पिक विमा कंपनीला परत केला भीक’विमा’ ! तुटपुंजी नुकसान भरपाई मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परत केली पिकविम्याची रक्कम

akola news

Akola News : जखमेवर मीठ चोळणे काय असतं हे पिक विमा कंपनीकडून शिकावे. अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या शेतकरी बांधवांची पिक विमा कंपन्यांकडून थट्टा माजवली जात आहे. नुकसान पर्वता एवढे झाले असताना विमा कंपन्यांकडून भरपाई राई एवढी दिली जात असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत शेतकरी बांधवांचे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे … Read more

याला म्हणतात जिद्द ! लहानपणी वडिलांचे छत्र हरपलं, आईने मोल-मजुरी करून शिकवलं ; शेतकऱ्यांच्या लेकीन एमपीएससीत नेत्रदीपक यश मिळवलं, STI बनून दाखवलं

hingoli news

Hingoli News : एमपीएससी ही राज्यातील सर्वात कठीण परीक्षापैकी एक. या परीक्षेसाठी राज्यातील लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. या लाखो विद्यार्थ्यांपैकी काही शेकडो विद्यार्थी एमपीएससी परीक्षेत यश संपादित करतात आणि अधिकारी म्हणून नियुक्त होतात. एमपीएससीतून थेट अधिकारी पदी निवड होत असल्याने अलीकडे एमपीएससी या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढली आहे. यामुळे कॉम्पिटिशन हाय … Read more

यशोगाथा : एकेकाळी शेळ्या चारणारा अवलिया बनला 16 एकराचा मालक ! यंदा डाळिंब शेतीतून कमवले 27 लाख ; साधली आर्थिक प्रगती

farmer success story

Farmer Success Story : गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे शेती नको रे बाबा असा ओरड नवयुवक शेतकरी पुत्र करत आहेत. विशेष म्हणजे प्रयोगशील शेतकरी बांधव देखील आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घ्यावे आणि एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करावे असे स्वप्न पाहू लागले आहेत. मात्र काळ्या आईच्या … Read more

MPSC Success Story : चर्चा तर झालीच पाहिजे ! दुर्गम भागातील तरुणाने एमपीएसीत मिळवलं यश ; झाला STI

mpsc success story

MPSC Success Story : अलीकडे तरुणाई स्पर्धा परीक्षाचा मोठ्या प्रमाणात अभ्यास करत असल्याचे चित्र आहे. तरुण वर्ग ग्रॅज्युएशन नंतर एमपीएससी या स्पर्धा परीक्षेचा सर्वाधिक अभ्यास करतो. खरं पाहता, विद्यार्थ्यांच अधिकारी बनण्याचं स्वप्न असत मात्र ही परीक्षा खूपच कठीण असल्याने तसेच खूपच कमी पदे याच्या अंतर्गत येत असल्याने लाखों विद्यार्थ्यांमध्ये फक्त काही शेकडो विद्यार्थीच या परीक्षेत … Read more

महाराष्ट्रात 5 हजार 300 किलोमीटरचे रस्ते होणार ! ‘या’ जिल्ह्यात तयार होतील महामार्ग, MSRDC ने आखला आराखडा ; डिटेल्स वाचा

maharashtra news

Maharashtra News : केंद्र शासनाने भारतमाला परीयोजनेअंतर्गत संपूर्ण देशात 3000 किलोमीटर रस्ते बांधण्याचे योजिले असून या अनुषंगाने महामार्गांचे काम प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून उभारण्यात येणारे सर्व महामार्ग हे ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहणार आहेत. दरम्यान आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी देखील महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे विकसित करण्यासाठी एक रोड मॅप किंवा आराखडा तयार … Read more

कष्ट आले फळाला ! ऊसतोड कामगाराची एक मुलगी बनली इंजिनियर ; दोन मुली बनणार एमबीबीएस

hingoli news

Hingoli News : शिक्षण हे वाघिणीच दूध. शिक्षणाशिवाय तळागाळातील समाजाची प्रगती अशक्य. मात्र, शिक्षण देण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी त्या तळागाळातील समाजाला देखील पुढे यावं लागेल. केवळ शासन किंवा प्रशासन किंवा इतर समाजकारणातील आणि राजकारणातील घटक त्या तळागाळातील लोकांना क्षणासाठी प्रेरित करू शकत नाहीत. त्या मागासलेल्या, रंजलेल्या समाजाला उठून लढावं लागेल. जर हा तळागाळातील समाज आपोहून … Read more

Sushama Andhare : “आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू आहेत, नारायण राणेंनी चांगले संस्कार दिले नाहीत”

Sushama Andhare : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या सतत भाजप आणि शिंदे गटावर सडकून करत असतात. शिंदे गटातील आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी त्यांना पळो की सळो करून सोडले आहे. आजही सुषमा अंधारे यांनी भाजपच्या नेत्यांवर टीकास्त्र डागले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी सुषमा अंधारेंना डिवचण्याचा प्रयत्न केला मात्र सुषमा अंधारे … Read more

Eknath Shinde : फ्रिजच काय कंटनेर भरून भरून खोके कुणाकडे गेले? हे खोके कुणी पचवले? शिंदेंचा कोणाला इशारा?

