टोमॅटो प्लॉटची घ्या अशापद्धतीने काळजी आणि मिळवा टोमॅटोचे बंपर उत्पादन! वाचा तज्ञांचे मार्गदर्शन

tomato crop management

कुठल्याही पिकापासून जर तुम्हाला भरघोस उत्पादन हवे असेल तर त्याकरिता तुम्हाला प्रत्येक बाजूने व्यवस्थित नियोजन आणि पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. पिकांचे नियोजन करताना त्याच्या लागवडी पूर्वीची तयारी तर थेट काढणीपर्यंत अनेक बारीक सारीक गोष्टींकडे खूप काळजीपूर्वक लक्ष पुरवणे गरजेचे असते. यामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाला खूप असे महत्त्व आहे. कुठलाही पिकावर जर किडी व … Read more

शेतकऱ्याने केला भन्नाट जुगाड! विज नसली तरी चालेल शेतातील मोटर, पहा तुफान व्हायरल झालेला व्हिडिओ

farmer jugad

शेती,पिके आणि पाणी यांचा एक कनिष्ठ संबंध असून पिकांपासून भरगोस उत्पादनाकरिता आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. परंतु विहिरीमध्ये पाणी असले तरी त्याला पिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता आपल्याला विजेची आवश्यकता असते. कारण वीज नसेल तर इलेक्ट्रिक पंप कार्यान्वित होणार नाही व पाणी शेतापर्यंत पोहोचणार नाही हे आपल्याला माहिती आहे. परंतु सध्या विजेची टंचाई किंवा विजेच्या लपंडावाची समस्या पाहिली तर … Read more

Ahmednagar News : जोमात आलेली पिके पावसाअभावी सुकून जाऊ लागल्याने शेतकरी हतबल

Ahmednagar News

Ahmednagar News : खरीप पिके पावसाअभावी वाया जातात की काय, या चिंतेत शेतकरी असल्याचे दिसून येत आहे.शेवगाव तालुक्‍यातील पूर्व भागासह संपूर्ण तालुक्‍यात खरीप हंगामातील शेतकऱ्यांचं पांढरं सोनं व नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कपाशी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून, खरीपातील इतर पिकांकडे मात्र शेतकर्‍यांनी कानाडोळा केला असून, त्याची अल्प प्रमाणात पेरणी झाली आहे. अगोदरच आर्थिक … Read more

महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर ! जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचे संकटही

Maharashtra News :- ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखे तापत आहे. खरीप हंगामातील पिकेच करपू लागलीत. त्यामुळे रब्बीचीही चिंता सतावू लागली आहे. पावसाअभावी ऑगस्ट कोरडा गेला. आता सप्टेंबरमध्ये तरी भरपूर पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. राज्यातल्या दहा जिह्यांतल्या 21 तालुक्यांमध्ये आजच्या तारखेपर्यंत 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. राज्यातल्या 297 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपासून वरुणराजा रुसला आहे. … Read more

Onion Subsidy : शिंदे फडणवीस सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी ! पाच महिने उलटूनही मिळेना राज्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदान

कांद्याचे दर मागील दोन वर्षे कमीच आहेत. हमीभावात खरेदीची सातत्याने मागणी केली जाते.सरकारने कांद्याला प्रतिक्विंटलला साडेतीनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोनशे क्विंटलच्या मर्यादेत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार होते. तसेच फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार होते. ज्यांनी मुदतीत कांदा विक्री केली त्यांच्या अद्याप अनुदान मिळालेले नाही. यामुळे शेतकरी … Read more

नंदनवार बंधूंनी केली शेतीत कमाल! या तीन प्रकारच्या भाजीपाला पिकांनी बनवले लखपती, वाचा यशोगाथा

success story

सध्या नोकऱ्यांचे प्रमाण पाहिले तर सुशिक्षित बेरोजगारांच्या तुलनेने ते खूपच अत्यल्प असून जवळजवळ सरकारी नोकरी मिळणे कठीण होऊन गेले आहे. त्यातच जर तुम्हाला खाजगी कंपनीमध्ये काम करायचे असेल तर बारा तास काम करून मात्र आठ ते दहा हजार इतक्या कमी पगारावर तुम्हाला नोकरी करायला लागते. याच्यामधून तुमचा महिन्याचा कुटुंबाचा खर्च आणि इतर आवश्यक बाबी पूर्ण … Read more

