Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! रब्बी पाटपाणी अर्ज भरण्यासाठी 30 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

ahmednagar news

Ahmednagar News : सध्या राज्यात सर्वत्र रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शासन दरबारी देखील शेतकऱ्यांना पाणी साठी सोय करणे हेतू लगबग होत असल्याचे चित्र आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील पेरण्या सुरु केल्या आहेत. तर काही शेतकरी बांधवांच्या पेरण्या येत्या काही दिवसात संपणार आहेत. रब्बी हंगामासाठी शेतकरी बांधवांना शेतीसाठी पाण्याची नितांत … Read more

अखेर बळीराजाला ‘बळी’जाण्यापूर्वी न्याय मिळाला ! ‘या’ शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळाल्या परत ; आदेश निर्गमित

jalgaon news

Jalgaon News : शेतकरी बांधवांना सातत्याने शेतीमध्ये नुकसान सहन करावे लागत आहे. अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळ, गारपीट, सोसाट्याचा वारा, महावितरणाचा भोंगळ कारभार, शेतमालाला मिळत असणारा कवडीमोल दर या सर्व नैसर्गिक तसेच सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीतून कवडीमोल असं उत्पन्न मिळतं. परिणामी बळीराजा त्याच्या भवऱ्यात अडकतो. शासनाचे उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळत नाही परिणामी त्यांना सावकारांना शरण … Read more

Soybean Market Price : सोयाबीन लिलावात शेतकऱ्यांची निराशा ! दरात झाला मोठा बदल ; वाचा आजचे बाजारभाव

Soyabean price

Soybean Market Price : सोयाबीनचे दर गेल्या अनेक दिवसांपासून दबावात असल्याचे चित्र आहे. सध्या साडे पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास सोयाबीनचे सौदे बाजारात पार पडत आहेत. निश्चितच सध्याचा दर हा हमीभावापेक्षा अधिक आहे मात्र असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. शेतकऱ्यांना खरं पाहता गेल्यावर्षीप्रमाणेच दर मिळेल अशी आशा होती मात्र आता … Read more

बळीराजाची क्रूर चेष्टा ! पिकविम्यासाठी भरले 1296 मिळालेत 12 रुपये ; पिकविमा की ‘भीक’विमा

jalgaon news

Agriculture News : महाराष्ट्रात केल्या काही दिवसांपासून पीक विमा विरोधात रान पेटले आहे. खरं पाहता पिक विमा प्रीमियम म्हणून शेतकरी बांधवांनी हजारो रुपये रक्कम भरली असताना त्यांना मात्र वीस-तीस रुपये अशी नुकसान भरपाई मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता चालू मामला वडवणी तालुक्यातून समोर आला आहे. वडवणी तालुक्यातील एका महिला शेतकऱ्याने 1296 रुपये … Read more

Soybean Rate : शेतकऱ्यांना सुखद धक्का ! ‘या’ एका कारणामुळे सोयाबीन दरात होणार मोठी वाढ

Soyabean Production

Soybean Rate : महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. साहजिकच या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. दरम्यान गेल्या वर्षी मला दर मिळाला असल्याने यावर्षी या पिकाच्या लागवडीखालीलं क्षेत्रात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना यंदा सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी आशा होती. मात्र या हंगामात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नादखुळा ! अडीच लाखात खरेदी केल्या ‘राणी’ अन ‘चांदणी’ गाई ; ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूकही…

ahmednagar news

Ahmednagar News : ज्या शेतकऱ्यांच्या दावणीला गाई बैलाची जोड नाही तो शेतकरीच नाही असं ग्रामीण भागात म्हटलं जातं. बळीराजाच आपल्या जमिनीवर आणि आपल्या गाई-बैलांवर अपार प्रेम असतं. अहमदनगर जिल्ह्यातील एका नादखुळा शेतकऱ्यानेही मनपसंत गाई लाखो रुपये देऊन खरेदी केल्या आणि या गाईंची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुक काढली. यामुळे सध्या अहमदनगर मधील हा अवलिया शेतकरी सर्वत्र चर्चेचा … Read more

