अबब ! मिरची १८० रुपये किलो, तूरही भिडली गगनाला

masala

Ahmednagar News : सध्या जसे भाजीपाल्याचे भाव वाढलेले आहेत तसे मिरची, मसाल्याचे पदार्थ, कडधान्य आदींचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. लिलावामध्ये मिरची सर्वाधिक भाव खातानाचे चित्र आहे. मिरचीला जवळपास १७ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. तूर सध्या १० हजार रुपये क्विंटल भावावर विक्री होत आहे.  दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नगर … Read more

पीक विमा योजनेची मुदत ‘या’ तारखेपर्यंत पुन्हा वाढवली, अहमदनगरमधील विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा पाहून चकित व्हाल

krushi

शेतकऱ्यांसाठी शासनाने एक रुपयात पीक विमा योजना सुरु केल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. आता या शेतकऱ्यांसाठी एक ओठी अपडेट आली आहे. अनेक शेतकऱ्यांना विविध कारणामुळे पीकविमा काढता आला नव्हता. त्यामुळे आता शासनाने पंतप्रधान पीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात खरीप हंगामात जिल्ह्यातील ४ लाख ८७ हजार ६९८ शेतकऱ्यांनी … Read more

अहमदनगरमध्ये पावणेदोन महिन्यात ६३ टक्के पाऊस ! कुठे किती टक्के? धरणातील साठा किती? जाणून घ्या सगळी आकडेवारी

dhabdhaba

अहमदनगर जिल्ह्यात मान्सून सुरु झाल्यापासून अर्थात मागील पावणेदोन महिन्यात बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दक्षिणेत चांगला पाऊस असताना उत्तरेत विशेषतः पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी होता. परंतु आषाढ लागताच पाणलोटातही चांगला पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे धरणांतही पाणी आवक वाढली आहे. मागील पावणेदोन महिन्यात जिल्ह्यात ६३ टक्के पाऊस अहमदनगर जिल्ह्यात झाला आहे. या दिवसांचा … Read more

चोरट्याने परत आणून ठेवलेले चार तोळ्याचे सोन्याचे गंठण राहुरी पोलिसांकडून मूळ मालकाला परत !

chori

राहुरी तालुक्यातील कणगर येथे भर दिवसा अज्ञात भामट्याने गाढे यांच्या घरात घुसून घरातील रोख रक्कमेसह सात तोळे सोन्याचे दागीने पळवून नेल्याची घटना दि. १९ जुलै २०२४ रोजी दुपारच्या दरम्यान घडली होती. तपासादरम्यान पोलिस पथकाला मिळून आलेले सोन्याचे गंठण गाढे यांना परत करण्यात आले. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की स्वाती अशोक गाढे (वय ३५ वर्षे) या … Read more

मी, शब्दाचा पक्का, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणखी जोमाने पुढे नेवू : ना. पवार

ajit pawar

मी, शब्दाचा पक्का आहे जर तुम्ही महायुतीचे आमदार निवडून दिले तरीही योजना यापुढे आणखीन जोमाने नेऊ, हा दादाचा शब्द आहे, असे वक्तव्य जाहीर सभेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी सोमवारी केले. अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी या योजनेचे काम करताना पैसे खाल्ल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ केले जाईल, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. सावेडी येथे महिला मेळाव्यात … Read more

काळी पिवळी जीपमध्ये विवाहितेवर अत्याचार, इजाजच्या पाशवी कृतीने अहमदनगरमध्ये खळबळ

atyachar

Ahmednagar News : महिलांवरील अत्याचाराच्या घटना अहमदनगर जिल्ह्यातून वारंवार समोर येत आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील सामूहिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता काळी पिवळी जीपमध्ये विवाहितेवर मारहाण करून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. इजाज बागवान असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी त्याला तातडीने अटक … Read more

सर्व योजना सुरळीत चालू राहण्यासाठी महायुतीला सत्तेत कायम ठेवा, ना. अजित पवारांचे मतदारांना आव्हान

ajit pawar

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री लाडकी बहीण, शेतकऱ्यांची वीजबिल माफी, मुलींना उच्च शिक्षण मोफत देणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी आणल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सत्ताधारी मंत्रिमंडळातील सर्वांनी कौतुक केले. जनतेच्या कामासाठी तसेच राज्याच्या विकासासाठी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. सरकारमध्ये गेल्याने राज्याच्या हिताचे निर्णय घेता आले. मात्र, विरोधी पक्षातील काहींना या योजना आवडल्या … Read more

Ahmednagar Breaking : माजी जिल्हा परिषद सदस्यास अटक ! चौकशीच्या फेऱ्यात…

crime

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली असून राजे शिवाजी पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांना अटक करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील ही पतसंस्था आहे. रविवारी (दि.२१) रात्री ११.३० वाजता राहत्या घरातून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पारनेर न्यायालयात सोमवारी त्यांना हजर करण्यात आले … Read more

पाणलोटासह लाभक्षेत्रात पावसाची प्रतिक्षा, कोपरगावला १२ दिवसाआड पाणी, दारणा धरणात ५६ टक्के पाणी !

darana

कोपरगाव गेल्या २ महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. ७ टीएमसी क्षमतेचे दारणा धरण अवघे ४ टीएमसी इतके भरले आहे. त्यात ५६ टक्के पाणी साठा तयार झाला. पाणलोटासह लाभक्षेत्रातही पावसाने हुलकावणी दिल्यामुळे नगर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या धरणात ऑगस्ट उजाडला तरी जेमतेम पाण्याचा साठा आहे. त्यामुळे हजारो शेतकरी अद्याप जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

