Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’मुळे सोयाबीन दरात वाढ होणार ; तज्ञांचा अंदाज

soyabean production

Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सोयाबीन बाजारभावात वाढ होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. या हंगामात सोयाबीनला मात्र चार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा सुरुवातीला बाजार भाव मिळत होता. मात्र तदनंतर सोयाबीन दरात थोडीशी वाढ झाली आहे. आता चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला विशेषता बिजवाईच्या सोयाबीनला विक्रमी बाजारभाव मिळत असल्याचे चित्र आहे. यामुळे सोयाबीन … Read more

भारतीय संशोधकांची कमाल ! मिरचीची अशी जात केली विकसित जी लिपस्टिक बनवण्यास येईल उपयोगी ; वाचा सविस्तर

chili farming

Chili Farming : भारतीय वैज्ञानिक शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या अनुषंगाने कायमच वेगवेगळे संशोधन करत असतात. भारतीय संशोधक पिकांच्या वेगवेगळ्या जाती विकसित करतात जेणेकरून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळेल आणि त्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करता येणे शक्य होईल. आता याच क्रमात वाराणसी येथील ICAR- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च या संस्थेने मिरचीची एक अद्भुत जात … Read more

Agriculture News : पशुपालकांची मोठी चिंता मिटणार ! आता ‘या’ एप्लीकेशनच्या मदतीने गाई, म्हशी आणि शेळ्यांची खरेदी-विक्री करता येणार

agriculture news

Agriculture News : भारतात शेती आणि शेती पूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात केले जातात. पशुपालन व्यवसाय करण्यासाठी शेतकरी बांधवांना पशुची खरेदी तसेच विक्री देखील करावी लागते. आतापर्यंत पशुपालक शेतकरी बांधवांना पैशाची खरेदी करण्यासाठी पशु बाजारात जावे लागत असे. मात्र, आता पशुपालक शेतकरी बांधवांना पशूंची खरेदी विक्री करण्यासाठी पशु बाजारात जाण्याचे कामच राहिले नाही. आता पशूंची खरेदी … Read more

Soybean Bajarbhav : बातमी कामाची ! सध्या मिळत असलेल्या बाजारभावात सोयाबीनची विक्री करावी की नाही? वाचा तज्ञांचे मत

soybean bajarbhav

Soybean Bajarbhav : सोयाबीन हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटला आहे. मात्र या हंगामात सोयाबीन दर सुरुवातीपासूनच दबावत आहेत. खरं पाहता गेल्यावर्षी सोयाबीन बाजार भाव चांगलेच तेजीत होते. गत हंगामात सुरुवातीच्या टप्प्यात सोयाबीनला 11 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळाला होता. नंतर मात्र केंद्र शासनाने सोया पेंड आयातिला परवानगी दिल्यामुळे सोयाबीन दरात … Read more

Sugarcane Farming : शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ टेक्निकने ऊस लागवड करा ; 30 टक्के उसाचे उत्पादन वाढणार, कस ते जाणून घ्या

sugarcane farming

Sugarcane Farming : देशात उसाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. शेतकरी बांधवांसाठी ऊस हे प्रमुख नगदी पिकांपैकी एक आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील ऊस या नगदी पिकावर विसंबून असल्याचे चित्र आहे. गेल्या हंगामात तर उसाची विक्रमी लागवड करण्यात आली होती. हेच कारण होते की गेल्या हंगामात महाराष्ट्रात सर्वाधिक साखरेचे उत्पादन घेण्यात आले. आता साखर … Read more

Onion Farming : बातमी कामाची ! रब्बी हंगामात ‘या’ जातीच्या कांद्याची लागवड करा ; वाचा सविस्तर

onion farming

Onion Farming : भारत वर्षात सर्वत्र कांद्याची लागवड केली जाते. भारतात एकूण तीन हंगामात कांद्याची लागवड केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील कांद्याची एकूण तीन हंगामात लागवड केली जाते. सध्या भारतात रब्बी हंगामातील कांद्याची लागवड करण्यासाठी शेतकरी बांधव लगबग करत असल्याचे चित्र आहे. राज्यातील शेतकरी बांधव देखील रब्बी हंगामाच्या कांदा लागवडीसाठी लगबग करत असल्याचे चित्र आहे. … Read more

