पोमन बंधूंचा शेतीमध्ये अभिनव प्रयोग ! सेंद्रिय खतांच्या वापरातून मिळवले पेरू, डाळिंब, अंजीर, सिताफळ बागेतून विक्रमी उत्पादन

pune successful farmer

Pune Successful Farmer : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. राज्यात प्रामुख्याने डाळिंब, केळी, पपई, अंजीर यांसारख्या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना यातून चांगली कमाई होते. मात्र असे असले तरी फळबाग वर्गीय पिकातून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी बांधव रासायनिक खतांचा … Read more

Harbhra Lagwad : हरभरा पिकात मररोगाचा प्रादुर्भाव ; असं करा व्यवस्थापन, होणार फायदा

harbhara lagwad

Harbhra Lagwad : हरभरा हे रब्बी हंगामातील एक मुख्य पीक आहे. या पिकाची महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. खरं पाहता हरभरा पिकातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळतं. यामुळे अलीकडे या पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येते. मात्र असे असले तरी अनेकदा हवामानातील बदलामुळे हरभरा पिकावर विल्ट डिसीज अर्थातच मर रोग मोठ्या प्रमाणात … Read more

प्रयोगशील शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम ! अद्रक, लसूण, मिरचीपासून बनवले सेंद्रिय कीटकनाशक ; पीक उत्पादनात झाली भरीव वाढ

Agriculture News

Agriculture News : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल केला जात आहे. खरं पाहता रासायनिक कीटकनाशकांचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याने जमिनीचा पोत ढासळत चालला आहे. शिवाय यामुळे मानवी आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत आता जाणकार लोकांकडून शेतकऱ्यांना सेंद्रिय कीटकनाशक वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. विशेष म्हणजे रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा लक्षात घेता … Read more

शेतकरी दांपत्याचा नादखुळा…! रात्रभर जागल देऊन वन्यप्राण्यांपासून कपाशी पीक वाचवलं ; अडीच एकरात 41 क्विंटल कापूस उत्पादन मिळवलं

farmer success story

Farmer Success Story : यावर्षी खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन आणि कापूस या दोन मुख्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात कापसाची शेती सर्वाधिक केली जाते. या कापसाच्या आगारात देखील यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा भ्रूदंड बसला. मात्र अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील काही शेतकऱ्यांनी आपल्या योग्य … Read more

‘पिवळं सोनं’ कवडीमोल ! सोयाबीन दरात घसरण कायम ; वाचा आजचे बाजारभाव

soybean price maharashtra

Soybean Price Maharashtra : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक. या पिकावर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांचे कायमच सोयाबीन बाजाराकडे लक्ष लागून असते. यामुळे आपण नेहमीच आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी सोयाबीन दराची माहिती घेऊन जर होत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख एपीएमसीमध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची थोडक्यात … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी ! आता डीएपीची टंचाई भासणार नाही ; नॅनो डीएपीला येत्या दोन दिवसात मिळणार अधिकृत मान्यता

nano dap news

Nano DAP News : शेतकरी बांधवांना पिकाच्या जोमदार वाढीसाठी वेगवेगळ्या खतांची मात्रा द्यावी लागते. यामध्ये युरिया आणि डीएपी याचा वापर सर्वाधिक होतो. मात्र अनेकदा युरिया आणि डीएपीची बाजारात मोठी कमतरता जाणवते. मागणीच्या तुलनेत या दोन खतांचा पुरवठा बाजारात कायमच कमी पाहायला मिळतो. यामुळे अनेकदा विक्रेत्यांकडून या खतांची अधिक किमतीत विक्री होत असते परिणामी शेतकऱ्यांच्या खतांवरील … Read more

सिबिल स्कोरमुळे शेतकऱ्यांना कर्ज नाकारता येणार नाही ! सिबिल विचारलं तर…; फडणवीसांचा बँकांना इशारा

