अहमदनगर जिल्ह्यात ह्या ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून धाडसी चोरी !

Ahmednagar News

Ahmednagar News : बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन सुमारे चार तोळे सोन्यासह १०० ग्रॅम चांदीच्या वस्तू व रोख २५ हजार रुपयांची रक्कम चोरुन नेल्याची घटना नेवासा शहरात घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रभा प्रकाश मोदी (वय ४८, धंदा मजुरी, रा. नेवासा खुर्द) यांनी फिर्याद दिली असून … Read more

देशातील व राज्यातील परिस्थिती पाहून सर्वसामान्य लोकांमध्ये अस्वस्थता

Pratap Dhakane

Pratap Dhakane : सध्याच्या राजकीय परिस्थिीने लोकांच्या मनात संताप आहे. लोकभावना समजावून घेऊन लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी व त्यांना मनमोकळे करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, यासाठी ‘गाव चलो घर चलो’ अभियानाचे आयोजन केले आहे. प्रत्येक गावात जाऊन जनतेच्या भावना समजावून घेण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रताप ढाकणे यांनी दिली. या वेळी बोलताना ढाकणे म्हणाले, देशातील व राज्यातील … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करा

Railway

Railway : अहमदनगर रेल्वे स्थानकाबरोबर जिल्ह्यातील इतर रेल्वे स्थानकांचादेखील पुनर्विकास झाला पाहिजे, अशी मागणी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. याबाबत आमदार तनपुरे यांनी पत्रकात म्हटले, की राहुरी – नगर- पाथर्डी मतदारसंघातील राहुरी व वांबोरी ही रेल्वे स्थानके शनिशिंगणापूर देवस्थानच्या जवळ असणारी सर्वात महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. गेल्या तीन वर्षात ही रेल्वे स्थानके … Read more

Ahmednagar News : तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar News

तालुक्यातील घोडेगाव येथील युवराज मारुती भोंडवे (वय २८) या तरुण शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विठ्ठल नरहरी भोंडवे (वय ६०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खर्डा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत खर्डा पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, विठ्ठल नरहरी भोंडवे (वय ६० वर्षे) यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात सकाळी ६.३० वा. चे सुमारास त्यांचा पुतण्या … Read more

Ahmednagar News : ट्रकमधून आठ लाखांचा गुटखा जप्त !

Ahmednagar News

पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी शिवारात अपघातग्रस्त मालवाहू ट्रकमधून सुमारे आठ लाख दहा हजार रुपये किमतीचा हिरा कंपनीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत पोकॉ. राजेंद्र रामदास बडे यांनी फिर्याद दिली असून, ट्रकचा चालक दत्तू नामदेव खेडकर, रा. चुंभळी, ता. पाथर्डी जि. अहमदनगर, याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ढवळेवाडी शिवारात एका मालवाहू … Read more

Grampanchyat Tax : ग्रामपंचायत कर आता ऑनलाईन भरता येणार

Grampanchyat Tax

ग्रामपंचायतीमध्ये आता ऑनलाइन व्यवहार करता येणार असून, येत्या १५ ऑगस्टपासून त्यानुसार व्यवहार करण्याचे आदेश केंद्र सरकारने काढले आहेत, त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी तशी तयारी सुरू केली असून,आता ग्रामपंचायतमध्ये घरपट्टी व पाणीपट्टीचा भरणा ऑनलाइन करता येणार आहे. असल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानचे प्रकल्प संचालक ए. एस. भंडारी यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना भंडारी म्हणाले की, केंद्र … Read more

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी जगातील सर्वात मोठे हस्तनिर्मित कुलूप !

Ayodhya Ram Mandir

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील बांधकाम सुरू असलेल्या भव्य राम मंदिरासाठी अलिगड येथील एका कारागिराने तब्बल ४०० किलो वजनाचे कुलूप तयार केले आहे. या ऐतिहासिक व भव्य मंदिराला शोभेल, असे कुलूप सत्यप्रकाश शर्मा नामक एका उत्साही रामभक्ताने तयार केले आहे. शर्मा यांनी बनवलेले कुलूप हे जगातील सर्वात मोठे हस्तनिर्मित कुलूप असल्याचा दावा करण्यात येत आहे. … Read more

Agriculture News : अतिवृष्टीची नुकसान भरपाई कर्ज खात्यात वर्ग करू नये

Agriculture News

अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करू नये, अशी मागणी येथील आण्णासाहेब कोते यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत पत्रकात शेतकऱ्यांनी म्हटले, की राज्यात सप्टेंबर ऑक्टोबर २०२२ रोजीच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. शासनाने नुकसानभरपाई जाहीर करूनही विलंब झाला. त्यामुळे पुणतांबा मंडळामधील वाकडी परिसरातील शेतकऱ्यांनी यासाठी उपोषण केले. तहसीलदार मोरे यांच्या आश्वासननंतर उपोषण मागे घेतले. … Read more

Bhambavli Waterfalls : महाराष्ट्रमध्ये आहे भारतातील सर्वात उंच धबधबा! वाचा कसे व कधी जावे?

