शेवया, वडे, वेफर्स, पापड्या, कुरडयांच्या निर्मितीसाठी महिलांची लगबग

Maharashtra News

Maharashtra News : वाढत्या उन्हाच्या पाऱ्यात महिलांनी आपले लक्ष शेतीकामांऐवजी घरातील कामांकडे वळवले आहे. महिला सध्या घरात शेवया, कुरडया, पापड, मसाले करण्यास प्राधान्य देत आहेत. दुपारच्या प्रहरी महिला एकत्र येऊन कुरडया तयार करण्यात मग्न असल्याचे चित्र सध्या गावखेड्यात पहावयास मिळत आहे. ग्रामीण महिला एक दुसऱ्याच्या कामांमध्ये सहभागी होऊन एकमेकींना मदत करत आहेत. वाळवणाचे पदार्थ घरी … Read more

रणरणत्या उन्हातही बहरला गुलमोहर !

Agricultural News

Agricultural News : हिंदू नववर्षाच्या आगमनाची सुरुवात ही संपूर्ण जीवसृष्टीत नवचैतन्य निर्माण करते. वैशाख महिन्यातील उन्हाळ्याचा कहर, तळपता सूर्य, वाढते तापमान, पाण्याचे दुर्भिक्ष अशा प्रतिकूल वातावरणातही काही वृक्ष-वेली फुलल्या आहेत. उन्हाळ्यातही वृक्षांचे वेगवेगळे अविष्कार पहावयास मिळत आहेत. काही वृक्ष पूर्ण निष्पर्ण होऊन सोशिकपणे पावसाळ्याची वाट पाहतात, तर काहींची चैत्र पालवी आता गडद हिरवी होते. सावली … Read more

Ahmednagar Politics : सभेला माणसे देता का माणसे ! एकामागे तीनशे रुपयांचा भाव, गर्दीसाठी एजंटांची नियुक्ती? धक्कादायक वास्तव

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : निवडणुकांचा ‘ज्वर’ आता शिगेला पोहोचला आहे. काही ठिकाणी येत्या दोन दिवसात सात तारखेला तर काही ठिकाणी १३ तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे आता हातात थोडेच दिवस शिल्लक राहिल्याने आता महत्वपूर्ण नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु होणार आहे. परंतु आता या सभांना गर्दी जमविण्यासाठी लोकांना पॅकेज दिले जात असल्याची चर्चा आहे. नगर शहरातील मजूर … Read more

भंडारदऱ्याच्या पाण्यातून नेवाशातील बंधारे भरावे

Ahmednagar News

Ahmednagar News : प्रवरा नदीवरील बंधाऱ्यासाठी चालू आवर्तनातून पाणी आरक्षित असतानाही हेडचे बंधारे भरले; मात्र नेवाशातले तीन शासकीय बंधारे अद्याप भरून दिले नसल्याने पाचेगाव, पुनतगाव, चिंचबन, खुपटी, नेवासा बु. व नेवासा आदी गावांतील लाभधारकांमध्ये निर्माण झालेला असंतोष विचारात घेऊन नेवासा तालुक्यातले तीनही टेलचे बंधारे भरून द्यावे, अशी मागणी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केली … Read more

Numerology : खूप चांगल्या असतात ‘या’ तारखांना जन्मलेल्या मुली, करिअरमध्ये करतात खूप प्रगती!

Numerology

Numerology : प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनाशी संबंधित कोणतीही माहिती जाणून घ्यायची असेल तर ती ज्योतिषशास्त्राद्वारे जाणून घेता येते. ज्योतिषशास्त्रात राशी चिन्हासह, कुंडलीत उपस्थित ग्रहांची स्थिती आणि त्यांचा प्रभाव, या सर्वांची गणना करून भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्र एक नव्हे तर अनेक शाखांमध्ये विभागले गेले आहे, त्यापैकी एक अंकशास्त्र आहे. ज्योतिष शास्त्रात अंकांना देखील खूप महत्त्व … Read more

