प्रयोगशील शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ! मल्चिंग पेपरवर भात लागवड यशस्वी

farmer success story

Farmer Success Story : राज्यातील शेतकरी बांधव आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून कायमच चर्चेत राहत असतात. असाच एक प्रयोग सध्या नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. खरं पाहता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका हा भात उत्पादनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. याच तालुक्यातील पिंपळगाव घाडगा या ठिकाणी एका प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क मल्चिंग पेपरवर भात लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला … Read more

मोठी बातमी ! सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार येत्या महिन्याभरात मदत ; 3500 कोटींचे आले प्रस्ताव

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी घातक ठरला आहे. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस खूपच उशिरा आला. नंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बहुतांशी पीक वाया गेले. यातून जे थोडेफार बचावलेले पीक होते ते सततच्या पावसामुळे आणि परतीच्या पावसामुळे खराब झाले. म्हणजेच शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास गेला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत … Read more

खुशखबर ! महाराष्ट्रातील कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केले उडीद, मुगाचे नवीन वाण ; शेतकऱ्यांना मिळणार भरघोस उत्पादन

New Crop Variety

New Crop Variety : जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद येथील महात्मा फुले संशोधन केंद्रातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय गोड बातमी समोर येत आहे. या ठिकाणी मुगाचे आणि उडीदाचे नवीन वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आले आहेत. उडीद व मुगाचे नव्याने विकसित केलेले हे नवीन वाण भरघोस उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा संशोधकांनी केला असून या दोन्ही जातीला संशोधन … Read more

Wheat Farming : गहू पिकासाठी घातक ठरत असलेल्या ‘या’ किटकावर ‘या’ फवारणीने वेळेत मिळवा नियंत्रण ; नाहीतर…

wheat farming

Wheat Farming : सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे. खरं पाहता यावर्षी गव्हाला चांगला विक्रमी दर मिळणार असल्याचा दावा जाणकार लोकांकडून केला जात आहे. त्यामुळे साहजिकच गहू उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगली कमाई करण्याची संधी चालून आली आहे. मात्र असे असले तरी गहू पिकाचे व्यवस्थापन करताना शेतकरी बांधवांना काही गोष्टींची … Read more

Panjabrao Dakh Havaman Andaj : सावधान ! पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ; पुढील आठ दिवस महाराष्ट्रासाठी घातक, असं राहणार हवामान

Panjab Dakh

Panjabrao Dakh Havaman Andaj : पंजाबराव डख यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक हवामान अंदाज सार्वजनिक केला होता. त्यांनी महाराष्ट्रात 21 डिसेंबर पासून ते 24 डिसेंबर पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे आपल्या हवामान अंदाजात नमूद केले होते. पंजाबरावाचा हा हवामान अंदाज जर सत्यात उतरला असता तर शेतकऱ्यांची निश्चितचं डोकेदुखी वाढली असती. मात्र आता पंजाबराव डख यांनी … Read more

Harbhra Lagwad Mahiti : हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव ; असे करा नियंत्रण, नाहीतर….

harbhara lagwad

Harbhra Lagwad Mahiti : सध्या रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनासाठी शेतकरी राजा लगबग करत आहे. रब्बी हंगामात शेतकरी गहू हरभरा जवस यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र समवेतच संपूर्ण भारतात हवामानात होत असलेल्या बदलामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आले आहेत. पिकांवर वेगवेगळ्या रोगांचे सावट पाहायला मिळत आहे. तापमानात होत असलेल्या … Read more

Cotton News : सीसीआय पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य पणन महासंघ पण कापूस खरेदी करणार ; ‘या’ दरात विकत घेणार !

