ठाकरेंनी ‘वर्षा’ सोडला तेव्हा महिला रडत होत्या, त्या अश्रूंमध्ये गद्दार वाहून जातील- संजय राऊत

नाशिक : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. अनेक विषयांवरुन सेनेमध्ये अंतर्गत कलह सुरु आहे. बंडखोरांनी रोखठोक भाष्य करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. संजय राऊत आज नाशिकमध्ये सभेसाठी गेले असून सभेमध्ये बोलताना बंडखोर आमदारांवर राऊतांनी चांगलाच निशाणा साधला आहे. ‘शिवसेनेशी बेईमानी करणं सोपं … Read more

“शिवसेना आमच्याच बापाची, बंडखोरांना ५० खोके पचणार नाहीत”

नाशिक : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील वाद शिगेला पोहचला आहे. बंडखोरांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. संबंधित बंडखोर आमदार अद्याप आम्ही शिवसेनेत आहोत, असा दावा करत असले तरी शिवसेनत फूट पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. ४० आमदार एकनाथ शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य … Read more

ठाकरे-शिंदेंनी एकत्र यावं, हीच आमची भूमिका; शिवसेना खासदाराचं वक्तव्य

मुंबई : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली. सध्या शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्यात अनेक मुद्द्यांवरुन वाद तु तु मै मै सुरु आहे. शिंदे गटाकडून शिवसेना आमचीच असा दावा केला जात आहे. त्यावरुन आता शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे यांनी वक्तव्य केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग…; राऊतांचं ४० बंडखोरांना आव्हान

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली आणि सरकार स्थापन केले. तत्पुर्वी शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केला. त्यावरुन शिवसेनेमध्ये मोठा वाद झाला. राज्याच्या राजकारण मोठी उलथापालथ झाली. आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बंडखोरांना चांगलच धारेवर धरलं. त्याला संजय राऊतांनी टोला लगावला आहे. शिवसेना पक्षाशिवाय बंडखोर आमदारांचे अस्तित्वच … Read more

त्यांना आता ४० भोंगे मिळाले आहेत म्हणून…; राऊतांची भाजपवर टीका

मुंबई : शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे शिवसेनेत मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील बहुतांश शिवसैनिक हे शिंदे गटामध्ये जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरुन देखील मोठा वाद सुरु आहे. यावरही संजय राऊतांनी भाष्य केले आहे. नाशिकमध्ये शिवसेनेला काही धक्का बसलेला नाही. येथून गेलेले … Read more

“शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे ठाकरेंचंच, दम असेल तर स्वत:चा गट…”

मुंबई : भाजप सोबत सत्तास्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांना उघडपणे आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यापासून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह “धनुष्यबाणावरून” मोठा वाद सुरू आहे. यावरुन शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहे .त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी … Read more

धनुष्यबाण शिवसेनेच्या हातून जाण्याची शक्यता; संजय राऊत म्हणतात, ‘जब खोने के लिए….’

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेमध्ये मोठा वाद सुरु आहे. शिंदे गटाने दुसऱ्या कोणत्याही पक्षात न जाता शिवसेनेतच राहून भाजपसोबत हातमिळवणी केली आणि सत्ता स्थापन केली. मात्र आता शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याने शिवसेनेचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे ठाकरे गटाच्या हातून जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास नव्या चिन्हावर लढायची … Read more

मी कधीच कोणासमोर लोटांगण घातलं नाही; भुमरेंचं राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बंडखोर आमदारांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. बंडखोरांनी राऊतांवर केलेल्या टीका आणि आरोपांना संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषद घेत उत्तरे दिली. ‘संदीपान भुमरे हे मंत्री झाले तेव्हा सामना कार्यलयामध्ये आले आणि माझ्यासमोर लोटांगण घातलं’, असे संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या या वक्तव्यावर संदीपान भुमरे यांनी आता भाष्य केले आहे. मी … Read more

