धक्कादायक ! महाराष्ट्र पुन्हा हादरला; पाच महिन्यातील शेतकरी आत्महत्येची ‘ही’ आकडेवारी काळीज पिळवटणारी, शासन केव्हा जाग होणार?

Farmer Suicide Maharashtra

Farmer Suicide Maharashtra : भारत हा कृषिप्रधान देश आहे. मात्र आपल्या शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांपुढे वेगवेगळी संकटे उभी राहिली आहेत. सातत्याने शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांचा फटका बसत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, दुष्काळ यामुळे नापीकी वाढली आहे. सातत्याने शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जर समजा शेतीमधून चांगले उत्पादन मिळाले तर शेतमालाला … Read more

धक्कादायक ! महाराष्ट्रात दर पाच तासात एक शेतकरी आत्महत्या; शिंदे सरकारच्या काळातील शेतकरी आत्महत्येची ‘ही’ आकडेवारी काळीज पिळवटणारी

Farmer Suicide In Maharashtra

Farmer Suicide In Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या वीस वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचे सत्र अविरतपणे सुरु आहे. यामुळे आपण शिवरायांच्या महाराष्ट्रात आहोत की अन्य कुठे असा सवाल उपस्थित होत आहे. वास्तविक आपल राज्य हे शेतीप्रधान राज्य आहे. राज्याची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर आधारित आहे. मात्र या अर्थव्यवस्थेचा कणा अर्थातच शेतकरी राजा गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडला … Read more

जगाचा पोशिंदा फासावर सत्ता-विपक्ष मात्र खोक्यावर! राज्यात रोजाना 8 शेतकऱ्यांची आत्महत्या; 7 महिन्यातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी काळीज चिरणारी

Farmer Suicide In Maharashtra

Farmer Suicide : भारत हा कृषिप्रधान देश आहे. पूर्वापार आपल्या देशात शेती केली जात आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर शेतीचा विकास झपाट्याने झाला आहे. शेती व्यवसायात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वावर वाढत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि यंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न असल्याचं शासनाकडून वारंवार सांगितलं जातं. मात्र, शेतकरी आत्महत्येचा महाराष्ट्राच्या इतिहासाला लागलेला डाग काही मिटत नसल्याचे वास्तव … Read more

धक्कादायक ! शेतकरी आत्महत्येचा फास झाला घट्ट ; मराठवाड्यातील ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, ‘ही’ नवीन आकडेवारी वाचून बसेल धक्का

Farmer Suicide

Farmer Suicide : भारत हा कृषीप्रधान देश आहे मात्र या कृषीप्रधान देशात शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेषता महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा आकडा काळीज पिळवटणारा आहे. आपल्या गौरवमय इतिहासासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रावर शेतकरी आत्महत्येमुळे एक मोठा कलंक लागला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हे सर्वाधिक पाहायला मिळते. सातत्याने येणारी नापिकी आणि त्यामुळे वाढणार … Read more

धक्कादायक ! महाराष्ट्रात दर 10 तासात एक शेतकरी आत्महत्या ; ‘ही’ आकडेवारी काळीज पिळवटणारी

Farmer Suicide

Farmer Suicide : भारत हा कृषिप्रधान देश. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर आधारित. बळीराजा या अर्थव्यवस्थेचा कणा. हे आम्ही नाही तर मोठमोठे अर्थशास्त्रज्ञ नमूद करतात. मग असे असतांना ज्यांच्या जोरावर देशाची अर्थव्यवस्था चालू आहे त्यांना आत्महत्या का करावी लागत आहे? हा प्रश्न आज पुन्हा उपस्थित झाला आहे. कारण की अमरावती जिल्ह्यात दर 10 तासात एक … Read more

हृदयविदारक ! अवघ्या 9 महिन्यात 2138 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या ; शासनाचे सर्व वायदे फासावर

Farmer Suicide

Farmer Suicide : महाराष्ट्र म्हणजे महान लोकांचे राष्ट्र ही आपल्या राज्याची ओळख आहे. मात्र ही ओळख हळूहळू मिटू लागली असून शेतकरी आत्महत्यासाठी महाराष्ट्राला ओळखलं जाऊ लागल आहे. निश्चितच महाराष्ट्राच्या गौरवमयी इतिहासासाठी शेतकरी आत्महत्या हा असा कलंक आहे ज्यामुळे प्रत्येक मराठी माणसाचं काळीज पिळवटलं जात आहे. खरं पाहता शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन मोठमोठ्या घोषणा करत असते, … Read more

अरं कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा ! कृषिमंत्र्यांच्या मतदार संघात शेतकऱ्यांच्या आत्महत्या

agriculture news

Agriculture News : भारत हा कृषीप्रधान देश. देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित. या शेतीप्रधान देशाचा बळीराजा हा कणा. हे बोलायला किती सुरेख वाटतं. मात्र कृषीप्रधान देशात बळीराजा संकटात सापडला असून त्याच्यावर आत्महत्या करण्याची नामुष्की ओढावत आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, आत्महत्याची समोर येणारी आकडेवारी काळजाची धडधड वाढवणारी आहे. आता तर कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघातच शेतकरी … Read more

