‘त्या’ रस्त्याचे भूसंपादन १५ ऑगस्टपर्यत पूर्ण करा खासदार विखे यांच अधिकाऱ्यांना सुचना
अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- नगर करमाळा हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, चौपदरीकरण झाल्यामुळे तेथे अपघात होणार नाहीत, तसेच कर्जतच्या विकासाला चालना मिळेल. शेतकऱ्यांना विश्वासात घेवून या रस्त्याचे भूसंपादन १५ ऑगस्टपर्यत पूर्ण करा. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे होत असून आगामी काळात दळणवळणच्या … Read more