कौतुकास्पद ! अदानी समूहात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने अदानीकडून प्रेरणा घेत गरजू शेतकऱ्यांना केली ‘ही’ मदत ; अख्ख्या महाराष्ट्रात रंगली चर्चा

gautam adani

Gautam Adani : आपण नेहमी म्हणतो की आपल्यापेक्षा वडील-धाडील व्यक्ती किंवा श्रेष्ठ व्यक्ती जस वागतो तसंच अनुकरण लहानग्यांकडून केलं जातं. आता याचं जिवंत उदाहरण समोर आलं आहे. अदानी समूहाचे मालक यांनी देणगी देण्याचे घोषणा केल्यानंतर त्यांच्या समूहात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने देखील आपल्या परीने जेवढी होऊ शकेल तेवढी मदत शेतकऱ्यांना केली आहे. यामुळे सध्या अदानी … Read more

Soybean Rate : बळीराजा संकटात ! आज पण सोयाबीन दरात घसरण ; वाचा आजचे बाजारभाव

Soybean price

Soybean Rate : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागला आहे. हंगामाच्या सुरुवातीला मान्सून लांबला परिणामी सोयाबीन पेरण्या खोळंबल्या. यानंतर अतिवृष्टीमुळे आणि शेवटी-शेवटी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झालीच मात्र आता नैसर्गिक संकटांचा सामना करून जे थोडं फार सोयाबीन शेतकऱ्यांच्या पदरात पडले आहे त्याला देखील … Read more

बळीराजाचा तळतळाट ! नुकसान 50 हजाराचं आणि नुकसान भरपाई 60 रुपयाची ; पीकविमा शेतकऱ्यांसाठी की विमा कंपन्यासाठी

jalgaon news

Pik Vima : भारत कृषीप्रधान देश असल्याचा तमगा मोठ्या थाटामाटात मिरवतो. मात्र कृषीप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखला जाणारा बळीराजा अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे पुरता भरडला जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, यंदा देखील पावसाच्या लहरीपणामुळे खरिप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने मदत जाहीर केली असली तरी देखील बहुतांशी शेतकऱ्यांना बहुतांशी … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता शेतकऱ्यांना घरी बसून ऑनलाईन मागवता येणार कीटकनाशक ; ऍमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्या विक्री करणार

agriculture news

Agriculture News : देशात सध्या मोबाईलचे युग सुरू आहे. आता सर्व काम हातात असलेल्या एका छोट्याशा स्मार्टफोनच्या माध्यमातून केली जात आहेत. अगदी पैशांची देवाण-घेवाण करण्यापासून ते इतर कोणत्याही वस्तूंची खरेदी करण्यापर्यंत सर्व कामे मोबाईल मधून ऑनलाइन पद्धतीने सहजरीत्या करता येतात. मात्र आतापर्यंत पिकासाठी आवश्यक कीटकनाशकांची ऑनलाइन पद्धतीने विक्री केली जात नव्हती. मात्र आता केंद्र शासनाने … Read more

Soybean Price Maharashtra : खुशखबर आली रे ! येत्या आठवड्यात महाराष्ट्रात सोयाबीन दरात वाढ होणार ; कृषी तज्ञांचा अंदाज

soybean price maharashtra

Soybean Price Maharashtra : सध्या सोयाबीन दर दबावात आहेत. मात्र चिंता करण्याचे काही कारण नाही ; कारण की, लवकरच बाजारभावात वाढ होणार आहे. जाणकार लोकांनी येत्या आठवड्यात दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. खरं पाहता दर दबावात असल्याने बाजारात सोयाबीन आवक कमी झाली आहे. यामुळे आवकेमुळे किमतीवर नकारात्मक परिणाम पडत नाहीये. तसेच पामतेलचे दर … Read more

Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक ! पीकविम्याच्या AIC कंपनीने महाराष्ट्रातील 16 कार्यालये केली बंद

pik vima nuksan bharpai

Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमागे संकटांची मालिकाच सुरू आहे. यावर्षी खरिपात निसर्गाच्या अवकृपेमुळे नुकसान झाले, पदरी खूपच कमी उत्पादन आले. शिवाय शेतमालाला बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात उत्पन्नाच्या नावावर दीड दमडी देखील आलेली नाही. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र आहे. आता दुष्काळात तेरावा महिना म्हणून प्रधानमंत्री फसल बीमा … Read more