महाराष्ट्र की शेतकरी ‘आत्महत्या’राष्ट्र ! गेल्या नऊ महिन्यातला शेतकरी आत्महत्यांचा आकडा काळीज चिरणारा ; देश कृषीप्रधानच की….

beed news

Beed News : भारत हा कृषिप्रधान देश असल्याचा तमगा मोठ्या अभिमानाने मिरवतो. मात्र भारत हा कृषी प्रधान देश आहे का हा मोठा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित असल्याने आणि भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्याने भारताला कृषीप्रधान देशाचा तमगा प्राप्त आहे. आपणही मोठ्या अभिमानाने या गोष्टीचा … Read more

अरं कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा ! शेतकरी आत्महत्याचा ‘हा’ आकडा काळीज पिळवटणारा

beed news

Nanded News : सततचा निसर्गाचा लहरीपणा त्यामुळे उत्पादित होणारे थोकडे उत्पादन आणि उत्पादनाला बाजारात मिळणारा कवडीमोल दर यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे शेतकरी पुरता भरडला जात आहे. परिणामी आपल्या कृषीप्रधान देशात शेतकरी आत्महत्येचे सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. विशेषता महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याचा आकडा हा काळीज पिळवटणारा आहे. मराठवाड्यातील … Read more

अहमदनगर : अकोळनेर येथील शेतकऱ्याच्या आत्महत्यामुळे गावकऱ्यांचा संताप ! ‘तो’पर्यंत अंत्यविधी होणार नसल्याचा ईशारा

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणकडून कृषीपंपांच्या थकीत वीजबिल वसुलीची मोहीम राबवली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातही महावितरण कडून अशीच अनागोंदी वसुली वाजवली जात आहे. यामुळे जे शेतकरी बांधव नियमित आहेत त्यांचे देखील नुकसान होत आहे. दरम्यान आता जिल्ह्यातील एका सुशिक्षित शेतकऱ्याने महावितरणाच्या त्रासातून आत्महत्या केल्याच खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. नगर तालुक्यातील अकोळनेर येथील पोपट … Read more

Ahmednagar Breaking : महावितरणने घेतला बळीराजाचा बळी ! अहमदनगर जिल्ह्यात वीज कनेक्शन कापले म्हणून उच्चशिक्षित शेतकऱ्याची आत्महत्या

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजा नैसर्गिक आपत्तीमुळे पुरता मेटाकुटीला आला आहे. यावर्षी देखील खरीप हंगामात निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस लांबला म्हणून पेरण्या लांबल्या, त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेले पीक खराब झालं. यातून कसेबसे वाचलेले पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस … Read more

धक्कादायक ! सरकारच्या उदासीन धोरणामुळे महाराष्ट्रात जुलैनंतर 1 हजार शेतकऱ्यांची आत्महत्या ; देश कृषिप्रधान की आत्महत्या प्रधान

beed news

Farmer Suicide : भारतासारख्या कृषिप्रधान देशात बळीराजा आत्महत्या करतो, ही निश्चितच चिंताजनक आणि शर्मेची बाब आहे. दरम्यान आता महाराष्ट्रातुन शेतकरी आत्महत्या संदर्भात एक खळबळजनक आकडेवारी समोर आली आहे. खरं पाहता नवोदित एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर आपल राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा निर्धार केला. मात्र एक जुलै ते 15 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात तब्बल 1000 शेतकरी … Read more

Success: शेती करावी तर अशी! ‘हा’ अवलिया आंब्याची शेतीतुन करतोय वर्षाकाठी 18 लाखांची कमाई; वाचा या यशाचे रहस्य 

Successful Farmer: भारत हा खरं पाहता एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहे. आपला देश शेतीप्रधान देश म्हणून आपण मोठ्या गर्वाने कथन करत असतो. शेतीप्रधान देश असल्याचा आपण गर्व देखील केला पाहिजे आणि त्याचा स्वाभिमान देखील बाळगला पाहिजे. मात्र या शेतीप्रधान देशात गेल्या अनेक वर्षांपासून देशाचा … Read more

फक्त तूच रे भावा…! एमबीएचे शिक्षण घेऊन शेतीकडे वळला; या पिकाची लागवड केली आणि लखपती झाला

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022  Krushi news  :-देशातील नवयुवक शेतकरी (Young farmers) एकीकडे उच्च शिक्षण घेऊन पाच आकडी पगार कमवण्याचे स्वप्न बघतो तर दुसरीकडे असेही काही नवयुवक आहेत जे उच्चशिक्षित असूनही शेतीकडे वळू लागले आहेत आणि शेती क्षेत्रातून चांगला बक्कळ नफा कमवीत आहेत. अनेक शेतकरी पुत्र शेती तोट्याची असा आव आणत शेती मधून पळ … Read more