Ahmednagar News : पालकांनो काळजी घ्या ! अहमदनगरमधून तीन अल्पवयीनांना पळवले, एकीला तर जावयानेच नेले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. मागील काही दिवसांचा विचार केला तर अनेक घटना समोर आलेल्या आहेत. पोलिसांनी यातील अनेकांचा शोधही घेतला आहे. दरम्यान आता जिल्ह्यातून पुन्हा दोन अल्पवयीन मुलींना व एका मुलास पळवण्याची घटना घडली आहे. यातील एकीला तर जावयानेच पळवले असल्याचे समोर आले आहे. यातील … Read more

Ahmednagar Crime : आमचे घर आहे म्हणत सासरवाडीच्या लोकांनी जावयाला बेदम चोपला, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar Crime

Ahmednagar News : जावई व जावयाचा पाहुणचार या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या. सासुरवाडीला गेल्यानंतर जावयाचा किती थाटमाट असतो हे देखील सर्वांनाच माहित आहे. जावयाचा शब्द हा सासुरवाडीला अंतिम असतो. परंतु आता एक वेगळीच घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. सासुरवाडीला गेलेल्या जावयाला सासरच्या लोकांनी बेदम मारले आहे. हे घर आमचे आहे, तू येथे राहू नको, असे … Read more

यंदा चांगला पाऊस, मुबलक अन्नधान्य

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील जागृत देवस्थान बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मातेने यंदा महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे पाऊस पडून अन्नधान्य मुबलक पिकेल, असा कौल दिला आहे. श्रीराम रतन पंचायतन भैरवनाथ जोगेश्वरी ट्रस्ट, चांदेकसारे ग्रामस्थ व पंचक्रोशीच्या उपस्थित काल मंगळवारी (दि.९) गुढीपाडव्याच्या दिवशी हा कार्यक्रम झाला. तब्बल बाराशे वर्षांपूर्वीची परंपरा आजही चांदेकसारे ग्रामस्थांनी सुरू ठेवली. यापूर्वी बाल … Read more

Ahmednagar News : वास्तव एमआयडीसींचे ! श्रीरामपूर एमआयडीसीतील ३०० पैकी ३० कारखाने थांबले, ७५ बंद पडण्याच्या मार्गावर, १०० ‘सिक युनिट’ मध्ये

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी एमआयडीसी वरदान ठरतील ही तर काळ्या दगडावरची रेष आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील तरुणांसाठी एमआयडीसी मोठा आधार ठरू शकणार आहेत. परंतु नवीन एमआयडीसी होतील तेव्हा होतील परंतु सध्या जिल्ह्यातील आहे त्याच एमआयडीसींचे वास्तव भयानक आहे. श्रीरामपूर एमआयडीसीला देखील मोठ्या नवसंजीवनीची गरज आहे. या एमआयडीसीत ३०० हुन अधिक कारखाने असल्याची माहिती … Read more

Ahmednagar News : बायोगॅसच्या खड्ड्यात बुडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू ! आधी मुलगा पडला, त्याला वाचवायला दुसरा गेला, मग तिसरा.. पहा नक्की काय घडलं !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरवणारी अत्यंत मोठी दुर्घटना समोर आली आहे. स्लरी निर्मितीसाठी केलेल्या विहिरीत बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. यातील चौघे एकाच कुटुंबातील आहेत. ही घटना नेवासा तालुक्यातील वाकडी याठिकाणी मंगळवारी (दि.९) दुपारी घडली. माणिक गोविंद काळे (वय ६५), संदीप माणिक काळे (३६), अनिल बापूराव काळे (५८), विशाल अनिल काळे (२३), बाबासाहेब … Read more

कोकण कड्यावरून दरीत पडून घाटकोपर येथील तरुणीचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यातील हरिश्चंद्रगड शिखर परिसरातील धोकादायक ‘कोकण कड्यावरून खोल दरीत पडून घाटकोपर (मुंबई) येथील २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. रविवारी (७ एप्रिल) दुपारी ही घटना घडली. अवनी मावजी भानुशाली (वय २२, रा. घाटकोपर, पश्चिम मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे. घाटकोपर येथील अवनी भानुशाली ही रविवारी हरिश्चंद्रगडावर पर्यटनासाठी आली … Read more

बोगस ओळखपत्र बनविण्याचा धंदा तेजीत

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बोगस ओळखपत्रे तयार करण्याचा गोरखधंदा जोरात सुरू असल्याचा आरोप बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल मुथ्था यांनी केला आहे. या माध्यमातून बोगस मतदान होण्याची भीती व्यक्त करून याला आळा घालण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर ओळखपत्र पडताळणी यंत्रणा हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत मुथ्था यांनी पत्रकारांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मांजराला वाचवायला गेलेले पाच जण विहिरीत बुडाले ! गावावर शोककळा…

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : बायोगॅसची स्लरी सोडण्यात आलेल्या विहिरीत पाच जण बुडाले. तर ग्रामस्थांनी एक जणाला वाचविले. त्याची प्रकृती गंभीर आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील वाकड़ी या गावात मंगळवारी (दि. ९ एप्रिल) गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता घडली आहे. या घटनेने नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की नेवासा तालुक्यातील वाकडी या … Read more

Ahmednagar Politics : शिर्डी तापली ! खा.लोखंडेंनी खरोखर करोडोंचे अनुदान लाटले ? काय आहे वास्तव?