शिवसंग्राम पक्षाचा महायुतीला पाठिंबा

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने मराठा समाजाला विश्वासात घेऊन टिकणारे आरक्षण दिले आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात अनेक समाज हिताचे निर्णय झाले असून त्यामध्ये प्रामुख्याने अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भरघोस निधी दिला तसेच मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह, स्वायत्त सारथी संस्था, एमपीएससी व यूपीएससीची वयोमर्यादा वाढीचा प्रस्ताव तसेच शिवस्मारकाची न्यायालयीन … Read more

शहरातून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवले

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहरातून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पीडित मुलींच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. तेलीखुंट परिसरात राहणाऱ्या एका महिलेने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची अल्पवयीन मुलगी (वय १६) यापूर्वी घरातून निघून गेली होती. पोलिसांनी तिचा … Read more

Shukraditya Rajyog 2024 : मे महिन्यात तयार होत आहे विशेष राजयोग, ‘या’ राशींना करिअरपासून व्यवसायापर्यंत मिळेल यश!

Shukraditya Rajyog 2024

Shukraditya Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रात शुक्राला दानवांचा देव आणि सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते. जेव्हा जेव्हा हे दोन ग्रह आपली चाल बदलतात तेव्हा त्याचा प्रभाव 12 राशींवर दिसून येतो, तसेच जर हे दोन्ही ग्रह एकत्र आले तर एकाच राशीत राजयोगही तयार होतो. सध्या धन, ऐश्वर्य, कीर्ती, सौंदर्य आणि वैभव यांचा कारक शुक्र मेष राशीत असून … Read more

हातगावच्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह कालव्यात सापडला

Ahmednagar News

Ahmednagar News : बोधेगाव तालुक्यातील हातगाव येथून गायब झालेल्या नागेश बंडू गलांडे (वय २४) याचा मृतदेह शुक्रवारी (३ मे) दुपारी एक वाजेच्या सुमारास जायकवाडीच्या उजव्या कालव्यात हातगाव शिवारात आढळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार, हातगाव येथील नागेश बंडू गलांडे हा गुरुवारी (२ मे) सकाळी साडेसात वाजता घरातून निघून गेला होता. याबाबत त्याचे मामा शिवाजी तुकाराम घोलप यांनी … Read more

बस प्रवासादरम्यान महिलेचे चार लाखांचे दागिने लंपास

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर ते शेवगाव बस प्रवासादरम्यान महिलेच्या चार लाख चार हजार रूपये किंमतीच्या ६३ ग्रॅम वजनाच्या दागिन्यांची चोरी झाली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मिता कल्याण पागर (रा. रेणुकानगर, केडगाव, मुळ रा. आंतरे ता. शेवगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी स्मिता या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यासाठी गुरूवारी सकाळी साडे … Read more

सहनशीलता, आदर हा चांगल्या विवाहाचा पाया

Marathi News

Marathi News : सहनशीलता व आदर हा चांगल्या विवाहाचा पाया आहे आणि क्षुल्लक मतभेदांचे मोठ्या भांडणामध्ये रूपांतर होता कामा नये, असे मत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीवेळी व्यक्त केले. यासोबतच न्यायालयाने हुंड्यासाठी छळाची तक्रार करणाऱ्या एका महिलेची पतीविरोधातील याचिका फेटाळून लावली. पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाने महिलेच्या पतीची आपल्यावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली … Read more

देशातील रस्ते निर्मितीचे श्रेय वाजपेयींना !

