केदारेश्वर साखर कारखान्याचे ४ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
Ahmednagar News : गेल्या चार वर्षांपासून संघर्षयोद्धा स्व. बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना ही संस्था हळूहळू उर्जितावस्थेत येत असून, गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात कारखान्याने चार लाखांच्या पुढे गाळप केले असून, यावर्षीदेखील चार लाख टन उसाचे गाळप करण्याचा मानस आहे. लोकनेते संघर्षयोद्धा स्व. बबनराव ढाकणे यांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून या भागातील सर्वसामान्य माणसांना … Read more