नाशिक नगर सह मराठवाड्यातील ६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित

Maharashtra News

Maharashtra News : गोदावरी खोऱ्याला कायमचं दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचं समुद्राला वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागताहार्य असून या निर्णयाने नाशिक नगर सह मराठवाड्यातील ६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्याची प्रतिक्रिया शेवगाव-नेवासा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र घुले यांनी दिली. नेवासा तालुक्यातील भेंडा येथे पत्रकारांशी संवाद साधताना घुले पुढे … Read more

कपाशीची पातेगळ आणि पाने लाल होण्यापासून कपाशीचा करा बचाव! या उपायोजना ठरतील फायद्याच्या

cotton crop management

कपाशी हे महाराष्ट्रातील खरीप हंगामातील एक प्रमुख पीक असून महाराष्ट्रातील बहुतेक भागांमध्ये कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित हे कपाशी पिकावर अवलंबून असल्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून या पिकाचे महत्त्व खूप आहे. जर आपण सध्याच्या कालावधीचा विचार केला तर हा कालावधी कपाशी पिकाला पाते आणि बोंडे लागण्याचा कालावधी आहे. … Read more

Agriculture Advice! महाराष्ट्रात आहे पावसाचा मोठा खंड! अशाप्रकारे करा पाण्याच्या ताणाचे नियोजन, वाचा कृषी तज्ञाचा सल्ला

drought condition

Agriculture Advice :- सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली तर खूपच भयानक झाली असून दुष्काळाची चाहूल लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पावसाचा खंड पडला असल्याने खरिपाची पिके करपण्याच्या  मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना डब्याने पाणी देऊन … Read more

Poultry Farming : कधी ऐकले आहे का नाव अयाम सीमानीचे? ही आहे सर्वात महागडी कोंबडीची जात

ayaam simani hen

Poultry Farming :- कुक्कुटपालन व्यवसाय अगोदर हा परसामध्ये परसातील कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणावर केले जायचे. परंतु या व्यवसायाने आता खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असून यामध्ये आलेले अनेक प्रकारचे विकसित तंत्रज्ञान आणि कोंबड्यांच्या विविध जाती यामुळे आता व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसाय केला जात आहे. अनेक तरुण देखील आता कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळले असून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची … Read more

Goat Farming Tips : गावात राहून शेळीपालन व्यवसाय कसा करायचा ? लक्षात ठेवा ह्या महत्वाच्या १० टिप्स !

goat rearing

Goat Farming :- शेळीपालन हा व्यवसाय कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी जागेत करता येतो आणि गुंतवणूक आवाक्यातच असते आणि मिळणारा नफा देखील जास्त असतो. याचा अनुषंगाने आता अनेक युवक नोकरीचा नाद सोडून शेळी पालन व्यवसायाकडे वळू लागले आहेत. कुठलाही व्यवसाय अगदी काटेकोरपणे सुरू केला आणि त्यामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या बाबी व्यवस्थित पार पाडल्या तर यशस्वी … Read more

ऊस तोडणी, ओढणी कामगार २६ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर !

Maharashtra News

Maharashtra News : यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजे २५ सप्टेंबरपूर्वी बैठक घेऊन आगामी तीन वर्षांसाठीचा नवीन त्रिपक्षीय सामंजस्य करार करा; अन्यथा २६ सप्टेंबरपासून ऊस तोडणी, वाहतूक कामगार, मुकादम व वाहतूकदार बेमुदत संपावर जातील, असा इशारा महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड व राज्य सरचिटणीस प्रा. डॉ. … Read more