अविश्वसनीय ! 1500 किलो वजनाच्या ‘या’ रेड्याची किमत आहे तब्बल 10 कोटीं, काय आहे नेमक यात खास ; वाचा

agriculture news

Agriculture News : मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात शुक्रवारी किसान मेळ्याचे उद्घाटन करण्यात आले. या तीन दिवसीय शेतकरी मेळाव्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू होता 10 कोटी रुपयांचा रेडा. हरियाणाचे शेतकरी नवीन सिंह यांनी हा रेडा आणला आहे. या रेड्याचे वजन सुमारे 1500 किलो असल्याचे सांगितले जात आहे. ज्याची पण नजर या रेड्यावर पडते ते त्याच्याकडे बघतच राहतात. मिळालेल्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा ! साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने सुरू केली शेती ; आता सीताफळ पिकाच्या गोडव्यातून बनला लखपती

farmer success story

Farmer Success Story : मन मे हो विश्वास तो हम होंगे कामयाब ! मनात विश्वास असला एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी धडपड करण्याची धमक असेल तर निश्चितच ‘कामयाब’ होताच येते. अशाच विश्वासाची आणि जिद्दीची कहाणी समोर येत आहे ती सहकार क्षेत्रातील अग्रगण्य जिल्हा म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातुन. लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्यात एकेकाळी शिस्तप्रिय … Read more

Soybean Bajarbhav : सोयाबीन दरात घसरण ! भविष्यात सोयाबीनला ‘इतका’ मिळणार दर ; तज्ञांची माहिती

soyabean production

Soybean Bajarbhav : महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात सोयाबीनची लागवड केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सोयाबीन या नगदी पिकावर अर्थकारण अवलंबून असते. दरम्यान काल झालेल्या लिलावात सोयाबीन बाजारभावात घसरण झाली. खरं पाहता नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलावर असलेली स्टॉक लिमिट … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई ! भरपाईसाठी जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांनी तहसीलदाराशी साधावा संपर्क

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : महाराष्ट्रात पावसाच्या लहरीपणामुळे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा तर दुसरीकडे बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे बळीराजा पुरता भरडला जात आहे. दरम्यान, जून ते सप्टेंबर या कालावधीत कोसळलेल्या जास्तीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे जे काही नुकसान झाले होते त्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाकडून देऊ करण्यात आली आहे. अहमदनगर … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ जिल्हा बँक शेतकऱ्यांना 598 कोटी रुपयांचे कर्ज देणार ; वाचा सविस्तर

agriculture news

Agriculture News : यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा घातक सिद्ध झाला आहे. यावर्षी खरीप हंगामात शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना खरीपातून अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळणार आहे. जाणकार लोकांच्या मते, अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील नुकसान झाले असले तरी देखील यामुळे रब्बी … Read more

Titar Palan : कुक्कुटपालनापेक्षा या व्यवसायात मिळतो जास्त नफा! 300 पेक्षा जास्त अंडी देणाऱ्या या पक्षाचे पालन करून कमवा लांखो रुपये…..