Farmer Cibil Score

Farmer Cibil Score : सध्या उपराजधानी नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशन आता अंतिम टप्प्यात आला आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांचे राज्य कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात असून यावर चर्चा केली जात आहे. यामध्ये वेगवेगळ्या योजना संदर्भात घोषणा केल्या जात आहेत, तरतुदी केल्या जात आहेत तसेच योजनेची सविस्तर माहिती देखील शासनाकडून विधिमंडळात मांडली जात आहे. … Read more

Groundnut Farming Tips : बातमी कामाची ! भुईमूग पिकासाठी ‘हे’ खत वापरा ; उत्पादनात होणार हमखास वाढ, वाचा तज्ञांचा सल्ला

groundnut farming tips

Groundnut Farming Tips : भारतात तेलबीया पिकांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये सोयाबीन, जवस, भुईमूग यांसारख्या पिकांचा समावेश आहे. भुईमूग हे आपल्या राज्यात उत्पादित केल जाणार एक मुख्य तेलबिया पीक म्हणून ओळखल जात. या पिकाची शेती राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाहायला मिळते. खरीप आणि उन्हाळी हंगामात आपल्याकडे प्रामुख्याने या पिकाची पेरणी केली जाते. उन्हाळी हंगामात … Read more

दिलासादायक ! शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास 26 दिवसातचं मिळणार नुकसान भरपाई ; सरकारने दिली माहिती

Agriculture News

Agriculture News : शेती करताना शेतकऱ्यांना नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होते. याशिवाय शेतकऱ्यांना इतरही अन्य काही कारणांमुळे नुकसान सहन करावे लागते. जसे की वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक वन्यप्राणी काही तासातच उध्वस्त करत असतात. यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होते. परिणामी अशा … Read more

बळीराजाचा तळतळाट ! नुकसान 38 हजाराचं भरपाई 15 रुपयाची ; आरं कुठं फेडणार ह्यो पाप? शेतकऱ्यांचा लागेल शाप

pik vima nuksan bharpai

Pik Vima : यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. खरीप हंगामातील सोयाबीन समवेतचं जवळपास सर्वच पिकांना मोठा फटका बसला. जळगाव जिल्ह्यातही अशीच परिस्थिती होती. यामुळे खरीप हंगामातील पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना निदान आता पिक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळेल आणि पिकासाठी झालेला खर्च तरी निघेल अशी आशा होती. मात्र पिक विमा … Read more

Soybean News : सोयाबीन दरात किंचित सुधारणा ; भविष्यात वाढतील का बाजारभाव ? वाचा तज्ञ लोकांचे मत

Soybean Market Price Fall

Soybean News : सोयाबीन हे एक असं मेजर क्रॉप आहे ज्याची शेती महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात होते. साहजिकच या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शिवाय गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला ऐतिहासिक असा बाजारभाव मिळाला असल्याने यंदा देखील सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र झालं उलट या वर्षी सोयाबीनला अपेक्षित असा दर सुरुवातीपासून मिळालेला … Read more

Gairan Land News : गायरान जमीन म्हणजे काय? खाजगी कामात ही जमीन वापरली जाते ?

gairan land news

Gairan Land News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गायरान जमीनीवर चर्चा रंगल्या आहेत. अशा जमिनीवर झालेले अतिक्रमण काढण्याचे आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने जारी केल्यानंतर आणि राज्य शासनाच्या महसूल विभागाने संबंधित अतिक्रमण धारक कुटुंबांना नोटीसा बजावल्यानंतर या जमिनीच्या चर्चा जास्त रंगल्या. तूर्तास गायरान जमीन अतिक्रमणधारक व्यक्तींना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मात्र अशातच गायरान जमिनी … Read more

दुःखद ! अहमदनगर जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढताच ; समोर आली धक्कादायक आकडेवारी

Farmer Suicide

Farmer Suicide In Ahmednagar : अहमदनगर जिल्हा हा सहकार क्षेत्रात एक नावाजलेला जिल्हा. राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने अहमदनगर जिल्ह्यातच. जिल्ह्यातील शेतकरी कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून राज्यभर चर्चेत असतात. विशेष म्हणजे येथील शेतकरी बहुतांशी सधन आहेत. अहमदनगर जिल्हा हा सधन जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा हा वाढत … Read more