bahnbavli waterfalls

Bhambavli Waterfalls :- महाराष्ट्राला सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय परंपरा मोठ्या प्रमाणावर लाभली असून मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक परंपरा देखील आहे. यासोबतच निसर्गाने देखील महाराष्ट्राला भरभरून दिले असून अनेक डोंगररांगा, त्या ठिकाणी असलेले गडकिल्ले, पावसाच्या दिवसांमध्ये वाहणाऱ्या नद्या व फेसाळणारे धबधबे इत्यादी निसर्ग सौंदर्याने महाराष्ट्र नटलेला आहे. त्यामुळे भारतातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांची पावले महाराष्ट्राकडे वळतात. तसेच … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ‘ते’ डाळिंब चोर रंगेहात पकडले

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील वाकडी धनगरवाडी शिवारातील डाळिंब पिकाच्या शेतात दोन चोरांना डाळिंब चोरताना रांगेहाथ पकडण्यात आले.याबाबत स्थानिक सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की वाकडी धनगरवाडी शिवारात रामभाऊ चांगदेव लोखंडे यांच्या गट नं १६ व १९ मधील शेतात डाळिंबाची बाग आहे. या बागेतील झाडांना लागलेले डाळिंब विक्रीसाठी तयार आहेत. रोजच्या नित्यनियमाने रानात चक्कर मारत असताना … Read more

Ahmednagar Rain : पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल,खरीप पिकांचेही प्रचंड नुकसान

Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव, हातगाव, बालमटाकळी, मुंगी, कांबी, लाडजळगावसह चापडगाव परिसरात पाऊस नसल्याने व गेली २ ते ३ दिवसांपासून फक्त कोरडी हवा सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. चालू हंगामात पावसाळ्याचा जून व जुलै महिना उलटून गेला असून, ऑगस्ट महिन्यातील पहिला आठवडा संपत आला तरी परिसरात अजूनही मोठा पाऊस न झाल्याने … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची होणार निराशा? डीएच्या बाबतीत मोठी अपडेट समोर

dearness allowence update

7th Pay commission  :-  जर तुम्ही स्वतः केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य केंद्र सरकारच्या सेवेत असतील तर तुमच्याकरिता ही अपडेट खूप महत्त्वाची आहे. कारण केंद्रीय कर्मचारी बऱ्याच दिवसापासून महागाई भत्त्यातील वाढीसंदर्भात प्रतीक्षा करत असून  किती महागाई भत्ता वाढवला जाणार याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. साधारणपणे बऱ्याच दिवसापासून अनेक मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात येत … Read more

Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्यास २४ तासात अटक

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : राहुरी येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबत तसेच कोपरगांव येथील अल्पवयीन मुलीस अनोळखी आरोपीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून ल्याबाबत राहुरी व कोपरगांव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. या दोन्ही गुन्ह्याचा समांतर तपास करून स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना २४ तासात अटक केली आहे. सदर दोन्ही घटना अत्यंत … Read more

खूशखबर! महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

DA Hike

DA Hike : देशात महागाई गगनाला भिडली असतानाच केंद्र सरकार आपल्या १ कोटीहून अधिक कर्मचारी तथा पेन्शनधारकांना महागाई भत्ता (डीए) वाढीची भेट लवकरच देणार आहे. महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवून तो ४५ टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्के आहे. श्रम ब्युरोद्वारे दर महिन्याला जारी होणाऱ्या … Read more

Ahmednagar News : आईसह दोन चिमुरडयांचे मृतदेह आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील पळशी येथील नागापूरवाडी येथे एका विहिरीमध्ये आईसह दोन चिमुरडयांचे मृतदेह आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची खबर लालू कोळेकर यांनी टाकळी डोकेश्वर पोलीस स्टेशनला दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, दि.५ रोजी दुपारी २:४५ च्या दरम्यान माका नामदेव बिचकुले या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये लहान मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना असल्याचे पळशी … Read more

Purandar Airport : पुरंदरच्या विमानतळ प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री कोणती घोषणा करणार?

Purandar Airport

Purandar Airport : तब्बल चार वेळा रद्द झालेला जेजुरीतील ‘शासन आपल्या दारी’ हा शासनाचा उपक्रम आज सोमवार, (दि. ७) रोजी अखेर होत आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती निर्मला गोऱ्हे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहे. पुरंदर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या … Read more

भांडण झालं बायकोसोबत ! जीव घेतला निष्पाप पोरांचा, अहमदनगर जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : पती-पत्नीच्या भांडणात क्रूर पित्याने आपल्या दोन लहान मुलांना विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे. या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे.आई-वडील आपल्या लेकरांसाठी जीवाचे रान करतात, आपल्या मुलांना जीवापाड जपत असतात, मात्र पोटच्या गोळ्यांना विहिरीत ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जत तालुक्यातील अळसुंदा येथे शेतातील विहीरीत दोन बालकांचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

Ahmadnagar breaking

Ahmednagar Breaking : अकोले तालुक्यातील कातळापूर शिवारात एका डोंगराच्या कडेला एका २० ते २५ वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळुन आला आहे. महिलेचा बांधा मध्यम, अंगात टॉप घातलेला, छातीपर्यंत बदामी रंगाचा व छातीपासुन खाली गडद निळ्या रंगाचा व डाव्या बाजुस फाटलेला, त्याला पिन लावलेली तसेच पांढऱ्या धाग्याने शिवलेला, टॉपला छातीवर पत्राचे दोन मोठे पांढऱ्या रंगाचे … Read more