Ahmednagar Breaking : मायबाप शासन, हे वागण बरं नव्ह ! एक वर्ष उलटला तरी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेना
Ahmednagar Breaking : आपल्याकडे एक म्हण विशेष प्रचलित आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब. मात्र अनेकदा सहा महिने थांबून देखील सरकारी काम पूर्ण होत नाही. यावरून प्रशासनाचा हलगर्जीपणा तसेच शासनाचे उदासीन धोरण स्पष्टपणे पाहायला मिळते. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यात देखील प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि शासनाच धोरण यांची पोलखोल झाली आहे. नगर तालुक्यातील कामरगाव येथील गेल्यावर्षीच्या … Read more