Onion Maharashtra : एनसीसीएफने शेतकऱ्यांकडून खरेदी केला २,८२६ टन कांदा

Onion Maharashtra

Onion Maharashtra : गेल्या चार दिवसांत थेट शेतकऱ्यांकडून २,८२६ टन कांदा खरेदी केल्याची माहिती नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया ( एनसीसीएफ) ने शनिवारी दिली. ही खरेदी २,४१० रुपये प्रतिक्विंटल दराने झाली. सरकारने यावर्षी कांद्याच्या राखीव स्टॉकचे उद्दिष्ट तीन लाख टनांवरून पाच लाख टन केले आहे. देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातीवर अंकुश ठेवताना, शेतकऱ्यांनी घाबरून … Read more

Onion News : सरकारची ही घोषणा, बनवाबनवी आहे का ?सरकारने नाफेडची फक्त घोषणा केली…

Onion News

Onion News : नाफेडमार्फत तत्काळ कांदा खरेदी सुरू होऊन कांद्याचा निर्माण झालेला तिढा लवकर सोडावा, अशी मागणी पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील क्रांती शेतकरी संघटनेचे सचिन उगले यांनी केली आहे. केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्यानंतर निर्माण झालेली कांद्यावरील कोंडी फोडण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणून नाफेडमार्फत कांदा खरेदी तत्काळ सुरू करण्यात येईल, असे सरकाडून … Read more

दुष्काळाचे सावट ! जगण्यासाठी बळीराजाची धडपड, कुटुंबाचा खर्च भागवणे देखील अवघड

Marathi News

Marathi News : पावसाने पाठ फिरवल्याने भीषण शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. खरीप हंगाम वाया जाणार असून, रब्बी हंगामावर दुष्काळाचे सावट कायम आहे. त्यामुळे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, विहिरी, बंधारे कोरडे ठाक पडले आहेत. खरीप पिकांची दुर्दशा झालेली पहावयास मिळते. संपूर्ण शेवगाव तालुका पाऊस नसल्याने दुष्काळाच्या छायेत असून, अजूनही बळीराजा मात्र चातकाप्रमाणे … Read more

Agricultural News : पावसाअभावी पिके करपली ! जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग दाटले

Agricultural News

Agricultural News : पुणे हवामान विभागाने आगामी दहा दिवस पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तविल्याने नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहे. पावसाच्या भरवशावर आतापर्यंत ९२ टक्के पेरणी झाली असली, तरी पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. नाशिककरांना पिण्याच्या पाण्याची फारशी टंचाई जाणवणार नसली तरी ग्रामीण भागात मात्र जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही … Read more

घरच्या घरी तयार करा तणनाशक आणि करा नायनाट शेतातील तणांचा! वाचेल खर्च व होईल फायदा

herbicide

एकंदरीत आपण पिकांचा होणारा उत्पादन खर्च पाहिला तर यामध्ये प्रामुख्याने आंतरमशागतीवर जो काही खर्च होतो तो सगळ्यात जास्त असतो. पिकांच्या अंतर मशागतीमध्ये महत्त्वाचे म्हणजे जमिनीची मशागत आणि प्रामुख्याने तणांचा बंदोबस्त करण्याकरिता जास्त प्रमाणावर खर्च करायला लागतो. त्यामध्ये कोळपणी तसेच निंदणी यावर जास्त खर्च होत असतो. तणांचा बंदोबस्त करण्याकरता आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या रासायनिक तणनाशक आले असल्यामुळे … Read more

गोठ्यातील गाय आणि म्हैस कमी दूध देते? नका घेऊ टेन्शन! करा हे उपाय वाढेल गाय व म्हशीचे दूध

milk production

पशुपालन व्यवसायामध्ये आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत हे प्रामुख्याने दुधाचे उत्पादन हेच असते. उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जनावरांचे आरोग्य आणि आहार व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. कारण या दोन्ही व्यवस्थापनाच्या पद्धतीमध्ये जर चूक झाल्या तर त्याचा विपरीत परिणाम हा दुधाच्या उत्पादनावर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आहार व्यवस्थापनावर आणि आरोग्य व्यवस्थापनावर खूप लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. यामध्ये … Read more