सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दखल

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेऊन पुण्यातील यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आगीच्या या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्तांकडून माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत व अनुषंगिक आपत्कालीन … Read more

मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केलेल्या जयंत पाटील यांच्याबाबत रोहीत पवार म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटलांच्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा केली जात आहे. एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. जयंत पाटलांच्या या वक्तव्यावर … Read more

शिवाजी कर्डिले म्हणतात महाविकास आघाडी ही जनतेच्या भल्यासाठी व विकासासाठी नाहीतर ….

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-महाविकास आघाडी ही जनतेच्या भल्यासाठी व विकासासाठी नाहीतर फक्त निवडणूकीसाठी व माझ्यावर टिका करण्यासाठी झाली आहे. राज्यामध्ये जेव्हा जेव्हा शिवसेनेची सत्ता असताना नगरमध्ये किती विकासकामे केले ते आधी दाखवावे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या काळात यांनी नगर तालुक्यामध्ये विकासासाठी काय दिवे लावले ते आधी सांगावे. साकळाई योजनेला मंजूरी … Read more

अहमदनगरमध्ये शरद पवार येणार आणि मनसे करणार बॅनरबाजी !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने कोरोना काळातील जे खाजगी हॉस्पिटल मधील उपचार घेतलेल्या रुग्णांची वाढीव बिलांची रक्कम परत मिळावी त्याकरिता निवेदन देण्यात आली , आंदोलन करण्यात आली, उपजिल्हाधीकरी यांच्या समितीने संपुर्ण बिलांचे ऑडीट करुन आता पर्यंत 14 ते 15 खाजगी हाॅस्पिटल कडुन जवलपास एक करोड रुपये वसुलीचे आदेश महानगरपालिकला देण्यात … Read more

विकासकामांसाठी खा. विखेंच्या निधीतून ८६ लाख मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- पाथर्डी शहरातील फुलेनगर भागातील पेव्हिंग ब्लॉक, माणिकदौंडी चौक ते भगवाननगर रस्ता काँक्रिटीकरण, भगवाननगर येथील पगारेवस्तीवरील पुलाच्या कामासाठी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या निधीतून ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी दिली. शहरातील विकास कामांची माहिती देताना पत्रकार परिषदेत आव्हाड म्हणाले, शहरातील फुलेनगर भागातील … Read more

राम शिंदे झाले आक्रमक म्हणाले विधानसभेचा वचपा नगरपरिषदेत काढणार !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विरोधक हे ८० टक्के ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत, असे सांगत आहेत. मात्र हा त्यांचा दावा डोळ्यात धुळफेक करणारा आहे. तसेच नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी भाजप सज्ज असून विधानसभेचा वचपा नगरपरिषदेत काढणार, असा इशारा आमदार रोहित पवार यांना नाव न घेता लावला. माजी मंत्री प्रा … Read more

मनसेच्या शहराध्यक्षांना जिवे मारण्याची धमकी !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- कोपरगाव तालुक्यात ग्रामिण भागात वीज वितरण कंपनीने मीटर रिडींग घेण्याचे कंत्राट संगमनेर येथील दिलीप नरहरी चकोर यांचे चाणक्य मल्टीस्टेट सर्व्हिसेस या कंपनीला दिलेले असून कंपनीमार्फत ग्रामीण भागात मीटर रिडींग घेण्याचे काम सुरू आहे, असे असताना दिलीप चकोर यांनी कामावरून तीन कामगारांना शिवीगाळ करून काढून टाकले. त्यामुळे कामगार यांनी … Read more

तर ऊर्जामंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ! चंद्रकांत पाटील यांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-वीज बिल थकबाकी असणाऱ्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणाने घेतला आहे. आता याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जबाबदारी घ्यायची नसेल, मुख्यमंत्र्यांकडे जबाबदारी ढकलायची असेल तर त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांकडे ते खातं सोपवावं, … Read more

जिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज 

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-सहकार क्षेत्रातील लौकिक प्राप्त बॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या काटेकोर नियोजनात सुरु झाली आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तीन जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. कालच्या दुसऱ्या दिवसा अखेरीस एकूण चार जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. … Read more

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या निर्णयाने ग्रामसेवकांना मिळाला दिलासा

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-ग्रामीण भागााातील कोरोोनाची स्थिती नुकत्याच झालेेल्या निवडणूका आणि प्रभारी प्रशासकीय बाबींच्या पार्श्वभूमीवर राज्याातील ग्राामसभा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . दरम्यान नुकतेच ग्रामसेवक संघटनेच्या नेत्यांनी ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन याबाबत मागणी केली होती . त्यावर ना. मुश्रीफ यांनी ही घोषणा केली . … Read more