Maharashtra News

Maharashtra News : सन १९४७ ते २००० सालापर्यंत गावखेड्यात चांगले रस्ते करण्याचा विचार कोणीच केला नाही. मात्र गावांचा विकास करायचा असेल तर चांगले रस्ते तयार केले पाहिजेत, ही संकल्पना तत्कालीन पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी विचाराधीन आणून महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असताना महाराष्ट्रातील रस्त्यांचे हाती घेतलेले काम पाहून अटलजींनी संपूर्ण देशातील रस्त्यांचा रोडमॅप करण्याची जबाबदारी माझ्यावर … Read more

राहुलची चायनीज, तर नरेंद्र मोदी यांची गॅरंटी भारतीय : अमित शाह

Maharashtra News

Maharashtra News : या लोकसभा निवडणुकीत दोन भाग झाल्याचे दिसत आहे. एका बाजूला राममंदिर बनवणारे, ३७० कलम हटवून देशाला सुरक्षित बनवणारे, आर्थिक स्थैर्य निर्माण करणारे आहेत, तर दुसऱ्या बाजूला राममंदिराला विरोध करणारे,  व्होट फॉर जिहाद म्हणणारे, स्वतःच्या परिवाराचे कल्याण करणारे लोक आहेत. राहुल गांधी यांची न टिकणारी चायनीज गॅरंटी आहे, तर नरेंद्र मोदींची मजबूत भारतीय … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! DA 50% झाल्यानंतर HRA, ग्रॅच्युईटीसह ‘या’ गोष्टी बदलल्यात, वाचा सविस्तर

7th Pay Commission

7th Pay Commission : जर तुम्हीही केंद्रीय सरकारी कर्मचारी म्हणून सेवा देत असाल किंवा तुमच्या परिवारातून अथवा मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची आणि अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी महागाई … Read more

Ahmednagar Breaking : यात्रे दरम्यान भलतंच घडलं ! युवकाला गमवावा लागला जीव…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील लक्ष्मी माता यात्रे दरम्यान मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील शहरटाकळी येथे घडली. अक्षय संजय आपशेटे (वय २४) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी मृत युवकाच्या मोठ्या भावाने दिलेल्या फिर्यादी वरून पाच युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी आरोपींना अटक करावी या मागणीसाठी शहरटाकळीत … Read more

पराभवाच्या भीतीने विरोधकांकडून हा रडीचा डाव! महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे घडलेल्या घटनेचा खुलासा

Ahmednagar News

Ahmednagar News : पराभवाच्या भीतीने विरोधकांकडून काही दिवसांपासून रडीचा डाव खेळला जात असल्याचे दिसून येत आहे. पराभव डोळ्यासमोर दिसून येत असल्याने चुकीच्या पद्धतीने प्रचार करत असल्याचे दिसून येत आहेत. मुद्दामून रॅलीत आपलेच कार्यकर्ते घुसवून राडा करण्याचा हा त्यांचा नवीन प्रकार नाही. त्यामुळे त्यांच्या या रडीच्या डावाला नगरचे जनता भुलणार नसून जिल्हा दहशत तसेच भयमुक्त केल्याशिवाय … Read more

पोस्टाच्या ‘या’ योजनेत 417 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार 40 लाख ! कोणती आहे ही योजना

Post Office Scheme

Post Office Scheme : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात कुठे गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास करणार आहे. अलीकडे, गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. पोस्ट ऑफिस, एलआयसी अशा विविध ठिकाणी गुंतवणूक केली जात आहे. याशिवाय बँकेच्या FD योजनेत देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. दरम्यान आज आपण अशा एका … Read more

बजाज ऑटो 18 जूनला करणार जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च! पेट्रोल बाईकच्या तुलनेत चालेल अर्ध्या किमतीत

bajaj cng bike

बजाज ऑटो ही कंपनी वाहन निर्मिती क्षेत्रातील एक आग्रगण्य कंपनी असून या कंपनीने आतापर्यंत अनेक बाईक लॉन्च केलेले आहेत. भारतातील प्रत्येक ग्राहकांमध्ये बजाजच्या बाईक प्रसिद्ध आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर बजाजची पल्सर ही अगदी शेतकऱ्यांपासून तर कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील प्रसिद्ध आहे. यावरून आपल्याला बजाजच्या दुचाकींची लोकप्रियता समजून घेता येते. अगदी याच पद्धतीने … Read more