राज्यातील पहिला ‘पालकमंत्री नियंत्रण कक्ष’ नगरमध्ये!

Ahmednagar News : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून जिल्हास्तरावर राबविण्यात येणार्‍या उपक्रमांच्या अंमलबजावणी आणि निगराणीच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ पालकमंत्री जिल्हा आदेश व नियंत्रण’ कक्षाची अर्थात गार्डियन मिनिस्टर बॉर रूम’ची स्थापना करण्यात आली आहे. मंत्रालयात असणाऱ्या ‘सीएम वॉर रूम’च्या धर्तीवर जिल्हास्तरावर योजनांच्या गतिमान अंमलबजावणी व निगराणीसाठी स्थापन झालेली राज्यातील … Read more

राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री होणार ? काय खरं काय खोटं ? पहा एका शब्दात उत्तर !

अदानी उद्योग समूहाच्या संदर्भात जेष्ठ नेते शरद पवार यांनी घेतलेली भूमिका योग्यच असून, जेपीसीच्या मागणीवरून राजकारण करणारे विरोधक देशातील गुंवणूकदारांचे झालेले अर्थिक नूकसान भरून देणार आहेत काॽ असा सवाल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. भारताची प्रतिमा जगामाध्‍ये आज वेगळ्या स्‍वरुपात माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या … Read more

रात्रीच्या अंधारात नाही दिवसाचं घरात घुसले आणि…

Ahmednagar News : शहराजवळ जामखेड महामार्गालगत औटेवाडीतील सप्रेवस्ती येथे भरदुपारी दीड वाजण्याच्या सुमारास किसन सप्रे यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून कपाटातील अंदाजे ३ लाख ४१ हजार रुपये किंमतीचे साडेअकरा तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधिकारी समीर अभंग … Read more

बळीराजावर दुहेरी संकट ! अवकाळी पावसाचा तडाखा, गारांचा पिकांना फटका

Ahmednagar News : येथील शहरासह दहेगाव परिसरात काल रविवारी (दि.९) सायंकाळी झालेल्या जोरदार गारांच्या अवकाळी पावसाने दहेगाव मध्ये घरांच पडझड झाली आहे. तसेच द्राक्ष, कांदा, मका, आंबा, डाळिंब व गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोलमडले आहे. मागील नुकसान भरपाई मिळणे बाकी असतानाच पुन्हा गारपिटीने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करून शेतकऱ्याला … Read more

जगभरातील साईभक्तांना शिर्डीला येणे होणार सोयीस्कर, काकडी विमानतळावरील नाईट लँडिंगचा प्रश्न सुटला

Ahmednagar News : काकडी विमानतळाचे लोकार्पण नंतर प्रलंबित असलेला नाईट लँडिंगचा प्रश्‍न सुटल्याने काकडी व परिसरातील नागरिकांच्या व्यवसायाला गती मिळणार आहे. यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. या यशाबद्दल काकडीकरांनी समाधान व्यक्‍त केले आहे. देशातील तसेच जगभरातील साईभक्तांना शिर्डीला येणे सोयीस्कर व्हावे व साईभक्तांचा वेळ वाचावा या … Read more

एक आग आणि काही क्षणातच दुकानांमधील लाखोंचा माल जळून खाक

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे कृषी उत्पन्न उपबाजार समिती समोरील पत्र्याच्या गाळ्यांना शनिवारी (दि.8) रात्री अचानक आग लागली. या आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. असून दुकानातील सर्व साहित्य जळाल्यामुळे सुमारे सात लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, सरपंच किरण ससाणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वांबोरी ग्रामपंचायतीचे पाण्याच्या टँकर तात्काळ घटनास्थळी पाठवल्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! नायब तहसीलदार मयुर बेरड गृहशाखेत, दिवाण शेवगावला

Ahmednagar News : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार शेवगाव तहसील येथे महसूल नायब तहसीलदारपदी असलेले मयूर बेरड यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील गृहशाखेचे नायब तहसीलदारपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर या पदावर कार्यरत असलेले राजू दिवाण यांची शेवगाव तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सार्वजनिक सेवा हितार्थ … Read more

Ahmednagar Load Shedding | वीज पुरवठा तातडीने सुरळीत करा, अन्यथा काँग्रेस नागरिकांसह रस्त्यावर उतरेल

Ahmednagar Load Shedding :- मागील सुमारे दोन दिवसांपासून नगर शहरातील अनेक भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तो अद्यापही सुरळीत झालेला नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. महावितरणने नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. तातडीने वीस पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा काँग्रेस नागरिकांसह रस्त्यावर उतरेल, असा इशारा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे. दरम्यान, काळे … Read more

शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग सुविधेस सुरूवात !

