Surya Grahan 2024 : दोन दिवसात वर्षातील पहिले सूर्यग्रहण; जाणून घ्या सुतक काळ…

Surya Grahan 2024

Surya Grahan 2024 : या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. भारतीय वेळेबद्दल सांगायचे तर, सूर्यग्रहण निर्धारित तारखेला रात्री 9:12 पासून सुरू होईल आणि 2:22 पर्यंत चालेल. ज्यांना ग्रहणाची माहिती आहे त्यांना हे देखील माहित आहे की ग्रहणाच्या सुतक कालावधीला विशेष महत्त्व आहे. यावेळी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. याशिवाय अनेकजण … Read more

आचारसंहितेमुळे खेडशिवापूर टोलनाक्यावर दरवाढ थांबवली

Maharashtra News

Maharashtra News : पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर १ एप्रिलपासून होणारी टोलवाढ रोखण्यात आली आहे. त्यामुळे काही काळासाठी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. आचारसंहितेमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ही टोलवाढ थांबवण्यात आली आहे. तसे पत्र टोल व्यवस्थापकांना देण्यात आले आहे. पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावर एप्रिलपासून टोलची दरवाढ करण्यात आली होती. १ एप्रिलपासून सुमारे अडीच टक्के टोल वाढ … Read more

हा आहे मुंबई उपनगरी रेल्वेमार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा! मुंबईवरून कर्जत जाणे होईल सोपे; ही आहे डेडलाईन

vavrle tunnel

मुंबई आणि मुंबई उपनगर व आजूबाजूच्या महत्त्वाच्या शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून अनेक मोठमोठे प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आलेले आहे. तसेच दुसरे म्हणजे मुंबईसारख्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या सुटावी याकरिता मोठमोठे उड्डाणपुले देखील उभारले जात असून वरळी बांद्रा सी लिंक सारखे प्रकल्प सध्या हाती घेण्यात आलेले आहेत. तसेच मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेच्या माध्यमातून देखील … Read more

पृथ्वीवर पाणी आले कुठून ? पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली खोल पाण्याचा साठा सापडला…

Marathi News

पृथ्वीवर पाणी कुठून आले याचा शोध शास्त्रज्ञ घेत होते. पृथ्वीवरील भूकंपांच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यावर त्यांना असे आढळून आले की, भूपृष्ठाखाली सुमारे ७०० किलोमीटरवर पाण्याचा मोठा साठा आहे. हा साठा लहान नाही, त्याचा आकार पृथ्वीवरील सर्व महासागरांपेक्षा तीनपट मोठा आहे. एका आश्चर्यकारक संशोधनात शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली खोल पाण्याचा साठा सापडला आहे, जो पृथ्वीच्या सर्व महासागरांच्या आकाराच्या … Read more

ॲफिलिएट, ट्रेडिंगच्या नावाखाली नगर, पुण्यासह अनेक लोकांना करोडोंचा चुना ! विनोद खुटेच्या करोडोंच्या मालमत्तेवर ईडीची टाच

vinod khute

अहमदनगर जिल्ह्यासह पुणे असो की मुंबई अनेक भागातील लोकांकडून ॲफिलिएट, ट्रेडिंगच्या नावाखाली व जास्त लाभ देण्याच्या आमिषाने करोडोंची माया गोळा केली. विशेष म्हणजे याला बळी पडणारे सुशिक्षित सुटाबुटातले देखील माणसे होती. लोकांची फसवणूक करणारा हा ग्रुप होता व्हीआयपीस् ग्रुप ग्लोबल ॲफिलिएट बिझनेस. आता ईडीने यावर सक्त कारवाई केली आहे. या ग्रुपचा मालक विनोद खुटे यांच्याशी … Read more

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकाडाटासह पाऊस व गारपिटीचा इशारा

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात उन्हाचा तीव्र चटका बसत आहे. शुक्रवारी (दि.५) राज्यात सर्वांत जास्त उच्चांकी कमाल तापमान सोलापूर येथे ४३.९ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. विदर्भ व मराठवाड्यात उच्चांकी तापमानाची नोंद होऊ लागली आहे. दरम्यान, पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस व गारपिटीचा, तसेच विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला … Read more

नाशिकवरून आता देशातील या 30 शहरांना पोहोचता येईल काही तासात! नाशिकसाठी विमान सेवेचे नवीन शेड्युल जाहीर

indigo airlines

विमानाने प्रवास करणे अगोदर श्रीमंत लोकांचे काम आहे असे समजले जायचे. परंतु आता गेल्या काही वर्षापासून यामध्ये झपाट्याने बदल होताना दिसून येत असून ग्रामीण भागातील लोक देखील आता मोठ्या प्रमाणावर विमान प्रवास करू लागले आहेत. विमान प्रवासाच्या माध्यमातून कमीत कमी वेळेमध्ये देशाच्या कुठल्याही ठिकाणी वेगात पोहोचता येणे शक्य होते. तसेच अनेक विमान कंपन्यांनी स्वस्त तिकीट … Read more

Ahmenagar News : तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार, पाच जणांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा

hanamari

Ahmenagar News : रस्त्यात उभे राहिल्याच्या वादातून पाच जणांनी दोघा भावांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना साई नगर, भिस्तबाग चौक, सावेडी येथे बुधवारी (दि.३) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत दत्तात्रय शिवाजी रोकडे हा जखमी झालेला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत … Read more