Cotton rate decline

Cotton News : गेल्या काही दिवसांपूर्वी सीसीआय अर्थातच भारतीय कापूस महामंडळने कापूस खरेदी सुरू केली आहे. विशेष म्हणजे यावर्षी सीसीआयने खुल्या बाजारात जो दर मिळतोय त्या दरात खरेदी चालू केली आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे सीसीआयने हमीभावात खरेदी सुरु केलेली नाही तर बाजारात जो दर मिळतोय त्याप्रमाणे खरेदी चालू केली आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार … Read more

सिव्हिल इंजिनियर असलेल्या शेतकऱ्याचा शेतीत क्रांतिकारी प्रयोग ! मल्चिंग पेपरवर विषमुक्त कांदा लागवड केली, पंचक्रोशीत चर्चा रंगली

successful farmer

Successful Farmer : अलीकडे शेती व्यवसायात मोठा अमुलाग्र बदल पाहायला मिळत आहे. शेती व्यवसायात आता शिक्षक तरुण मोठ्या हिरीरीने भाग घेत आहेत. विशेष म्हणजे सुशिक्षित तरुणांनी शेतीत एंट्री घेतली असल्याने आता नवनवीन प्रयोग देखील पाहायला मिळत आहेत. आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करून सुशिक्षित तरुणांनी आता शेती व्यवसायात क्रांतिकारक असा बदल घडवण्यास सुरुवात केली आहे. कमी … Read more

Shimla Mirchi Lagwad : शिमला मिरचीच्या ‘या’ सुधारित जातींची शेती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ; वाचा सविस्तर

shimla mirchi lagwad

Shimla Mirchi Lagwad : आपल्या देशात अलीकडे भाजीपाला वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. भाजीपाला पिकात सिमला मिरचीचा देखील समावेश होतो. शिमला मिरचीची खपत पाहता या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. शिमला मिरची ही वेगवेगळ्या पदार्थात वापरली जाते. याचा वापर हा मुख्यत्वे चायनीज मेन्यू बनवण्यासाठी केला जातो. शिमला मिरची मध्ये मोठ्या प्रमाणात … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! सोशल मीडियावर कापूस दरवाढीचा पोकळ बोभाटा ; शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

Cotton rate decline

Cotton News : गेल्या काही वर्षांपासून भारतात सोशल मीडियाचा वापर हा वाढला आहे. कोरोनाच्या काळात याच्या वापराला अधिकच वाव मिळाला. सोशल मीडियामुळे निश्चितच माहितीचे आदान प्रदान सोपे झाले आहे. मात्र या सोशल मीडियामुळे काही चुकीच्या अफ़वा देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. काही लोक जाणून बुजून अफवांना पसरवतात. अशीच एक कापूस दरवाढीबाबतची अफ़वा सध्या सोशल मीडियामध्ये … Read more

Onion Farming : कांदा पिकावर येणाऱ्या ‘या’ रोगाचे अशा पद्धतीने वेळीच करा व्यवस्थापन ; नाहीतर होणार मोठं नुकसान

onion farming

Onion Farming : महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कांद्याची शेती पाहायला मिळते. सध्या कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे मात्र तरीदेखील शेतकरी बांधवांचा मदार हा कांदा पिकावरच आहे. कांदा बाजारभावाचा लहरीपणा नेहमीच शेतकऱ्यांच्या मुळावर उठतो, पण असे असतानाही नासिक अहमदनगर पुणे सोलापूर सांगली सातारा, खानदेश, मराठवाडा, विदर्भ जवळपास राज्यातील सर्वच भागात या पिकाचे लागवडीखालील क्षेत्र वाढत … Read more

Farmer Success Story : पारंपारिक शेतीला फाटा देत सुरु केली सीताफळ शेती !; 3 एकरात चार लाखांची कमाई करत बनला लखपती

farmer success story

Farmer Success Story : पारंपारिक पिकपद्धतीला बगल दिली आणि शेतीत नगदी तसेच फळबाग पिकांची शेती सुरू केली तर निश्चितच शेतीतून लाखोंची कमाई केली जाऊ शकते. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या मौजे मलकापूर येथील एका प्रगत शेतकऱ्यान देखील शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करत सीताफळ शेतीतून अवघ्या तीन एकरात चार लाखाची कमाई करण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांसाठी कामाची बातमी ! ऊस तोडणीसाठी पैसे मागितल्यास ‘या’ नंबरवर एक कॉल करा