प्रतिथयश वकील आढाव दाम्पत्याच्या खून प्रकरणातील आरोपींची नाशिक कारागृहात रवानगी !

karagruh

राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणातील चार आरोपींची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील प्रतिथयश वकील आढाव दाम्पत्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ७५/२०२४ नुसार दाखल आहे. या प्रकरणाचा खटला सध्या सुरू आहे. यातील आरोपी किरण नानाभाऊ दुशिंग, भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम संजीत … Read more

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी महायुतीचे सरकार सकारात्मक – धंनजय मुंडे !

dhannjay

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठा समाज बांधवांना १० टक्के आरक्षण व कुणबी प्रमाणपत्र दिले आहे. सगेसोयऱ्यांचा विषय राहिलेला आहे, मात्र या मुद्द्यावर सरकार सकारात्मक आहे. संविधानाला धरून सगळ्या सुविधांची व्याख्या करून हा अध्यादेश न्यायालयात कुठेही अडचणीचा ठरू नये, तो न्यायालयात टिकावा व त्याचा सकल मराठा समाजाला फायदा व्हावा, अशी भूमिका … Read more

शासकीय योजना सामान्य जनतेच्या करामधून वसुल केलेल्या पैशाच्या, पुढाऱ्यांच्या खिशातील नव्हे : आ. कानडे

kanade

राज्याचे सध्याचे सरकार हे फक्त घोषणाचे पाऊस पाडणारे सरकार आहे. अशी टीका आमदार लहू कानडे यांनी केली. राहुरी तालुक्यातील आंबी येथील एका कार्यक्रमात नुकतेच ते बोलत होते. यावेळी शिवाजीराव कोळसे अध्यसस्थानी होते. यावेळी ते पुढे म्हणाले, मागील १० ते २० वर्षात जे कामे झाली नाही. ते रखडलेले रस्ते, वीज, पाणी प्रश्न सोडवून प्राथमिक सर्व शाळा … Read more

मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पीकविम्याचा परतावा न मिळाल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट !

एक रूपयात पीकविमा

शासनाने एक रूपयात पीकविमा योजनेची घोषणा केली. मात्र नेवासा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षी खरीप हंगामात सोयाबीन, कापुस, बाजरी, मुग, मका, उडीद, तुर या पिकासाठी पीक विमा भरला होता. परंतु सदर पीकाचा विमा परतावा अद्याप न मिळाल्याने शेतकरी वर्गामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. विमा रक्कम मिळण्यासाठी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. मुख्यमंत्री यांनी … Read more

गोदावरी उजवा तट कालवा लाभक्षेत्रातील उभ्या पिकांसाठी तातडीने आवर्तन सोडावे – विठ्ठलराव शेळके

kalava

गोदावरी उजवा तट कालवा लाभक्षेत्रातील उभ्या पिकांसाठी तातडीने आवर्तन सोडावे तसेच शेतीसाठीच्या पाणीपट्टीत केलेली १० पट वाढ रद्द करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व गोदावरी उजवा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने गोदावरी उजवा तट कालव्याच्या उपअभियंत्यांना राहाता येथे दिलेल्या निवेदनात शेळके यांनी म्हटले आहे … Read more

खा. लंके यांच्या आंदोलनात भ्रष्ट पोलिसांच्या तक्रारींचा पाऊस ! ; स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खा. नीलेश लंके यांचे उपोषण सुरू

Ahmednagar News : नगर जिल्हा पोलीस प्रशासनातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खा. नीलेश लंके यांनी सोमवारपासून पोलीस अधिक्षक कार्यालयापुढे सुरू केलेल्या उपोषणादरम्यान सामान्य नागरिकांडून पोलिसांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींचा अक्षरशः धो धो पाऊस पडला. दरम्यान, दिनेश आहेर यांची बदली तसेच अवैध व्यवसाय बंंद झाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका खा. लंके यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. तक्रारदारांच्या तक्रारी … Read more

नगर अर्बन बँकेच्या ‘त्या’ योजनेस मिळाला प्रतिसाद; झाली ३० कोटी ८६ लाखांची वसूली

Ahmednagar News : सन २०१४ ते २०१९ या काळात नगर अर्बन बँकेच्या संचालक व अधिकाऱ्यांनी बँकेची, खातेदारांची व सभासदांची करोडे रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर रिझर्व बँकेने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला. केंद्र शासनाने बँकेवर नोव्हेंबर २०२३ मध्ये अवसायक म्हणून एनसीडीसीचे उपसंचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली … Read more

पुढील पाच वर्षांसाठी एक ग्रॅमही दुधाची भुकटी आयात करणार नाही : केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे आश्वासन

Ahmednagar News : सध्या राज्यात पडलेल्या दुध दाराच्या मुद्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. नगर जिल्यातील अकोल्यात दूध दर वाढवण्यासाठी आंदोलन उपोषण सुरु आहे. दरम्यान दूधाचे दर वाढवण्याऐवजी दूध पावडर आयात करत असल्याच्या बातम्या पसरवण्यात आल्या. मात्र पुढील पाच वर्षांसाठी एक ग्रॅमही दुधाची भुकटी आयात करणार नाही असे आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी नुकतेच … Read more

राज्य हादरवणाऱ्या अहमदनगरमधील अॅड. आढाव दांपत्य खून खटल्याप्रकरणी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती !

nikam

Ahmednagar News : महाराष्ट्राला हादरवणारी वकील दाम्पत्याच्या हत्येची घटना राहुरीत घडली होती. राहुरी येथील अॅड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी अॅड. मनीषा आढाव या वकिल दाम्पत्यांची हत्या २५ जानेवारी २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती. आता या हत्येची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरु झाली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हे काम पाहणार आहेत. … Read more