‘मातोश्री’वरुन बोलवणे आले तर जाऊ पण…; बंडखोर आमदाराची अट

शिर्डी  :  शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरीनंतर आता ‘मातोश्री’वर जाण्याबाबत मौन सोडले आहे. शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी ‘मातोश्री’वरुन फोन आला तर जाऊ, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी देखील असे वक्तव्य केले आहे. आमची तर इच्छा आहे आम्हाला उद्धव साहेबांचा फोन यावा आणि आम्हाला ‘मातोश्री’वर बोलवावे, असे सुहास कांदे … Read more

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मुर्मूंना पाठिंबा द्यावा; सेना खासदाराची मागणी

मुंबई : देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक येत्या १८ जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी एनडीएने आदिवासी नेतृत्व म्हणून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. मुर्मू यांना एनडीएचे मित्रपक्ष असलेल्या पक्षांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाने देखील दौपदी मुर्मू यांनाच आपला पाठिंबा जाहिर केला आहे. आता शिवसेनेच्या एका खासदाराने द्रौपदी … Read more

“संदीपान भुमरे मंत्री झाले तेव्हा त्यांनी माझ्या पायात लोटांगण घातलं, हवं तर व्हीडिओ दाखवतो”

मुंबई : शिवसेनेत मोठी पडल्यापासून शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप टीका करत आहेत. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या २ दिवसांपासून शिवसेनेतील शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी संजय राऊतांमुळेच आम्ही शिवसेना सोडल्याचे सांगितले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत आज सकाळी पत्रकार परिषद घेत मौन सोडले आहे. तसेच सर्व आरोपांना आणि टीकांना आज संजय राऊतांनी उत्तर दिले आहे. … Read more

“अडीच वर्षात जे डॉक्टर करू शकले नाहीत ते १५ दिवसात शिंदेंनी करून दाखवलं”

मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टीका टिपण्णी करताना दिसत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी ट्वीट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. अडीच वर्षात जे डॉक्टर करू शकले नाहीत ते १५ दिवसात एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं. साहेबांना ठणठणीत बरे केले. आता ते  रोज … Read more

…म्हणून शिवसेनेने भावना गवळी यांची प्रतोद पदावरुन केली उचलबांगडी

मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. राज्याच्या विधीमंडळाला देखील मोठा धोका बसला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांची उचलबांगडी केली आहे. शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले होते. यामध्ये भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका उचलून धरली होती. त्यानंतर … Read more

संजय राऊतांमुळे शिवसेना फुटली; शंभूराजे देसाईंचा गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊतांमुळेच शिवसेनेवर ही वेळ आली आहे. संजय राऊतांमुळेच पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले ४० आमदार सेनेतून बाहेर पडले. त्यांना जास्त महत्व देण्याची गरज नाही, असे म्हणत शंभूराजे देसाईंनी राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांमुळेच शिवसेना … Read more

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला; मुखमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभागृहातील भाषणावरुन टीका केली. खूप वेगाने धावत असल्याने त्यांचे ब्रेक फेल गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण

मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन होण्यापूर्वी शिवसेनेवर नाराज असलेल्या आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिला होता. अनेक बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबाबत अनेक तक्रारी देखील केल्या. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात भाजपसोबत युती करत शिंदे सरकार स्थापन झाले. राज्यात विशेष अधिवेशन सुरु असताना सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी … Read more

तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं; गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली खदखद

मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून गप्प असलेले शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी अधिवेशन सुरु होताच शिवसेनेतील नेत्यांबाबतची खदखद व्यक्त केली. मात्र गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना सभागृह चांगलेच गाजवले. आम्ही सत्ता सोडून पळालो तरी आमचं मन कसं कळालं नाही. तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं, आमचा बंड नाहीए, हिंदुत्वाशी … Read more

आज फडणवीसांनी त्यांचा माईक हिसकावला उद्या….; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

मुंबई : सोमवारी एका पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरुन माईक घेऊन स्वत: उत्तर दिले होते. शिवसेनेमधील नाराजी चव्हाट्यावर आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या बैठकींचा सपाटा लावण्यात आला आहे. आज शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनी केलेल्या कृत्यावरुन टीका केल्याचे पहायला … Read more