अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर, परभणी, बीडकरांसाठी खुशखबर ! ‘ह्या’ मार्गावर सुरू होणार नवीन एक्सप्रेस, राज्यातील 6 स्थानकावर थांबा घेणार

Maharashtra News

Maharashtra News : दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून राज्यातील अहिल्यानगर नाशिक संभाजीनगर परभणी बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी तिरुपती करिता विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही गाडी श्रीक्षेत्र साईनगर शिर्डी ते श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी दरम्यान चालवली … Read more

अहिल्यानगरसाठी मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यातील ‘या’ भागात तयार होणार ? बीड, पुणे, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यालाही फायदा

Ahilyanagar News

Ahilyanagar News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यासाठी मंजूर झालेले हे वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहराजवळ उभारण्यासाठी युद्धपातळीवर जागेचा शोध घेतला जात आहे. असे असतांना आता याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर … Read more

कौतुकास्पद ! पती निधनानंतर खचून न जाता शेती सांभाळली; सफरचंदाच्या लागवडीतून झाली लाखोंची कमाई, पहा….

success story

Success Story : शेती हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये आत्तापर्यंत पुरुषांची मक्तेदारी स्त्रियांपेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे. मात्र आता ही परिस्थिती हळूहळू बदलू पाहत आहे. स्त्रियांनी देखील आता या व्यवसायात आपले कसब दाखवले आहे. विशेष म्हणजे या व्यवसायात स्त्रियांनी उतरून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. दरम्यान आज आपण अशा एका ध्येयवेढ्या महिलेची शेतीमधील यशोगाथा … Read more

मुंबईतल्या व्यवसायाला ठोकला रामराम! गावी परतत सुरू केली आधुनिक पद्धतीने शेती; अवघ्या 3 महिन्यात बनला लखपती, पहा काय केलं असं ‘त्या’ने

Farmer Success Story Watermelon farming

Farmer Success Story : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. उच्च शिक्षणानंतरही अनेक तरुणांना अपेक्षित अशा नोकऱ्याच्या संध्या उपलब्ध होत नाहीत. यामुळे उच्चशिक्षित तरुण देखील अलीकडे शिपाई, हमाल या पदांसाठी अर्ज करत आहेत. दरम्यान अलीकडील काही वर्षात नवयुवक शेतकरी पुत्रांचा ट्रेंड बदलला आहे. आता या नवयुवक तरुणांना शेती ऐवजी नोकरीच प्यारी आहे. यामुळे … Read more

मुंबई-बीड-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कर्जत तालुक्यात ठप्प; ‘या’ कारणाने कामबंद, रस्ते प्राधिकरण विभागाची माहिती

ahmednagar news

Ahmednagar News : राज्यभर सध्या राष्ट्रीय महामार्ग, ग्रीनफिल्ड महामार्ग, राज्य महामार्ग यांची कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबई-बीड-लातूर या राष्ट्रीय महामार्गाचे देखील काम सध्या सुरू आहे. पण या राष्ट्रीय महामार्गाचे कर्जत तालुक्यातील काम ठप्प झाले आहे. या राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत कर्जत-जामखेड हद्दीत काम सुरु करण्यात आले होते पण आता हे काम बंद झाले आहे. आम्ही आपणास सांगू … Read more

लेका मन जिंकलंस ! ऊसतोड मजुराच्या लेकाच एमपीएससीत घवघवीत यश; राज्यात प्रथम येत बनला अधिकारी

Ahmednagar Mpsc Success Story

Beed News : राज्यात यूपीएससी नंतर सर्वात कठीण समजली जाते ती एमपीएससीची परीक्षा. या परीक्षेसाठी राज्यभर लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. या लाखो विद्यार्थ्यांपैकी काही शेकडोच विद्यार्थ्यांची अधिकारी म्हणून या परीक्षा अंतर्गत निवड होत असते. याच शेकडो विद्यार्थ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील एका ऊसतोड कामगार दांपत्याच्या लेकाने आपली जागा पक्की केली असून आपलं अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण … Read more

Dhananjay Munde : पंचवीस जेसीबीतून फुलांची उधळण, रात्री 9 पर्यंत डीजेच्या तालावर डान्स, धनंजय मुंडे यांचे जंगी स्वागत

Dhananjay Munde : डीजे, विद्युतरोषणाई आणि पंचवीस जेसीबीमधून फुलांची उधळण करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे परळीत स्वागत करण्यात आले. धनंजय मुंडे हे अपघातातून बरे होऊन महिनाभरानंतर आज परळी या आपल्या मतदारसंघात परतले. त्यामुळे परळीत समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. दरम्यान रोडवर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. क्रेनवर एक भला मोठा हार लावण्यात आला होता. … Read more

ऐकावे ते नवलंच ! एकाचं शेळीने चक्क 5 पिलांना दिला जन्म, अख्ख्या महाराष्ट्रात रंगली चर्चा

viral news

Viral News : जगात अनेक आश्चर्यकारक अशा घटना घडत असतात. काही घटना या खूपच दुर्मिळ असतात. अशा परिस्थितीत या घटना तेजीने व्हायरल देखील होतात. दरम्यान आता बीड जिल्ह्यातून अशीच एक आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय घटना समोर आली आहे. तुम्ही आत्तापर्यंत एखाद्या शेळीने जुळी किंवा तीळी करडे जन्माला घातलेले ऐकलं असेल, डोळ्यांनी पाहिलं असेल. मात्र तुम्ही कधी … Read more

