पारनेर :- कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून साबळेवाडी येथील शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. बाळू सुखदेव चाटे (वय ५०) यांनी शेतीसाठी बँकांकडून कर्ज घेतले होते. गेल्या वर्षी दुष्काळात त्यांचे उसाचे पीक जळाले.
यावर्षी अतिवृष्टीने शेतातील पिके वाया गेल्याने बँकांचे कर्ज भरता आले नाही. त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. त्यांनी २ ऑक्टोबरला विषप्राशन केले. त्यांना पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारांपूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
पाणी उपलब्ध असूनही शेतीमालाला भाव नाही, म्हणून आत्महत्या करण्याची मानसिकता शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे.
- सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली पण तो निर्यात होणार नाही अशी मेखही ठोकून ठेवली ? शेतकरी म्हणतात हा तर निवडणुकांपुरता ‘जुमला’
- DIAT Pune Bharti : पुण्यात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी; दरमहा मिळेल 20,000 पगार…
- कडक उन्हाळ्यात पावसाळ्यासारखा पाऊस ! राज्यातील ‘या’ भागांमध्ये उद्यापासून धो-धो पावसाला सुरुवात, पंजाबरावांचा नवीन अंदाज
- Ahmednagar News : शेतकऱ्यांना खुशखबर ! कांद्याच्या भावात ७०० रुपयांनी उसळी, भाव वाढले
- उन्हाळ्याच्या सुट्ट्या शांत, थंडगार आणि निवांत वातावरणामध्ये एन्जॉय करायच्या तर ‘या’ हिल स्टेशनला द्या भेट! दडली आहेत महाभारतातील रहस्य