state employee news

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एकमेकांवर टीका करण्यावरून चांगलीच जुंपली आहे. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसकडून राज्यातील सरकारचा खोके सरकार म्हणून सतत उल्लेख केला जातो. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलाच इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले … Read more

Sanjay Raut : “छत्रपती शिवरायांची भाजपकडून वारंवार विटंबना केली जात आहे, त्यासाठी सर्वांनी एकत्र या”

Sanjay Raut : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांकडून वारंवार चुकीची आणि वादग्रस्त विधाने केली जात आहेत. आताही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. तसेच ही भाजपनेच लिहलेली स्क्रिप्ट आहे असा आरोपही करण्यात येरत आहे. शिवसेना खासदार संजय … Read more

Eknath Shinde : भाजपची शिंदेंवर चौफेर देखरेख ! गुवाहाटीतही फडणवीसांचे मंत्री शिंदेसोबत

Eknath Shinde : राज्यात सत्तांतराच्या राजकीय घडामोडीवेळी शिवसेनेतील बंडखोरी केलेला गट गुवाहाटीमध्ये गेला होता. त्यावेळी त्यांनी तेथील कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपकडून गुवाहाटीमध्येही नजर ठेवली जात असल्याची चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे. प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री … Read more

Shahjibapu Patil : काय झाडी काय डोंगर काय हॉटेल… आसामच्या मुख्यमंत्र्यांना शहाजीबापू पाटलांच्या डायलॉगची भुरळ

Shahjibapu Patil : राज्यात काही महिन्यांपूर्वी सत्तातरांचे नाट्य घडले. यामध्ये शिवसेनेतील काही आमदारांनी बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मिळून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. मात्र या सत्तांतराच्या काळात शहाजीबापू पाटील यांचा एक डायलॉग खूपच फेमस झाला होता. शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगने अख्या महाराष्ट्राला भुरळ पाडली होती. शिंदे गटातील आमदार आणि खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

Maharashtra : महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होत आहे काय? सामनातून भाजपवर हल्लाबोल

Maharashtra : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशूं त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यानंतर त्यांच्यावर सडकून टीका करण्यात येत आहे. मात्र भाजपकडून याबद्दल कोणतीही भूमिका घेतली गेली नाही. त्यामुळे विरोधकांकडून भाजपवर टीका केली जात आहे. सावरकरांबद्दल राहुल गांधी यांनी भाष्य केल्यानंतर भाजप खूपच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र छत्रपती … Read more

Eknath Shinde : “कामाख्या देवी कडक आणि जागृत… विरोधकांनी जपून बोलावं”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

state employee news

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार, खासदार गुवाहाटीला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी कामाख्या देवीचे दर्शन आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिले असल्याचे सांगितले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विमानतळावर पोहोचताच विरोधकांना चपराक लगावला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून कामाख्या देवीला कोणाचा बळी देणार असा टोमणा मारला होता त्यालाच प्रत्युत्तर देताना शिंदे … Read more

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचा राज्यपालांना पाठिंबा ! म्हणाल्या, मी राज्यपालांना वैयक्तिकरित्या ओळखते…

Amruta Fadnavis : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने ते चांगलेच अडचणीत आले आहेत. सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. राज्यपालांवर टीका होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्यपालांना पाठिंबा दर्शवल्याचे दिसत आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला राज्यपालांच्या … Read more

Maharashtra : “मी मला मुख्यमंत्री करा म्हणालो नव्हतो, तर रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याबाबत बोललेलो” अब्दुल सत्तारांनी ठाकरेंना डिवचलं

Maharashtra : महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी सत्ताबदल झाला आहे. शिवसेनेतील काही आमदारांनी बंडखोरी करत भाजपबरोबर सत्ता स्थापन केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. मात्र जुन्या किस्स्यांवरून अजूनही शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये टीकास्त्र सुरूच आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवचलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून अब्दुल सत्तार यांना काय प्रत्युत्तर दिले जाते हे … Read more

Sanjay Raut : संजय राऊतांविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करण्यापासून न्यायाधीशांनी स्वतःला केले दूर; नेमकं काय झालं? वाचा सविस्तर..

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मात्र या जामीन अर्जाला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत आणि त्यांचे सहकारी प्रवीण राऊत यांच्याविरुद्ध ईडीने दाखल केलेल्या … Read more

Maharashtra : “लक्ष वळवण्यासाठी मला त्यावेळी अटक करण्यात आली होती” संजय राऊतांचा खबळजनक दावा

Maharashtra : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी अटक केली होती. संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यामुळे ते जेलबाहेर आले आहेत. त्यानंतर त्यांनी राज्यपालांच्या त्यावेळेच्या वक्तव्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘अपमान’ केल्याचा दावा शिवसेना नेते उद्धव … Read more

Maharashtra : कामाख्या देवीला कोणाचा बळी देणार? अजित पवारांच्या टोमण्याला केसरकराचं उत्तर म्हणाले, … बळी देणार

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार आज गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. त्यामुळे शिंदे गटावर विरोधी पक्षनेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. तसेच शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनीही शिंदे गटाला टोला लगावला आहे. कामाख्या देवीसाठी कोणाचा बळी देणार? असा चिंता अजित … Read more