अहमदनगर :- एकाच घरात दोन आमदारकी असतानाही शासनाचा निधी शहरात आणता आला नाही. या दोघांनीही शहर विकासाचे विद्रुपीकरण केल्याचा हल्लाबोल बसपाचा उमेदवार श्रीपाद छिंदम याने केला.
तो म्हणाला, शहरातील सेनेचे उमेदवार 25 वर्षे आमदार होते, दुसरे राष्ट्रावादीचे उमेदवार मागील पाच वर्षांपासून आमदार आहेत. पण या दोघांनाही आमदार निधी सोडता शहर विकासासाठी सरकारकडून भरीव निधी आणता आला नाही. त्यामुळे शहरास उतरती कळा लागली.
या दोन्ही आजी-माजी आमदारांनी शहर सौंदर्य, शहर विकास, औद्योगिक विकास, बेरोजगारी यांच्या विकासाबाबत शहराचे विद्रुपीकरण केले आहे. आमदार झाल्यानंतर विकास निधी कसा आणायचा, हे दाखवन देईन, छिंदम याने जगताप, राठोड यांचा नामोल्लेख टाळून टीकास्त्र सोडले.
- Ahmednagar News : शेतकऱ्यांना खुशखबर ! कांद्याच्या भावात ७०० रुपयांनी उसळी, भाव वाढले
- उन्हाळ्याच्या सुट्ट्या शांत, थंडगार आणि निवांत वातावरणामध्ये एन्जॉय करायच्या तर ‘या’ हिल स्टेशनला द्या भेट! दडली आहेत महाभारतातील रहस्य
- युवा शेतकऱ्याने केले जगावेगळे धाडस! तब्बल 380 टँकर विकतचे पाणी घेऊन जगवले टरबूज, वाचा या शेतकऱ्याची धाडसाची कथा
- Ahmednagar News : शहरातील नागरिकांना मिळेना पाणी ! सुटतेय त्यात चार हांडेही भरेनात, सदोष वितरण, खंडित वीजपुरवठ्यामुळे हाल
- Ahmednagar Politics : दाऊदच्या हस्तकांना विमानातून घेऊन आल्याचं जनता विसरलेली नाही ! जहरी टीका करत मंत्री राधाकृष्ण विखेंनी शरद पवारांचं सगळंच काढलं..