मोदी सरकारचा मोठा निणर्य ! ‘त्या’ प्रकरणात स्मार्टफोनबाबत उचलले ‘हे’ पाऊल । Modi Government

Modi Government : मोदी सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मोदी सरकार डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत आता लोकांच्या डिजिटल सुरक्षेसाठी प्रयत्न करत आहे. यामुळे आता सरकारने मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांविरोधात मोठा निर्णय घेत प्री-इंस्टॉल केलेले अॅप्स अनइंस्टॉल करण्यासाठी ऑप्शन देण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय कंपनीच्या … Read more

.. म्हणून लग्नानंतरही स्त्रिया दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडतात ! कारण जाणून उडतील तुमचे होश । Reason Of Extra Marital Affairs

Reason Of Extra Marital Affairs: आपल्या देशात लग्न म्हणजे प्रेम आणि विश्वास मात्र आज या सोशल मीडियाचा काळात लग्नानंतर ही पती आणि पत्नीमध्ये लग्नाच्या अनेक वर्षानंतरही एकमेकांबद्दल आस्था नसते यामुळे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मोठ्या प्रमाणात होत आहे. काही दिवसापूर्वी समोर आलेल्या एका स्टडीनुसार देशात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणाऱ्या पुरुषांपेक्षा जास्त महिलांची संख्या आहे. आम्ही तुम्हाला … Read more

Train Mileage : एका लिटरमध्ये रेल्वे किती किलोमीटर प्रवास करते? जाणून घ्या रेल्वेचे मायलेज

Train Mileage : भारतीय रेल्वेचे जाळे खूप मोठे आहे. देशभरातील सर्व कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. लाखो लोक दररोज रेलवेने प्रवास करत असतात. रेल्वेचा प्रवास कमी खर्चात आणि सुखदायक असल्याने भारताचे सर्वात मोठे दळणवळणाचे साधन म्हणून रेल्वेला ओळखले जाते. रेल्वे बोर्डाकडून सतत रेल्वेच्या नियमांमध्ये बदल केले जातात. तसेच वरिष्ठ नागरिकांसाठी काही राज्यामध्ये कमी खर्चात प्रवास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील नागरिकांना महत्वाचा सल्ला ! कोवीड व इन्फ्लूएंझा आजाराची लक्षणे…

Ahmednagar News : वैद्यकीय महाविद्यालय, अहमदनगर येथे प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा १३ मार्च, २०२३ रोजी रात्री १२:०० च्या सुमारास अहमदनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना दुर्देवी मृत्यू झालेला आहे. या रुग्णाचे विविध नमुने तपासणीसाठी पाठविले असता 14 मार्च, 2023 रोजी दुपारी २:०० वाजता खाजगी प्रयोग शाळा तपासणी अहवालामध्ये विद्यार्थी कोवीड-19 व H3N2 … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ योजनेअंतर्गत कृषी स्टार्टअपसाठी मिळणार 25 लाखांचे अनुदान; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

agriculture news

Agriculture Yojana : देशातील शेतकऱ्यांच्या, युवकांच्या, बेरोजगारांच्या, कष्टकरी शेतमजुरांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून कायमच वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या जातात. वास्तविक आपला देश कृषीप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेती व शेतीशी निगडित उद्योग धंद्यांवर आधारित आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी शासनाकडून कायमच प्रयत्न केले … Read more

अरे वा! पुण्याच्या प्रयोगशील शेतकऱ्याने ‘या’ फळाच्या 81 झाडातून मिळवलं तब्बल 11 लाखांचं उत्पन्न, वाचा ही भन्नाट यशोगाथा

successful farmer

Successful Farmer : पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधव गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये सातत्याने बदल करत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आपलं वेगळं पण कायमच सिद्ध करून दाखवल आहे. विशेषतः पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना भुरळ पाडण्याचं काम केलं आहे. दरम्यान तालुक्यातील दिवेगाव या गावात असाच एक कौतुकास्पद प्रयोग पाहायला मिळत आहे. … Read more

Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त, अजित पवार संतापल्यावर म्हणाले, काल रात्री…

Ajit Pawar : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांची लक्षवेधी असताना शिंदे-फडणवीसचे मंत्री गैरहजर होते. यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापल्याचे पाहायला मिळाले. मंत्र्यांना जनाची नाही, तर किमान मनाची काही आहे का? असेही अजित पवार म्हणाले. असे असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अजित पवारांनी जी बाब उपस्थित केली ती … Read more

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत १२०० कर्मचाऱ्यांची भरती !

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा मंगळवारी पदभार स्वीकारला. ज्येष्ठ संचालक सीताराम गायकर, भानुदास मुरकुटे, अमोल राळेभात, बाळासाहेब साळुंखे, अण्णासाहेब म्हस्के, अंबादास पिसाळ, अनुराधा नागवडे, प्रशांत गायकवाड, बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्षे आदी उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा बँकेची यापूर्वीची भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती, याकडे लक्ष वेधले … Read more

येत्या 48 तासात राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाचा ईशारा, पहा तुमच्या जिल्ह्यात कस राहणार हवामान?

weather update

Weather Update : राज्यात सातत्याने हवामान बदलत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अवकाळी पावसाने त्राहीमाम माजवला होता. मुसळधार पाऊस अन गारपिटीमुळे रब्बी हंगामातील काढणीसाठी आलेल्या आणि फळबाग तसेच भाजीपाला वर्गीय पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात पाऊस बरसु लागला आहे. काल राज्यातील नासिक, अहमदनगर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळाली … Read more

