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका करण्यात येत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. राज्य सभा निवडणुकीमध्ये भाजपने … Read more

“उद्धव ठाकरे स्वतःला वाघ म्हणतात, मात्र शेळीचीही कृती त्यांच्याकडून होत नाही”

सिंधुदुर्ग : भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेवर (Shivsena) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कडवी टीका केली आहे. २०२४ च्या आगामी विधानसभा निवडणुकीवरून नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर शिवसेनेवर जोरदार टीका होत आहे. नारायण राणे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत (assembly election) शिवसेनेचे 20 आमदारही निवडून … Read more

पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये एकटे पाडण्याचा डाव, पण आम्हाला चिंता…

मुंबई : राज्यसभा निवडणुचा निकाल (Results of Rajya Sabha elections) लागला असून भाजपने (Bjp) वर्चस्व राखले आहे. मात्र अशा वेळी भाजपकडून ज्या नेत्यांची नवे चर्चेत होती त्यांना उमेदवारी न देता भाजपने नवीन उमेदवार मैदानात उतरवले. यावर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी दैनिक सामनामधून भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी उमेदवारी न … Read more

राज्यसभेच्या निकालावर शरद पवारांकडून फडणवीसांचे कौतुक; म्हणाले, धक्का…

मुंबई : राज्यसभेची निवडणूक झाली असून निकाल (Rajya Sabha Election Results 2022) लागला आहे. या मतमोजणीनंतर अखेर राज्यसभेच्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीत भाजपने (BJP) महाविकास आघाडीवर मात केली आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले आहेत. या निकालावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते … Read more

राज्यसभेत कोणाचा पराभव ? तर कोणाचा विजय? निकाल जाहीर, वाचा एका क्लीकवर

मुंबई : राज्यसभा निवडणूक निकाल (Rajya Sabha election results) तब्बल नऊ तासांनी निकाल हाती लागला आहे. त्यात या निवडणुकीत भाजपचे (BJP) तीन, तर शिवसेनेचा (Shivsena) एक, राष्ट्रवादीचा (NCP) एक तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे. यामध्ये पियुष गोयल, अनिल बोंडे, इम्रान प्रतापगढी, प्रफुल पटेल, संजय राऊत विजयी ठरले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार … Read more

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 Live : लाईव्ह अपडेट्स वाचा लिंकवर

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 LIVE : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीतल्या मतदानावर आक्षेप घेण्यात आल्यानं … Read more

Vidhan Parishad Election 2022 : रंगत वाढली, राष्ट्रवादीकडून अहमदनगरचा तिसरा उमेदवार जाहीर

Vidhan Parishad Election

Vidhan Parishad Election 2022 :- राज्यसभेच्या निवडणुकानंतर आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यापेक्षा जास्त उमेदवार दिल्याने चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिसरा उमदेवार म्हणून शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर भाजपने अपक्ष उमेवार सदाभाऊ खोत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीने सुरवातीला त्यांच्या कोट्यानुसार एकनाथ खडसे … Read more