Titar Palan : देशातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये कुक्कुटपालन अधिक प्रचलित आहे. मात्र, असाही एक पक्षी आहे, ज्यातून शेतकरी भरघोस नफा कमवू शकतात. सध्या या पक्ष्याचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. तज्ज्ञांच्या मते तीतर हा जंगली पक्षी आहे. बरेच लोक त्याचे मांस मोठ्या आवडीने खातात. याला अनेक ठिकाणी लहान पक्षी म्हणूनही ओळखले जाते. तीतर आता … Read more

50 Hajar Protsahan Anudan : शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना ! आता यामुळे 50 हजार प्रोत्साहन अनुदान तब्बल ‘इतके’ महिने पडले लांबणीवर

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : मित्रांनो गेल्या ठाकरे सरकारने सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम राज्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली. कर्जमाफी केल्यानंतर गत ठाकरे सरकारने ज्या शेतकरी बांधवांनी नियमित पीक कर्जाचे परतफेड केली आहे अशा शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्या ठाकरे … Read more

Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांचा आंनद गगनात मावेना ! सोयाबीन बाजारभावात विक्रमी वाढ ; सोयाबीन 7 हजारावर, वाचा आजचे बाजारभाव

soybean bajarbhav

Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता केंद्र शासनाने सोयाबीनवरील स्टॉक लिमिट काढल्यानंतर सोयाबीन बाजारभावात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसापासून रोजाना सोयाबीनच्या वाढ होत आहे. आज मात्र सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली असून वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल सहा हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटलचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! महाडिबीटी ट्रॅक्टर अनुदानाची दुसरी यादी जाहीर ; येथे दिलेल्या PDF मध्ये आपले नाव चेक करा

maha-dbt

Maha-DBT : मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे महाराष्ट्र राज्य शासनाकडून शेतकरी बांधवांना अनुदानावर ट्रॅक्टर, पावर टिलर, ट्रॅक्टर/पावर टिलर चलित यंत्र, अनुदानावर उपलब्ध करून दिले जातात. यासाठी लॉटरीचा उपयोग करून सोडत दिली जाते. आता महाडीबीटी पोर्टलवर अनुदानासाठी अर्ज केलेल्या ज्या शेतकरी बांधवांना लॉटरी लागली … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरु ; आता ‘या’ नावाने ओळखली जाणार ही योजना, अहमदनगर जिल्ह्याला मिळणार अधिक लाभ

agriculture scheme

Agriculture Scheme : मित्रांनो शेतकरी बांधवांना शेती करताना सोयीचे व्हावे या अनुषंगाने शासनाकडून वेगवेगळ्या योजना शासन स्तरावर कार्यान्वित केल्या जातात. अनेकदा शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या योजना वेगवेगळ्या कारणामुळे बंद देखील पडतात. मागेल त्याला शेततळे योजना ही देखील एक शेतकरी हिताची आणि अतिशय महत्त्वाची योजना होती. मात्र, 2020 मध्ये सर्व जगात करुणा नामक महाभयंकर आजाराने थैमान … Read more

Wheat Farming : खपली गहू लागवड करताय का? मग या गोष्टींची काळजी घ्या, लाखोंची कमाई होणार

wheat farming

Wheat Farming : देशात रब्बी हंगाम सुरु झाला आहे. शेतकरी बांधव आता रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी सज्ज झाला आहे. मित्रांनो रब्बी हंगामात शेतकरी बांधव गव्हाची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. गव्हाच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली बक्कळ कमाई देखील होत असते. देशात शरबती बन्सी गहू आणि खपली गहू या गव्हाच्या दोन प्रकाराची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. … Read more

Kapus Bajarbhav : कापसाच्या दरात 600 रुपयांची वाढ ! पण तरीही कापसाची विक्री करण्यासाठी शेतकरी तयार नाही, कारण….

cci kapus kharedi

Kapus Bajarbhav : यावर्षी एक ऑक्टोबर पासून कापसाचा हंगाम सुरू झाला आहे. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे मुहूर्ताच्या कापसाला 11000 रुपये प्रति क्विंटर पर्यंत बाजार भाव मिळाला होता. त्यामुळे यावर्षी कापसाला चांगला विक्रमी बाजारभाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र शेतकऱ्यांची ही आशा या हंगामात फोल ठरली आहे. त्याच्या कापसाला चांगला बाजार भाव मिळाल्यानंतर कापसाच्या बाजारभावात … Read more