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांनी सरकार पाडण्यात मदत करु नये, आपल्या मर्यादेत राहावं, सरन्यायाधीशांनी झापलं…

Bhagat Singh Koshyari : सध्या राज्यातील सत्तासंघर्षप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. यावेळी सरन्यायाधीशांनी राज्यपालांच्या भूमिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. यावेळी पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावासाठी अधिवेशन बोलवणं म्हणजे राज्यापालांनी सरकार पाडण्याला हातभार लावणं, असे म्हणावे लागेल. राज्यपालांनी … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ प्रकारच्या कापसाचे उत्पादन घेऊ नका; कृषी विभागाचा गंभीर इशारा

Cotton farming maharashtra

Cotton Farming In Maharashtra : कापूस म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहत मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशाचे चित्र. या तीन विभागात सर्वाधिक कापसाचे उत्पादन आपल्याकडे होते. दरम्यान मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातही कापूस मोठ्या प्रमाणात उत्पादित होतो आणि येथील बहुतांश शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. शिवाय गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी पाण्याची उपलब्धता … Read more

कौतुकास्पद ! कांद्याला भाव मिळेना म्हणून पुण्याच्या शेतकऱ्याने केला ‘हा’ प्रयोग; आता लाखोंच्या घरात जातोय कमाईचा आकडा

pune farmer

Pune Farmer : राज्यात सोयाबीन कापूस आणि कांदा या तीन पिकांची सर्वाधिक लागवड पाहायला मिळते. या तीन नगदी पिकांच्या शेतीवर राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक मदार पहावयास मिळतो. पण गत दोन वर्षांपासून कांदा या नगदी पिकामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यंदा देखील बाजारात कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने बळीराजा कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. विशेष … Read more

Gk question : असे कोणते काम आहे जे माणूस त्याच्या मृत्यूनंतरच करू शकतो? जाणून घ्या

Gk question : जर तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला परीक्षेमध्ये असे काही प्रश्न विचारले जातात जे पाहून तुम्ही देखील गोंधळात पडू शकता. काही प्रश्न इतके कठीण असतात की परीक्षार्थीना घाम देखील फुटू शकतो. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याबद्दल परीक्षार्थीला माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्यातील कौशल्ये आणि तुमची चाचणी घेण्यासाठी असे प्रश्न … Read more

IMD Rain Alert : मुसळधार बरसणार! पुढील ३ दिवस या जिल्ह्यांमध्ये पाऊस धो धो कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट जारी

IMD Rain Alert : देशात अनेक राज्यामधील हवामानात बदल होत आहे. सध्या अनके राज्यामध्ये पाऊस कोसळत आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तापमानात बदल होत हवामान देखील बदलत आहे. काही ठिकाणी उष्णतेत वाढ झाली आहे … Read more

Mumbai Top Expensive Homes : मुंबईतील सर्वात महागडे घर कोणाकडे आहे? जाणून घ्या मालकांच्या नावाची यादी…

Mumbai Top Expensive Homes : तुम्ही कधी मुंबईमध्ये गेला असाल तर तुम्ही अनेकदा खूप मोठमोठे बंगले किंवा इमारती पहिल्या असतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मुंबईमधील सर्वात महागडे घर कोणाकडे आहे. नाही ना? तर चला जाणून घ्या कोणाकडे आहे मुंबईतील सर्वात महागडे घर… अँटिलिया : मुकेश अंबानी आणि कुटुंब तुम्ही अंबानी हे … Read more

Gulabrao Patil : शपथ घेऊन काय कराल याचा नेम नाही, आम्ही पवारांना घाबरुनच असतो, शिंदे गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य..

Gulabrao Patil : शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील त्यांच्या एका व्हिडिओमुळे ते चर्चेत आले आहेत. एका विवाह सोहळ्यात गुलाबराव पाटील यांनी केलेल्या फटकेबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे. या विवाह सोहळ्यातील मुलीकडच्या मंडळीचे आडनाव पवार होते. यावरुन गुलाबराव पाटील म्हणाले, आम्ही पवारांना घाबरुनच असतो. कारण … Read more

Suzuki Scooter : बंपर ऑफर! फक्त 4759 रुपयांमध्ये खरेदी करा Suzuki ची भन्नाट स्कूटर, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Suzuki Scooter : भारतीय बाजारपेठेत सुझुकीच्या अनेक गाड्यांनी वर्चस्व गाजवले आहे. तसेच आजही या कंपनीच्या अनेक गाड्या अधिक लोकप्रिय आहेत. ग्राहकांकडून सुझुकीच्या गाड्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या कंपनीच्या स्कूटर आणि बाईक जबरदस्त मायलेज देत असल्याने ग्राहक चांगलेच आकर्षित होत आहेत. सुझुकी कंपनीच्या अनेक स्कूटर बाजारात उपलब्ध आहेत. तसेच या स्कूटरला बाजारात चांगला प्रतिसाद देखील … Read more

Sanjay Raut : ‘तुम्ही मुके घेतले, तुम्ही निस्तरा, मुका घ्या नाही तर मिठ्या मारा, आम्हाला का टार्गेट करता?’

Sanjay Raut : सध्या आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. असे असताना आता खासदार संजय राऊत यांनी यावर जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले, तुम्ही मुका घ्या नाही तर मिठ्या मारा. आम्हाला का टार्गेट करत आहात? आमच्या कार्यकर्त्यांना … Read more