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : ऊस हे राज्यात उत्पादीत होणार एक मुख्य नगदी पीक आहे. सध्या राज्यात ऊस गाळप हंगाम सुरु आहे. 15 ऑक्टोबर पासून सुरू झालेला हंगामाला आता दोन महिने उलटली आहेत. अशातच ऊस उत्पादकांसाठी प्रादेशिक सहसंचालक साखर मिलिंद भालेराव यांनी एक महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली आहे. खरं पाहता उसाचा गाळप हंगाम सुरू झाला की सर्वत्र … Read more

ब्रेकिंग ! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ सिंचन योजनेस 2226 कोटींची सुधारित मान्यता ; हजारो शेतकऱ्यांना होणार फायदा

Agriculture News

Agriculture News : शेतीसाठी पाणी हा एक अविभाज्य घटक आहे. या आधुनिकीकरणाच्या युगात शेतीजमिनीविना शेती शक्य झाली आहे मात्र पाण्याविना शेती करणं हे वर्तमानात देखील अशक्य आहे आणि भविष्यात देखील अशक्यचं राहणार आहे. त्यामुळेच शासनाकडून नेहमीच वेगवेगळ्या सिंचन प्रकल्पासाठी प्रयत्न केले जातात. आता नुकतेच एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशाच एका सिंचन योजनेस 2226 कोटी रुपयांची तरतूद … Read more

Sugarcane Farming : शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग ! उसाच्या पिकात लबाड सोयाबीनचं आंतरपीक

sugarcane farming

Sugarcane Farming : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव शेतीमध्ये कायमच वेगवेगळे प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग एका ऊस उत्पादक शेतकऱ्याने केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सारंखेडा येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने उसाच्या पिकात लबाड सोयाबीन आंतरपीक म्हणून घेण्याचा प्रयोग केला आहे. पंकज रावल असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी खरीप हंगामात आपल्या सहा एकर शेत जमिनीवर सोयाबीनची पेरणी … Read more

Potato Variety : बटाटा लागवड करायची का? मग ‘या’ जातीची लागवड करा, अधिक उत्पादन मिळणार

potato variety

Potato Variety : अलीकडे भारतात भाजीपालावरील पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. आपल्या राज्यातही भाजीपाला पिके उत्पादित होतात. यामध्ये बटाटा या पिकाचा देखील समावेश होतो. याची शेती प्रामुख्याने रब्बी हंगामात होत असली तरी बारा महिने या पिकाची लागवड केली जाते. खरं पाहता हे एक नगदी पीक म्हणून ओळखलं जातं. यामुळे याची लागवड दिवसेंदिवस … Read more

‘बहिणाबाईं’च्या लेकींचा शेतीत चमत्कार ! महिला शेतकऱ्यांनी गट शेती सुरु केली अन विषमुक्त कापूस उत्पादीत करून जागतिक मान्यता मिळवली

Successful Women Farmer

Successful Women Farmer : शेती व्यवसायात आता काळाच्या ओघात मोठा बदल केला जात आहे. शेतकरी बांधव आता पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिकतेची कास धरत शेती करू लागले आहेत. आता गट शेती सारख्या संकल्पना देखील मोठ्या रुजू लागल्या आहेत. खानदेशातल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातही काही महिला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेतीच्या माध्यमातून शेती व्यवसायातून चांगली … Read more

नांदखुळा कार्यक्रम ! मराठमोळ्या शेतकऱ्याने दोन एकर खडकाळ जमिनीवर फुलवली डाळिंब बाग ; मिळवलं लाखोंच उत्पन्न ; पंचक्रोशीत रंगली चर्चा

Pomegranate Farming

Pomegranate Farming : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवडीवर अधिक जोर दिला आहे. विशेष म्हणजे फळबागेतून त्यांना चांगली कमाई देखील होत आहे. जाणकार लोक देखील शेतीतून अधिक उत्पन्न प्राप्तीसाठी फळपीक शेती करण्याचा सल्ला देतात. आपल्या राज्यात डाळिंब या फळाची सर्वाधिक लागवड पाहायला मिळते. याच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होते. विशेष … Read more