शिर्डी विमानतळावर शनिवारी, ८ एप्रिल रोजी रात्री ८.१० वाजता दिल्लीहून निघालेले इंडिगोचे एअरलाईन्सचे पहिले प्रवासी विमान २११ प्रवासी घेऊन दाखल झाले. मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या नाईट लॅडिंग सुविधेची आज खऱ्या अर्थान चाचणी यशस्वी झाली. रात्री ९ वाजता २३१ प्रवाश्यांना घेऊन हेच विमान दिल्लीकडे प्रयाण झाले. या विमानसेवा नाईट लँडींग सुविधा सुरू झाल्याने शिर्डी विमानतळाच्या … Read more

एसपी साहेब हिसका दाखवा. मवाळ राहू नका, विखेंच्या पोलिसांना सूचना

Ahmednagar News : दिवसाढवळ्या शहरात तडीपार फिरत असतील तर पोलिसांची दहशत कशी राहील? पोलीस यंत्रणेने कोणत्याही दबावाला बळी पडु नये. एसपी साहेब हिसका दाखवा. मवाळ राहू नका, असे खासदार डॉ.सुजय विखे म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुजय विखे बोलत … Read more

चोरट्यांची अनोखी शक्कल, दुकानांच्या लाईट कट करत एटीएममधले 3० लाख केले लंपास

Ahmednagar News : तालुक्‍यातील लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने कापून ३० लाख ६१ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणीव्यंकनाथ येथील हे ए.टी.एम मशीन फोडण्याची ही चौथी वेळ आहे. घटनास्थळास पोलिस उपनिरीक्षक अमित माळी, पोकॉ.व्ही.एम.बडे यांनी भेट दिली. … Read more

भैरवनाथ देवस्थान यात्रेला गालबोट, मनाप्रमाणे कुस्ता लावा म्हणत विश्वस्ताला मारहाण

Ahmednagar News : आमच्या मनाप्रमाणे कुस्त्या लावा, नाहीतर तुमचा आखाडा होऊ देणार नाही, अशी धमकी देऊन विश्वस्ताला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले, की बाबासाहेब रामकृष्ण बाखुरे (वय ६२ वर्षे, बहिरवाडी, ता.नेवासा) भैरवनाथ देवस्थानचे विश्‍वस्त आहेत. भैरवनाथ देवस्थानाची यात्रा सध्या सुरू होती. मंदिर परिसरात कुस्त्यांचा हंगाम चालु आहे. तेथे कुस्त्याचे कामकाज पाहण्यासाठी पंच म्हणून … Read more

साईबाबांवर टीका करणारे नरकाचे भागी, कालीचरण महाराजांनी बागेश्वर महाराजांना झापले

Ahmednagar News  : हिंदूंचं महान श्रद्धास्थान साईबाबा आहेत. ज्याप्रमाणे १२ ज्योतिर्लिंग व ५१ शक्तिपीठ आहेत, तसेच साईंबाबांचेही स्थान हिंदूंसाठी परम पवित्र असून ऊर्जेचा स्त्रोत आहे. त्यांच्यावर टीका केली, तर सगळीकडे नकारात्मक प्रसिद्धी मिळते. त्यामुळे अशी षडयंत्र प्रसिद्धीसाठी केले जाते. लोक साईबाबांसारख्या महान सिद्ध पुरुषांवर टीका करतात, तेव्हा निसंशय ते नरकाचे भागी असतात, असे मत कालीचरण … Read more

Maharashtra Weather: नागरिकांनो सावधान ! अहमदनगरसह ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Weather: देशात बदलत असणाऱ्या हवामानाचा प्रभाव आता राज्यात दिसून येत आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या दोन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा पारा झपाट्याने वाढला आहे तर आता येत्या दोन दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गुरुवारी राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी मुंबईतील कमाल तापमानात बुधवारच्या तुलनेत दोन … Read more

Punjabrao Dakh Havaman Andaj : अहमदनगर कर इकडे लक्ष द्या ! ह्या दिवशी येणार पाऊस…वाचा पंजाब डख यांचा हवामान अंदाज

Punjabrao Dakh Havaman Andaj

Punjabrao Dakh Havaman Andaj :- अहमदनगर जिल्ह्यात तीन दिवस मोठा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिला आहे. गुरुवार दि. ६ एप्रिल पूर्वी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात काढणीस आलेला कांदा, हरभरा व इतर पिके काढून घ्यावीत, तसेच काढलेली पिके झाकून ठेवावीत, कारण शुक्रवार दि. ७ एप्रिल ते रविवार दि. ९ एप्रिल … Read more

Aajcha Havaman Andaj : आज पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला अलर्ट, जाणून घ्या ताजे अपडेट्स !

Aajcha Havaman Andaj  :- हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, भारतातील महाराष्ट्र,,जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील तीन दिवसांत पावसाची शक्यता आहे. तर पुढील २४ तासांत विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत पाऊस पडेल आणि त्यानंतर कोरडे हवामान राहील. महाराष्ट्र हवामान अंदाज आज ५ एप्रिल रोजी राज्यातील गडचिरोली, गोंदिया आणि … Read more

महसूल विभागाच्या कारभाराला ब्रेक…तहसीलदारांचे ‘काम बंद’ आंदोलन सुरू!

तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी सोमवार दि.३ एप्रिल पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाााजवळ या जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार अधिकाऱ्यांनी घोषणा देत आपल्या मागणीकडे लक्ष वेधून घेतले. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांची भेट घेऊन पुनश्च एकवार आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.महसूल विभागाच्या कारभाराला या आंदोलनामुळे … Read more

नगर बाजार समिती : १८ जागांसाठी विक्रमी २२८ अर्ज, अर्ज माघारीसाठी नेतेमंडळींची दमछाक होणार

नगर तालुका कूषी उत्पन्न बाजार समिच्या २८ एप्रिल रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी (दि.३) शेवटच्या दिवसाअखेर १८ जागांसाठी विक्रमी २२८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यातील ४२ अर्ज मागील ४ दिवसांत तर शेवटच्या एकाच दिवसात १८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात दिग्गजांचा समावेश आहे. विक्रमी अर्ज दाखल झाल्याने अर्ज माघारी घेण्यासाठी … Read more