Agriculture News : शिंदे सरकारच बळीराजाला मोठ गिफ्ट ! आता ऊस उत्पादकांना मिळणार एकरकमी एफआरपी ; शेतकऱ्यांच्या लढ्याला आल यश

agriculture news

Agriculture News : महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्या काही दिवसांपासून ऊसाला एक रकमी एफआरपी दिली जावी यासाठी शेतकऱ्यांकडून सरकारकडे मागणी केली जात होती. स्वाभिमानी शेतकरी संघटन्यासारख्या अनेक राजकीय पक्षांकडून तसेच शेतकरी संघटनांकडून आंदोलन देखील सुरू होती. शेतकऱ्यांचा देखील यामध्ये समावेश होता. शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेता अखेर … Read more

Rabi Pik Vima : बातमी कामाची ; पिक विमा काढण्यासाठी फक्त 15 दिवस शिल्लक ! अर्ज प्रक्रिया अन विमा हफ्त्याची माहिती वाचा

Crop Insurance

Rabi Pik Vima : नैसर्गिक आपत्तीमुळे देशातील शेतकऱ्यांचे कायमच मोठे नुकसान होते. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान होते परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भ्रूदंड बसतो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या पिकांना विम्याचे संरक्षण देणे हेतू केंद्र शासनाच्या माध्यमातून 2016 पासून पिक विमा योजना राबवली जात आहे. पीएम फसल बीमा योजना असे … Read more

Soybean Market Price : सोयाबीन दराला लागलं ग्रहण ! ‘या’ बाजारात मिळाला 4795 चा दर ; वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Production

Soybean Market Price : सोयाबीन हे शाश्वत उत्पन्न देणारं पीक म्हणून ओळखलं जातं. मात्र यंदा हे पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरत आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला विक्रमी दर मिळाला होता, यंदा देखील चांगला बाजारभाव मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र शेतकऱ्यांची ही आशा फोल ठरली आहे. सोयाबीनला मात्र साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलचे आसपास दर मिळत … Read more

भले शाब्बास मायबाप शासन ! ‘या’ योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी 104 कोटींचे अनुदान मंजूर ; 30 नोव्हेंबर आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

farmer scheme

Farmer Scheme : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. म्हणून देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना कार्यान्वित केल्या जातात. महाराष्ट्र राज्य शासन देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या अनुदानाच्या योजना राबवत आहे. यामध्ये फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देणे हेतू भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा … Read more

Groundnut Farming : भुईमूगच्या ‘या’ जातीची पेरणी करा ; अधिक उत्पादन मिळणार, लाखोंची कमाई होणार

groundnut farming tips

Groundnut Farming : भुईमूग हे भारतातील मुख्य तेलबिया पीक आहे. या पिकाची शेती आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. शेंगदाण्याचा वापर अन्नामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये भरपूर प्रथिने आढळतात. शेंगदाणे खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. अशा परिस्थितीत शेंगदाण्याला बाजारात वर्षभर मागणी असते. साहजिकच भुईमुगाची शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते. परंतु भुईमुगाच्या शेतीतून अधिक नफा … Read more

भारीच की रावं ! ‘या’ फळपिकाची एका हेक्टरमध्ये शेती सुरु करा, 30 लाखापर्यंत कमाई होणार ; लागवडीची पद्धत जाणून घ्या

farming business idea

Farming Business Idea : अलीकडे भारतीय शेतकरी बांधव शेतीमध्ये मोठा बदल करत आहेत. पारंपरिक पिक पद्धतीत बदल करून शेतकरी बांधवांनी आता फळबाग लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे. ड्रॅगन फ्रूट या विदेशी फळ पिकाची देखील देशात आता मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. विदेशी फळपीक असलं तरी देखील भारतीय हवामान या पिकाच्या लागवडीसाठी अनुकूल असल्याचे जाणकारांनी … Read more