अजूनही वेळ गेलेली नाही, साहेबांनी सुवर्णमध्य काढावा; पक्षचिन्हाबाबत केसरकरांचं वक्तव्य

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेमध्ये चांगलाच कलगितुरा रंगला आहे. एकनाथ शिंदे गटाने दुसऱ्या कोणत्याही पक्षात न जाता शिवसेनेतच राहून भाजपसोबत हातमिळवणी केली आणि सत्ता स्थापन केली. मात्र आता शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याने शिवसेनेचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे ठाकरे गटाच्या हातून जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास नव्या … Read more

धनुष्यबाण शिवसेनेच्या हातून जाण्याची शक्यता; संजय राऊत म्हणतात, ‘जब खोने के लिए….’

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेमध्ये मोठा वाद सुरु आहे. शिंदे गटाने दुसऱ्या कोणत्याही पक्षात न जाता शिवसेनेतच राहून भाजपसोबत हातमिळवणी केली आणि सत्ता स्थापन केली. मात्र आता शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याने शिवसेनेचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे ठाकरे गटाच्या हातून जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास नव्या चिन्हावर लढायची … Read more

सरकार बदललं आता तरी तक्रारी मागे घेणार का? किरीट सोमय्या म्हणले…

मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर आरोपांचा सपाटा लावणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी सरकार बदलल्यानंतर काय भूमिका घेतली आहे. याकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. सरकार बदललं असलं तरीही मी माझ्या तक्रारी मागे घेणार नाही. मंत्री असले तरीही अनिल परब यांचे … Read more

“आम्हाला बोलवायचे असेल तर भाजपलाही बोलवावं लागेल”

मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपद घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले पण ३ पक्ष एकत्र म्हणजे अंतर्गत धूसपूस तर होणारच. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि महाविकास आघाडीला सत्तेतून बाहेर पडावं लागलं. राज्याच्या राजकारणाची नवी समीकरणं तयार झाली. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी … Read more

शहाजी बापू पाटील दुर्घटनेतून थोडक्यात बचावले; नेमकं काय घडलं??

मुंबई : शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली आणि राज्यात नवे सरकार स्थापन झाले. बंडखोरीनंतर एका डायलॉगने फेमस झालेले बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील हे दुर्घनेतून थोडक्यात बाचवले आहेत. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील शहाजी बापू पाटील यांच्या रूमच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. आकाशवाणी आमदार निवासातील शहाजीबापू पाटीलांची रूम आहे. या रूमच्या छाताचा काही भाग … Read more

राऊतांच्या रोजच्या भजन-कीर्तनाचा कंटाळा आला; सेना आमदाराने डिवचलं

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाने सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर अनेक बंडखोर आमदारांनी तोफ डागली आहे.शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी देखील आता संजय राऊत यांना डिवचलं आहे. संजय राऊत यांच्या रोज सकाळच्या भजन-कीर्तनाचा जनतेलाच कंटाळा आला होता. संजय राऊत यांना शिवसेना संपवायची होती, असा हल्लाबोल महेश शिंदे यांनी केला आहे. संजय राऊत … Read more

“संजय राऊतांनी नेमकी कुणाची सुपारी घेतली होती, फक्त वन मॅन शो संजय राऊत”

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहे. शिवसेनेच्या (Shivsena) काही आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जाऊन बंडखोरी केली. तसेच आता याच आमदारांच्या (MLA’s) गटाने भाजप सोबत जात राज्यात सरकार स्थापन केले आहे. तर एकीकडॆ शिंदे गटाचे आमदार शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर आरोप करत आहेत. शिंदे गटाचे (Shinde … Read more

तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं; गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली खदखद

मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून गप्प असलेले शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी अधिवेशन सुरु होताच शिवसेनेतील नेत्यांबाबतची खदखद व्यक्त केली. मात्र गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना सभागृह चांगलेच गाजवले. आम्ही सत्ता सोडून पळालो तरी आमचं मन कसं कळालं नाही. तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं, आमचा बंड नाहीए, हिंदुत्वाशी … Read more

ब्रेकिंग : फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक ! एकनाथ शिंदेंच्या डोक्यावर मुख्यमंत्रीपदाचा मुकुट, फडणवीस सांभाळणार ही जबाबदारी

मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारण (Politics) भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक वेगळाच मास्टरस्ट्रोक घडवला आहे. तो म्हणजे भाजपकडे १०५ जागा असतानाही शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. तर स्वतः फडणवीस हे सरकार मध्ये न राहता बाहेरून सरकार व्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न करणार आहेत. एकनाथ शिंदे आणि … Read more

CM Uddhav Thackeray resign | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा !

CM Uddhav Thackeray resign :- राज्याच्या राजकारणातील आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) संकटात सापडलं होत, अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांच्या आदेशाविरोधात … Read more

उद्धव ठाकरेंचे बंडखोर आमदारांना भावनिक आव्हान म्हणाले, “तुमची काळजी वाटते… परत या” !

मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या काही आमदारांना (Shivsena MLA) सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आघाडीतून बाहेर पडण्याचे आव्हान एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. तर एकीकडून उद्धव ठाकरे आमदारांना परत माघारी येऊन … Read more

बंडखोर आमदार ३० जूनला मुबंईत येण्याची शक्यता, तर एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य म्हणाले, आम्ही कुठे जाणार…

853469-shinde-eknath-072919

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह बंड केले आहे. त्यामुळे राज्यातील सरकार अस्थिर झाल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे हे कधीही भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे म्हणाले, ‘आम्ही शिवसेनेत आहोत आणि कुठेही जाणार नाही. लवकरच मुंबईला परतणार … Read more

बंडखोर आमदारांवर संजय राऊत यांचे आक्षेपार्ह ट्विट, म्हणाले, अज्ञानी लोक प्रेत हलवत…

मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashatra) राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत असतानाच शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांवर टोला लगावला आहे. याबाबत त्यांनी ट्विट (Tweet) केले आले. संजय राऊत यांचे बंडखोर आमदारांवर आक्षेपार्ह ट्विट आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारे संजय राऊत यांनी नाव न घेता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी पुन्हा एकदा आक्षेपार्ह ट्विट केले … Read more

‘मी नारायण राणेंना मानतो’ .. संजय राऊतांकडून कौतुक, नेमके कारण काय?

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी धक्कादायक वक्तव्य केलं असून यावेळी त्यांनी थेट मोठे विरोधक भाजप (Bjp) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांची पाठ थोपटली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मी नारायण राणेंना मानतो.. नारायण राणेंनी बंड करण्याआधी राजीनामा दिला होता, असे ते म्हणाले आहेत. त्यासाठी त्यांना मानतो, असे … Read more

Breaking : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री पद सोडायला तयार”

मुंबई : राज्यातील राजकारण सध्या वेगळेच वळण घेताना दिसत आहे. शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेली बंडखोरी आणि शिवसेनेच्या नेत्यांचा पाठिंबा यामुळे राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार सध्या कोलमडत असल्याचे दिसत आहे या सर्व प्रकरणावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्ह (Facebook Live) द्वारे संवाद साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, … Read more

शिवसेनेने उगारला कारवाईचा बडगा, पण आमदार दाद देणार का?

Maharashtra news : मनधरणी करूनही आमदार ऐकत नाहीत, हे पाहून शिवसेनेने आता बंडखोर आमदारांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी यासंदर्भातील पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवले आहे. मुंबईतील वर्षा बंगल्यावर बुधवारी संध्याकाळी ५ वाजता शिवसेनेची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उपस्थित राहावे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल … Read more

“मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच राहतील” महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्याचं वक्तव्य

मुंबई : राज्यात सध्या राजकीय क्षेत्रात जोरदार घमासान सुरु आहे. हे सगळं सुरु झालं ते शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार (Shivsena MLA) ४० आमदार फोडल्याचे बोलले जात आहे. आणि शिंदे हे भाजप (BJP) सोबत जाण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकरणानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले … Read more

मोठी बातमी ! एकनाथ शिंदेचं पहिलं ट्वीट, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक…

मुंबई : राज्यातील राजकारणात राजकीय भूकंपादरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतेच शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिले ट्विट (Tweet) केले असून राजकीय चर्चा वेगाने वाढू लागल्या आहेत. काय आहे ट्विट? आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण … Read more