शेतकऱ्यांना दिलासा! राज्यातील ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार 37 कोटी 47 लाख रुपये दुष्काळी अनुदान; वाचा माहिती

drought subsidy

मागच्या वर्षी संपूर्ण राज्यामध्ये खूप कमी पाऊस पडला व त्यातल्या त्यात खंडित स्वरूपाच्या पावसाचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. त्यामुळे पिके पाण्याअभावी करपून गेली व मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. त्यामुळे राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीने जोर धरला होता व त्यानुसार राज्य सरकारने राज्यातील 40 … Read more

Ahmednagar News : सोशल मीडिया पोस्टवर पोलिसांची करडी नजर

Ahmednagar News

Ahmednagar News : विचार मांडण्यासाठी सोशल मीडिया हे चांगले माध्यम आहे; परंतु याचा काही तरुण दुरुपयोग करीत आहेत. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक आदींवर आक्षेपार्ह मजकूर, तलवार घेऊन फोटो टाकतात, तसेच जातीय तेढ निर्माण करतात. अशांवर स्थानिक पोलिसांसह सायबर पोलिसांची विशेष नजर आहे. त्यामुळे शांतता भंग होईल, असे वर्तन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. लोकसभा … Read more

‘त्यांनी’ निष्ठेच्या गप्पा मारू नयेत : लंके

Ahmednagar News

Ahmednagar News : अजित पवारांना फसवलं ते जनतेला का फसवणार नाही, अशी टीका करणाऱ्या मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस, शिवसेनेला फसविले. त्यांनी निष्ठेच्या गप्पा मारू नयेत, असे प्रत्युत्तर आ. नीलेश लंके यांनी करंजी येथे झालेल्या सभेत शुक्रवारी दिले. लंके यांची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी जनसंवाद यात्रा सुरू असून, पाचव्या दिवशी करंजी येथे झालेल्या सभेत … Read more

भंडारदरा धरणात फक्त ४५ टक्के पाणी साठा

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रातील सर्व धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाला असून भंडारदरा धरणही याला अपवाद राहिलेले नाही. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात वरुण राजाची कृपादृष्टी कमी झाल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे जायकवाडी धरणासह अनेक धरणे भरली नाहीत. त्यामुळे यंदाच्या भर उन्हाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रच तहानलेला आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक तसेच … Read more

उंबरे येथे एकाला गजाने मारहाण…

Ahmednagar News

Ahmednagar News : शेती व सामायिक घराच्या वादातून प्रवीण गायकवाड यांना कोयता, गज व दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी घडली. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की प्रविण शहाराम गायकवाड (वय २७ वर्षे) हे राहुरी तालुक्यातील … Read more

अहमदनगर: वाळकी खून प्रकरणी त्या दोघांना पकडले

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील वाळकी गावच्या शिवारात शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत मोहन खिराजी दांगडे (वय ६५, रा. हंदार मळा, वाळकी, ता. नगर) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना नगर तालुका पोलिसांनी नेवासा तालुक्यातील चांदा येथे पकडले आहे. या प्रकरणी मयताचा मुलगा संतोष मोहन दांगडे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाजार समितीत दोन कोटींचा घोटाळा बोगस कांदा अनुदानप्रकरणी गुन्हा…

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोगस काटा पट्टी पावत्या तयार करत ३०२ शेतकऱ्यांच्या नावे बोगस कांदा अनुदान प्रस्ताव सादर करून १ कोटी ८८ लाख ४७ हजार ५२४ रुपयांचा गैरव्यवहार करत शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत बोगस काटा पट्टी पावत्या तयार करणारे व्यापारी, संस्थेचे सचिव दिलीप डेवरे तसेच डेबरे यांच्या सुचनेनुसार यात सहभागी … Read more

निलेश लंके हा फुगा फुगवलेला असून हा लवकरच फुटणार ! पक्ष बदलू, दल बदलू…

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : अहमदनगर जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहेत. महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे नेते पायाला भिंगरी बांधत नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात जोरदार प्रचार करत असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार तथा पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांनीही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. … Read more

Ahmednagar Elections : शरद पवारांनी फक्त ‘तो’ खुलासा करावा ! राधाकृष्ण विखे पाटलांचा घणाघात

Ahmednagar Elections

Ahmednagar Elections : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महायुतीने आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. आपल्या अधिकृत उमेदवारसाठी जोरदार प्रचार सध्या सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर महायुतीने देखील जय्यत तयारी सुरू केली असून महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या अजित पवार गटाने या पार्श्वभूमीवर जिल्हा मेळाव्याचे आयोजन केले होते. … Read more

Ahmednagar Loksabha : ज्यांनी अजित पवारांना फसवलं ते उद्या जनतेचीही साथ सोडतील ! जिल्ह्यासाठी केलेलं एक काम दाखवा…

Ahmednagar Loksabha

Ahmednagar Loksabha : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. नगर दक्षिण मध्य तर रोजच काही ना काही नवीन घडामोडी घडतं आहेत. येथून महाविकास आघाडीचे निलेश लंके आणि महायुतीचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यात लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तथा महायुतीने जोरदार प्रचाराला देखील सुरुवात केली … Read more