प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा बी टीम शिक्का ! कार्यकर्त्यांना आवाहन करणारे पत्र लिहिले

Maharashtra News

Maharashtra News : लोकसभा निवडणुकीत वंचितची लढाई भाजपसोबत आहे. कोणतीही चूक होऊ देऊ नका, असे भावनिक आवाहन करणारे पत्र वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना लिहिले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) भूमिकेवरही आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत खटके उडाल्यानंतर वंचितचे नेते प्रकाश … Read more

Summer Diet : खइके पान बनारस वाला! उन्हाळ्यात विड्याचे पान खाण्याचे चमत्कारिक फायदे; शेवटचा फायदा नक्की वाचा…

Summer Diet

Summer Diet : आपण अनेकदा ऐकले असेल जेवणानंतर विड्याचे पान खाणे खूप फायदेशीर मानले जाते. याच्या सेवनाने आपल्याला अनेक आरोग्य फायदे मिळतात पण तुम्हाला हे माहिती आहे का? याचे सेवन जर उन्हळ्यात केले तर ते अधिक फायदेशीर मानले जाते. आज आपण विड्याचे पान खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. दातांसाठी फायदेशीर विड्याच्या पानात दाहक-विरोधी आणि जंतुनाशक … Read more

साठ हजार रुपये पगार असलेल्या पोलिसाने घेतली ५ हजारांची लाच ! रंगेहाथ पकडले आणि…

Ahmednagar News

Ahmednagar News : दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्या अंतर्गत कुकाणे पोलिस दूरक्षेत्रातील पोलिस नाईक तुकाराम खेडकर, वय ३५ याच्यासह देवसडेतील खासगी इसम नंदू पांडुरंग सरोदे व पोपट सरोदे अशा तीन जणांवर नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली. तक्रारदाराकडून १६ एप्रिल रोजी पाच हजारांची लाच घेताना यांना रंगेहाथ … Read more

भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली ! दुप्पट होण्याचा अंदाज…

India News

India News : भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी अर्थात यूएनएफपीएच्या अहवालातून वर्तवण्यात आला आहे. भारतातील १४४ कोटी लोकसंख्येत २४ टक्के संख्या ही शून्य ते १४ वर्षे वयोगटातील असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर भारताची लोकसंख्या पुढील ७७ वर्षांत दुप्पट होण्याचा अंदाजही या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.यूएनएफपीएच्या ‘जागतिक … Read more

Horoscope Today : मीन राशीसह ‘या’ 3 राशींसाठी गुरुवारचा दिवस राहील शुभ, वादविवादापासून राहा दूर, वाचा आजचे राशीभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये नऊ ग्रह असतात, ग्रहांच्या हालचालीनुसार व्यक्तीच्या जीवनावर चांगले आणि वाईट परिणाम दिसून येतात. माणसाच्या जीवनात ग्रहांची स्थिती महत्वाची असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या भविष्याविषयी आणि वर्तमानाविषयी जाणून घ्यायचे असते, तेव्हा कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहून याबद्दल सर्व माहिती दिली जाते. आज आपण तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहून आजचा तुमचा दिवस कसा … Read more

Ahmednagar Politics Breaking: उमेदवार उशिरा आल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज, आमचं लग्न असलं तरी तुमचीही सुपारी आहे, विसरू नका !

Ahmednagar Politics Breaking : श्रीरामपूर लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून उमेदवारांचा प्रचाराचा जोरदार धडाका सुरू झाला आहे. पण अनेक ठिकाणी मानपमान नाट्य रंगत आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी संयुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यात शिर्डीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे उशिरा आल्याने राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) पदाधिकारी नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्याऐवजी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख … Read more

Shukra Gochar 2024 : आजपासून उजळेल ‘या’ लोकांचे नशीब, सूर्य बदलत आहे आपली चाल…

Shukra Gochar 2024

Shukra Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, राक्षसांचा गुरू शुक्र याला विशेष स्थान देण्यात आले आहे. शुक्र हा अध्यात्म, संपत्ती, संपत्ती, ऐश्वर्य, सौंदर्य इत्यादींचा कारक आहे. शुक्राचा थेट संबंध देवी लक्ष्मीशी आहे. ज्यांच्या कुंडलीत शुक्राची स्थिती बलवान असते त्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे. अशातच डिसेंबरमध्ये शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. या संक्रमणाचा सर्व … Read more

जयश्रीला मोबाईलवर कॉल मॅसेज का करतो असे म्हणून तरुणाचे अपहरण करुन लुटले !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील एका तरुणाला चार जणांनी जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरण करून नेले. त्यानंतर तु मोबाईलवर कॉल व मॅसेज का करतो, असे म्हणुन शिवीगाळ करत केबल व लाकडी काठीने मारहाण केली. तसेच १ लाख १२ हजार ५०० रुपये रोख रक्कम काढून घेतली. राहुरी तालुक्यातील वडनेर येथे (दि.१३) एप्रिल रोजी ही घटना घडली. याबाबत … Read more

आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अवधी गुरुवारपासून (दि.१८) सुरु होत आहे. या दरम्यान आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रचारास मनाई आदेश जारी केले आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी … Read more

नगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

Ahmednagar News

Ahmednagar News : बुधवार, (दि. १७) रोजी दुपारी ३ च्या सुमारास केडगावसह नगर तालुक्यातील बहुतांश गावांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. फळबांगाचेही नुकसान झाले आहे. दमट हवामानामुळे गेली तीन – चार दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. आज दुपारी तीनच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. केडगाव परिसरात सुमारे अर्धा … Read more

पाटेवाडी परिसरात वादळासह पाऊस; विजेचे खांब पडले

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाळ्यात अत्यंत गरमीने उच्चांक गाठलेला असताना कर्जत तालुक्यातील पाटेवाडी आणि परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, यामुळे विजेचे अनेक पोल जमीनदोस्त झाले. आज (दि १७) एप्रिल रोजी सायंकाळी साधारण पाच वाजण्याच्या सुमारास पाटेवाडी आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, या वादळी वाऱ्यामुळे पाटेवाडीत अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त उभारलेला मंडप मोडून पडला. तर … Read more

शेतकऱ्यांना पीककर्जाची प्रतीक्षा : वाढीव कर्जाचीही मागणी

Maharashtra News

Maharashtra News : सन २०२३-२४ खरीप हंगाम पीक कर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी करावयाचा होता, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कर्जभरणा केला. व्याज माफीसाठी ३१ मार्च पूर्वी भरणा करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले. त्यासाठी हातउसणेही घेण्यात आले. त्या पैशाची परतफेड करता यावी म्हणून आता शेतकऱ्यांना नवीन हंगामातील पीक कर्जची प्रतीक्षा लागली असून, वाढीव कर्जाची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात … Read more

उत्कर्षा रुपवते यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

Ahmednagar News

Ahmednagar News : काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी काल बुधवारी (दि.१७) काँग्रेस पक्षाच्या प्रदेश महासचिव पदासह काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे. उत्कर्ष रूपवते या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास … Read more

शेततळ्यात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल बुधवारी (दि.१७) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रितेश सारंगधर पावसे (वय १२) व प्रणव सारंगधर पावसे (वय ८, दोघे, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर), असे शेततळ्यात बुडालेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोन विद्यार्थी शेततळ्याची शेततळ्यामध्ये … Read more

अहमदनगर : तब्बल 2 महिन्यांपासून शहरातील ‘या’ भागात वावरणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला, वनविभागाला मोठे यश

Ahmednagar News

Ahmednagar News : वाढते शहरीकरण आणि कमी होत चाललेले जंगल यामुळे जंगलातील प्राणी आता मानवी वस्तीत घुसु लागले आहेत. वाघ, बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. दरम्यान अहमदनगर शहरात देखील गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर पाहायला मिळत होता. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आगरकर मळा रेल्वे स्टेशन परिसरातील गायके मळा या भागात दोन महिन्यांपासून … Read more

काळजी वाढवणारी बातमी ! पंजाबराव डख म्हणतात महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील 3 दिवस जोरदार पाऊस हजेरी लावणार

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात दररोज काही ना काही नवीन डेव्हलपमेंट पाहायला मिळत आहे. कुठं पादळी पाऊस आणि गारपीट होत आहे तर कुठं उष्णतेची लाट येत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसहित शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वाढत्या उकाड्यामुळे आणि उष्णतेमुळे उष्माघाताची भीती भेडसावंत आहे. तर वादळी पावसामुळे, वाऱ्यामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या … Read more

अहमदनगर लोकसभा : कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाला लीड मिळणार ? आमदार आपापले गड राखणार का ?

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : येत्या दोन दिवसात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार आहे. अठराव्या लोकसभेसाठी 19 एप्रिल पासून मतदानाला सुरुवात होणार आहे. 19 तारखेला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात होणार आहे. राज्यात मात्र एकूण पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात प्रचार … Read more

केवळ मोदीच! डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोदीपर्वातील कामांची मांडली जंत्री

देशात मोदींची गॅरेंटी सुरू असून पुन्हा एकादा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत यात आता कोणतीही शंका राहिली नसून तरी कुणाला वाटत असेल मोदीच का? तर मोदीपर्वात झालेल्या कामांची माहिती घ्या, आणि देश कुणाच्या हाती द्यायचा याचा निर्णय करा. असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर माणिकदौंडी येथे आयोजित … Read more