चर्चा तर होणारच ! परळीच्या बेरोजगार नवयुवकाने चंदन शेतीत हात आजमावला ; आता 5 कोटींच्या उत्पन्नाची आहे आशा

farmer success story

Farmer Success Story : महाराष्ट्रसह संपूर्ण देशात बेरोजगारी हा प्रश्न दिवसेंदिवस अकराळ विक्राळ असं स्वरूप घेत आहे. बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आहे, मात्र या बेरोजगारी मधूनही काही तरुण मार्ग काढत करोडो रुपयांची कमाई करू पाहत आहेत. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याच्या एका प्रयोगशील तरुण शेतकऱ्याने देखील असंच काहीसं केल आहे. तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील उच्चशिक्षित बेरोजगार तरुणाने … Read more

काय सांगता ! प्रयोगशील शेतकऱ्याने अवघ्या 20 गुंठ्यात ‘या’ पिकाची शेती करून मिळवलं 5 लाखांचे उत्पन्न ; पहा ही भन्नाट यशोगाथा

farmer success story

Farmer Success Story : शेती म्हटलं की रिस्क आलीचं. या क्षेत्रात निश्चितच शेतकऱ्यांना आव्हानाचा सामना करावा लागतो. कधी निसर्गाचे दुष्टचक्र तर कधी बाजारात मिळत असलेला शेतमालाला कवडीमोल दर यामुळे अलीकडे नवयुवक शेतकरी पुत्र शेती म्हटलं की नाक मुरडतात. शेती म्हणजे फक्त नुकसान असाच या नवयुवकांचा समज बनला आहे. मात्र जर शेतीमध्ये बदल केला, आव्हानांचा सामना … Read more

डेरिंग केली पण वाया नाही गेली ! पारंपारिक शेतीला फाटा देत पपई आणि टरबूज पिकाची शेती केली ; दोन एकरात तीन लाखांची कमाई झाली

farmer success story

Farmer Success Story : मराठवाडा म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतं ते भीषण दुष्काळाचे चित्र. बीड जिल्हा देखील दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून कुख्यात बनला आहे. मात्र, कुख्यात जिल्ह्यात असेही अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत जे आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून विख्यात बनले आहेत. जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील मौजे थापा येथील एका तरुण शेतकऱ्याने देखील असाच एक भन्नाट प्रयोग शेतीमध्ये केला … Read more

50 हजार प्रोत्साहन अनुदानाला लागलं निवडणुकीचं ग्रहण ! आता ‘या’ दिवशी मिळणार दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाचे पैसे

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : महाराष्ट्रातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. खरं पाहता, सत्तेत आल्यानंतर गत ठाकरे सरकारने सर्वप्रथम शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि त्याचवेळी नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन देणे हेतू पन्नास हजार रुपये अनुदानाची घोषणा केली. मात्र घोषणेनंतर तब्बल अडीच वर्षांनी हे देखील सत्ता बदल झाल्यानंतर … Read more

महाराष्ट्र की शेतकरी ‘आत्महत्या’राष्ट्र ! गेल्या नऊ महिन्यातला शेतकरी आत्महत्यांचा आकडा काळीज चिरणारा ; देश कृषीप्रधानच की….

beed news

Beed News : भारत हा कृषिप्रधान देश असल्याचा तमगा मोठ्या अभिमानाने मिरवतो. मात्र भारत हा कृषी प्रधान देश आहे का हा मोठा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित असल्याने आणि भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्याने भारताला कृषीप्रधान देशाचा तमगा प्राप्त आहे. आपणही मोठ्या अभिमानाने या गोष्टीचा … Read more

Agriculture News : संतापजनक ! महिला शेतकऱ्याला मिळाली 12 रुपयाची ‘भीक’विमा भरपाई ; कंपन्यांचा अनागोंदी कारभार उघड

pik vima nuksan bharpai

Agriculture News : वर्षानुवर्ष बळीराजाला नैसर्गिक संकटांशी दोन हात करावे लागतात. यावर्षी देखील निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सातत्याने नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी बांधव पिक विमा उतरवतात, यंदा देखील राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. खरिपात अतिवृष्टी झाली असल्याने पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे. … Read more

मराठमोळ्या नवरा बायकोच्या जोडीचा शेतीमध्ये भन्नाट प्रयोग ! सुरू केली पेरूची शेती, बनले लखपती ; पेरूची गोडी चाखताय गुजराती

successful farmer

Farmer Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव कायमच वेगवेगळे प्रयोग करत असतात. विशेष म्हणजे आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधव आपले तसेच राज्याचे नाव संपूर्ण भारत वर्षात रोशन करत असतात. मराठवाड्यातील एका शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये बदल करत पुन्हा एकदा शेती शिवाय प्रगती अशक्य असल्याचे अधोरेखित केले आहे. खरं पाहता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत राहणे, … Read more

शेतकऱ्यांवर होणार धनवर्षा ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा नुकसान भरपाई जाहीर ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून जुलै ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हंगामातील सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातून वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. … Read more

Weather News : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार ! या जिल्ह्यांना २४ तासात गडगडाटी वादळासह जोरदार पाऊसाचा इशारा

Weather News : पावसाळा (Rain) सुरु झाला असून अद्याप मात्र देशात अनेक भागात पाऊस पडला नाही. मात्र आता हवामान खात्याकडून (weather department) दिलासायक बातमी आली आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, किनारी आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि माहे येथे पुढील ५ दिवसांत वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा … Read more

BIG News : राज्यात आणखी एक शेतकरी आंदोलन,

Maharashtra news : पीक विमा आणि अन्य प्रश्नांसाठी ८ जूनपासून बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथून आंदोलन सुरू करण्याचा इशारा किसान सभेतर्फे देण्यात आला आहे. किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी ही माहिती दिली. पुणतांबा येथे एक जूनपासून किसान क्रांतीच्या झेंड्याखाली शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. याच दरम्यान राज्यात आणखी एक शेतकरी आंदोलन सुरू होत आहे. … Read more