निवडणुकीच्या कारणावरून ह्या गावात दोन गटात राडा

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथे दि.१८ रोजी ग्रामपंचायत निवडणूकीच्या कारणावरून दोन गटात राडा झाल्याने परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . माळवाडी गाडगे याच्या घरासमोर दि.१८ रोजी दुपारी १ वाजता फिर्यादी निलेश तात्याभाऊ दिवटे, अंकुश गाडगे, विशाल गाडगे, विकास गाडगे यांना ग्रा.पं. उमेदवार मिनाबाई भास्कर गाडगे यांना मतदान … Read more

शिर्डीसह संगमनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल समोर

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-  शिर्डी मतदारसंघ व संगमनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल समोर आले आहेत. माजी मंत्री आमदार विखे पाटील गटाकडे असलेल्या चिंचपूर, शेडगाव, झरेकाठी व पानोडी या ग्रामपंचायती थोरात गटाकडे गेल्या, तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ताब्यातील कनोली व मनोली ग्रामपंचायत विखे गटाने खेचून आणल्या. खळी ग्रामपंचायतीत मंत्री थोरात व … Read more

ग्रामपंचायत निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप म्हणते आम्हीच बाजी मारली !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्­ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून, राज्­यात सर्वात जास्­त म्हणजे ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तर भाजपा प्रदेश प्रवक्­ते केशव उपाध्ये यांनी राज्­यातील १४ हजार २०२ ग्रामपंचायतींपैकी ५ हजार ७८१ ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकल्­याचा … Read more

‘त्या’ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, पोलिसांनी दिला काठीचा प्रसाद

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात पराभूत उमेदवार नाराज झाले, तर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. गणेगाव येथे डी.जे. लावून मिरवणूक काढण्यात आली होती. पोलिसांनी मज्जाव केला; परंतु कोणीही ऐकत नसल्याचे पाहून दिसेल त्याला काठीचा प्रसाद दिला. त्याचबरोबर वांबोरी येथे मिरवणूक … Read more

ग्रामीण भागात शिवसेनेची विजयाची मुसंडी !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-  शेवगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, त्यामध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील शिंगोरी, अधोडी, मळेगाव शे, हसनापूर, वाडगाव, ढोरजळगाव ने, नजीक बाभुळगाव, लखमापुरी, राक्षी, भावीनिमगाव, नागलवाडी, वरखेड, गदेवाडी, हातगाव, कांबी, चापडगाव, अशा अनेक गावांत शिवसेनेचे ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक उमेदवार निवडून आले आहेत. हे सदस्य ग्रामपंचायतमध्ये निवडून आल्यामुळे ग्रामीण … Read more

लोकसभा निवडणुकीत फायदा घेण्यासाठीच मोदींनी बालाकोटवर एअर स्ट्राईक केली !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-  पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सॲप ‘चॅटलिक’वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘जागतिक समुदायाला भारताच्या विवेकहीन लष्करी अजेंड्याला रोखावे लागेल, अन्यथा मोदींच्या नेतृत्वातील सरकार संपूर्ण क्षेत्राला नियंत्रण मिळवणे अशक्य होईल अशा संघर्षात लोटेल’, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत फायदा घेण्यासाठीच मोदींनी बालाकोटवर एअर … Read more

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- राहुल गांधी यांनी केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्यांवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘केंद्राने कृषी क्षेत्र ३-४ उद्योगपतींच्या दावणीला बांधण्यासाठी कृषी कायदे आणले आहेत. यामुळे शेती पूर्णत: उद्ध्वस्त होऊन स्वातंत्र्यापूर्वीच्या स्थितीत जाईल’, असे ते म्हणाले. ‘मी स्वच्छ व्यक्ती आहे. मोदीच काय, कुणालाही घाबरत नाही. ते मला … Read more

राहुरी तालुक्यातील ह्या महत्वाच्या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-  राहुरी तालुक्यातील वांबोरी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सत्ताधारी पाटील गटाला सत्तेवरून पाय उतार करत ना. प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब भिटे, सुरेश बाफना, किसन जवरे यांच्या गटाने १७ पैकी ११ जागांवर विजय मिळवत वांबोरी ग्रामपंचायतीवर आपले निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे. तर सत्ताधारी सुभाष पाटील … Read more