Ahmednagar News

Ahmednagar Politics : लोकसभेचा फिव्हर जसजसा वाढू लागला तसतसे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. आता आरोप प्रत्यारोपांची राळ उडू लागली आहे. दक्षिणेत लंके विरोधात विखे अशी तगडी फाईट लागली आहे. तर शिर्डीतही वातावरण चांगलेच गरम झाले आहे. आता शिर्डीत आरोपांची राळ उडाली आहे. नुकतेच शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट व डॉ. भरत कर्डक यांनी खा. … Read more

Ahmednagar News : नगरमधील अकोलेत पाडव्यास जंगल जाळण्याची परंपरा ! हजारो वनस्पती, प्राणी जळून खाक.. यामागे दडले ‘बड्या’ सिस्टीमचे काळे कारनामे? पहा वास्तव..

Ahmednagar News

Ahmednagar News : अनेक ठिकाणी भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या परंपरा पाहायला मिळतात. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे जंगल जाळण्याची एक प्रथा पाहावयास मिळते. गुढीपाडव्याच्या अगोदर चार-दोन दिवस असे प्रकार केले जातात. यावर्षीही अशा अनके घटना अकोलेत घडलेल्या आहेत. यामध्ये कान्हा, सुतारी, घोडी, ढग्या, कळंबदरा, लग्न्या, मोग्रस, पांगरी, नाचणठाव, करंडीची वारंगी आदी डोंगरे व त्यावरील वन संपदा जाळून … Read more

हरिश्चंद्रगडाजवळ मधमाश्यांचा पर्यटकांवर हल्ला

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील पर्यटकांचे आणि ट्रेकर्सचे आकर्षणाचे ठिकाण असलेल्या हरिश्चंद्रगडाजवळ कोथळे गावातील भैरवनाथ गडावर गेलेल्या पुण्यातील (कोथरूड) १३ पर्यटकांवर मधमाश्यांनी नुकताच हल्ला केला. त्यात सर्व १३ तरुण, तरुणी गंभीर जखमी झाले आहे. या हल्ल्यातील गंभीर जखमींवर राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी (दि.७) दुपारी ही घटना घडली. कोथरूड (पुणे) येथील १३ तरुण तरुणी … Read more

सर्वोच्च न्यायालयात समन्यायीबाबतची आव्हान याचिका निकाली

Ahmednagar News

Ahmednagar News : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार दि. २ रोजी दि. २३ सप्टेंबर २०१६ रोजीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका निकाली काढून उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे नगर- नाशिक जिल्ह्यातील गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हानिर्णय फायदेशीर ठरणार असल्याचे दिसून येत आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यान्वये मराठवाड्यातील जनतेने नगर- नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्याच्या २०१९ … Read more

Ahmednagar News : सोशल मीडिया पोस्टवर पोलिसांची करडी नजर

Ahmednagar News

Ahmednagar News : विचार मांडण्यासाठी सोशल मीडिया हे चांगले माध्यम आहे; परंतु याचा काही तरुण दुरुपयोग करीत आहेत. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक आदींवर आक्षेपार्ह मजकूर, तलवार घेऊन फोटो टाकतात, तसेच जातीय तेढ निर्माण करतात. अशांवर स्थानिक पोलिसांसह सायबर पोलिसांची विशेष नजर आहे. त्यामुळे शांतता भंग होईल, असे वर्तन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. लोकसभा … Read more

भंडारदरा धरणात फक्त ४५ टक्के पाणी साठा

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रातील सर्व धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाला असून भंडारदरा धरणही याला अपवाद राहिलेले नाही. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात वरुण राजाची कृपादृष्टी कमी झाल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे जायकवाडी धरणासह अनेक धरणे भरली नाहीत. त्यामुळे यंदाच्या भर उन्हाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रच तहानलेला आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक तसेच … Read more

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चार दिवस ड्राय डे !

अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी कोरडा दिवसाचा आदेश जारी केला आहे. मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे ११ मे ते १३ मे या कालावधीत व मतमोजणी ४ जूनचा संपूर्ण दिवस कोरडा दिवसाचा (ड्राय डे) आदेश लागू राहणार आहे. अहमदनगर जिल्हा व जिल्ह्याच्या … Read more

रामदास आठवले यांना शिर्डीच तिकीट मिळालं नाही म्हणून रिपाईचा मोठा निर्णय, महायुतीच्या उमेदवारांचे काम करणार नाहीत, तर……

Shirdi Loksabha

Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. ठाकरे गटाने या जागेवर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना संधी दिली आहे. दुसरीकडे महायुतीकडून शिर्डीच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिलेला आहे. शिंदे गटाने या जागेवरून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, शिर्डीच्या … Read more

समन्यायी बाबत उच्च न्यायालयात दाद मागा

Ahmednagar News

Ahmednagar News : पश्चिम वाहिनी नद्यांचे अरबी समुद्राला अतिरिक्‍त वाहुन जाणारे ८० टीएमसी पाणी तात्काळ गोदावरी खोऱ्यात वळवावे, या संदर्भात उच्च न्यायालयाने आदेश करूनही राज्य शासनाने त्याची पुर्तता केलेली नाही, म्हणून कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे स्वतंत्र याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी नुकतीच होवून सर्व याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने … Read more

कळसूबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात पाणवठ्यांची व्यवस्था

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाळ्यात वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होऊ नये, म्हणून वन्यजीव विभाग सरसावले आहे. भंडारदऱ्याच्या कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात वन्यजीव विभागाकडून पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी कृत्रीम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. तर नैसर्गिक असणाऱ्या पाणवठ्यांचीही स्वच्छता करण्यात आली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा हा सह्याद्रीच्या कुशीत लपलेला असून भंडारदऱ्याच्या शेजारीच कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्य … Read more