भोपाळ : मध्य प्रदेशच्या राज्यस्तरीय ‘टायगर स्ट्राइक फोर्सच्या (एसटीएसएफ) सतर्कतेमुळे धार जिल्ह्यातील एका टोलनाक्याजवळ तब्बल ८ कोटी रुपयांचे १५,५०० किलो रक्तचंदन जप्त करण्यात आले.
यावेळी तामिळनाडूतील दोघांसह ३ तस्करांना अटक केल्याचे रविवारी एका अधिकाऱ्याने सांगितले. दोन आरोपी एका वाहनातून विदेशात मागणी असणारे रक्तचंदन चेन्नई येथून मुरादाबादकडे घेऊन जात असताना धामनोद येथील खलघाट टोलनाक्याजवळ एसटीएसएफच्या पथकाने ही कारवाई केली. यानंतर तामिळनाडूतील तिरुवल्लुवर येथून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली.
- महाराष्ट्रात पुन्हा ऊन पावसाचा खेळ सुरू ! 9 मे पर्यंत राज्यात वादळी पावसाची शक्यता, ‘त्या’ 6 जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो अलर्ट
- Samsung Galaxy : 32MP सेल्फी कॅमेरा असलेला सॅमसंगचा ‘हा’ फोन झाला स्वस्त, 7 मे पर्यंत खरेदी करण्याची उत्तम संधी!
- BSA Offline Application 2024 : पुण्यातील बॉम्बे इंजिनियर ग्रुप आणि सेंटर मध्ये विविध जगांसाठी निघाल्या जागा, नोकरीसाठी आजच करा अर्ज…
- Naval Dockyard : 8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी; मुंबईत निघाली भरती…
- बजाज ‘या’ तारखेला लाँच करणार जगातील पहिली CNG बाईक ! येत्या एका वर्षात तब्बल ‘इतक्या’ सीएनजी बाईक्स बाजारात येणार, काय म्हणतात राजीव बजाज ?