Lumpy Skin Disease : अरे बापरे…! कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात लंपी आजारामुळे 1,000 पशुधन मृत्युमुखी

lumpy skin disease

Lumpy Skin Disease : पशुधनावर आलेल्या लंपी या आजारामुळे राज्यातील पशुपालकांवर मोठे संकट आलं आहे. विशेष म्हणजे या आजाराचा प्रादुर्भाव अजूनही पूर्णपणे थांबलेला नसल्याचे चित्र आहे. अशातच, अशी एक आकडेवारी समोर आली आहे ज्यामुळे प्रशासनाच्या उपायोजना कुचकामी ठरत असल्याचे समजत आहे. खरं पाहता, लंपी आजाराचा प्रादुर्भाव संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे. मात्र, या आजाराचा सर्वाधिक … Read more

Cotton Procurement : सीसीआय पण उठले शेतकऱ्यांच्या मुळावर ! कापसाला दिला खूपच कमी दर ; संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडली खरेदी

Cotton rate decline

Cotton Procurement : सीसीआयकडून खुल्या बाजारातून यंदा कापसाची खरेदी सुरू झाली आहे. यामुळे कापूस दराला आधार मिळेल आणि शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळतील अशी आशा होती. जाणकार लोकांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला. मात्र सध्याची वस्तूस्थिती काही औरच आहे. सी सी आय कडून अतिशय कमी दरात कापूस खरेदी होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. … Read more

Goat Farming : पशुपालकांनो, शेळ्यांच्या ‘या’ जाती आहेत खास ; यांचे संगोपन बनवणार तुम्हाला मालामाल, डिटेल्स वाचा

goat farming

Goat Farming : आपल्या देशात शेती सोबतच पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालनात शेळीचे संगोपन सर्वाधिक केले जाते. अल्पभूधारक शेतकरी बांधव शेळीपालन मोठ्या प्रमाणात करतात. खरं पाहता, शेळीपालन करण्यासाठी कमी जागा आणि कमी भांडवलं लागते. यामुळे अलीकडे शेतकरी बांधव शेळींचे मोठ्या प्रमाणात संगोपन करत आहेत. शेळीचे संगोपन हे मांस आणि दुग्धउत्पादनासाठी केले जाते. निश्चितच … Read more

हृदयविदारक ! अवघ्या 9 महिन्यात 2138 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या ; शासनाचे सर्व वायदे फासावर

Farmer Suicide

Farmer Suicide : महाराष्ट्र म्हणजे महान लोकांचे राष्ट्र ही आपल्या राज्याची ओळख आहे. मात्र ही ओळख हळूहळू मिटू लागली असून शेतकरी आत्महत्यासाठी महाराष्ट्राला ओळखलं जाऊ लागल आहे. निश्चितच महाराष्ट्राच्या गौरवमयी इतिहासासाठी शेतकरी आत्महत्या हा असा कलंक आहे ज्यामुळे प्रत्येक मराठी माणसाचं काळीज पिळवटलं जात आहे. खरं पाहता शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन मोठमोठ्या घोषणा करत असते, … Read more

विश्वजीत लेका मानलं…! माळरानावर फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा ; शेतीमधला हा प्रयोग मोठा आगळावेगळा, लाखोंच्या कमाईचा लागला लळा

success story

Success Story : राज्यात अलीकडे एक म्हण नव्याने प्रचलित झाली आहे ती म्हणजे वावर है तो पॉवर है. म्हणजेच शेती शिवाय पर्याय नाही असा या म्हणीचा अर्थ. मात्र, हे खरंचं आहे हे दाखवल आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर या तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने. तालुक्यातील मौजे गंधोरा येथील एका तरुण शेतकऱ्याने चक्क माळरानावर स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला असून … Read more