निळवंडेच्या पाण्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

निळवंडे कालव्‍यातून पाणी येण्‍याचा आनंद हा एखाद्या सण उत्‍सवापेक्षाही मोठा आहे. अनेक वर्षांची या भागातील शेतकऱ्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. या विषयावर आरोप-प्रत्‍यारोप करण्‍यापेक्षा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे स्‍वप्‍न पूर्ण होत असल्‍याचे समाधान सर्वांनी मानले पाहिजे. अशी भावना महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आज येथे व्‍यक्‍त केली. जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या … Read more

सह्याद्री मल्टिसिटी फायनान्सचे चेअरमन व दैनिक अजिंक्य भारतचे संपादक संदीप थोरात यांची बदनामी करणाऱ्यावर 2 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा

Ahmednagar News :- सह्याद्री मल्टीसीटी फायनान्सचे चेअरमन आणि दैनिक ‘अजिंक्य भारत’चे संपादक संदीप थोरात यांची गेल्या दोन दिवसांपासून फेसबुक आणि व्हॉटस्‌‍ ॲप अशा सोशल मीडियावर बदनामी सुरू आहे. अकोल्यातील अमोल इंगळे या व्यक्तिने पोस्ट बनवून ती सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. त्यामुळे अमोल इंगळेविरोधात दोन कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा करण्यात आला आहे. अमोल इंगळे … Read more

अहमदनगर जिल्हयात 19 जुनपर्यंत ‘हे’ चालणार नाही ! पहा काय सुरु ? काय बंद ?

ahmednagar breaking

Ahmednagar breaking news :- अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 19 जुन 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जिल्‍ह्यात तसेच ग्रामीण भागात सभा, महासभा, आंदोलने व जातीय संवेदनशील वातावरण … Read more

Ahmednagar City News : अन्यथा मनपाचे अर्थिक नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल

Ahmednagar City News

Ahmednagar City News : रस्ता बाजू शुल्क वसुलीचे मासिक हप्ते न भरल्याने आयुक्त पंकज जावळे यांनी वसुलीचे काम करणाऱ्या संस्थेचा ठेका मंगळवारपासून (दि.६) रद्द केला आहे. दरम्यान, कंपनीची बयाणा व अनामत रक्कम जप्त करण्यात आली असून १४ लाख ८६ हजार ७५४ रुपयांची वसूल पात्र रक्कम ७ दिवसात जमा करावी, अन्यथा मनपाचे अर्थिक नुकसान व फसवणूक … Read more

शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांसाठी नितीन गडकरींकडून नवं गिफ्ट ! सुरु करणार हा नवा रस्ता

भारतमाला प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात सध्या सिन्नर बाह्यमार्गाच्या बांधकामासह एनएच-१६०च्या सिन्नर-शिर्डी विभागाच्या चौपदरीकरणात व्यग्र असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. या परिवर्तनकारी प्रकल्पाचे सामाजिक महत्त्व मोठे आहे. शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांसाठी समर्पित मार्ग म्हणून तो काम करेल. याव्यतिरिक्त आसपासच्या परिसरात जलद विकासाला चालना देणारे आर्थिक उत्प्रेरक म्हणूनही काम करण्यास तो … Read more

लोकसभेच्या ४० जागा जिंकू शकतो – आमदार बाळासाहेब थोरात

लोकसभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची मुंबईत दोन दिवसांची बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. एकत्र लढून भाजपचा पराभव करणे, हा आमचा उद्देश आहे. ज्या जागा आमच्याकडे नाहीत पण त्या मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे, त्या जागा काँग्रेसला मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रह धरू. सरकारबद्दल राज्यात प्रचंड नाराजी आहे. जनता द्वेषाच्या राजकारणाला कंटाळली आहे. आम्ही एकत्र लढून … Read more

Ahmednagar News : मंदिरांचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी विशाल गणपती मंदिरासह १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता !

मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी नागपूर, अमरावती यानंतर आता अहमदनगर येथील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.दि.७ मे रोजी झालेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये याविषयी चर्चा आणि ठराव संमत झाला होता. त्यानंतर हिंडुत्वनिष्ठांच्या बैठकीमध्ये याविषयी निश्चय झाला. त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर नगरचे ग्रामदैवत विशाल गणपती … Read more

Ahmednagar Politics : राज्य सरकार केवळ घोषणाबाजीचे – माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे

महाविकास आघाडी सरकार असते तर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होऊन शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध झाली असती. हे सरकार केवळ गतिशील शासन म्हणून जाहिरातीद्वारे मीरवत आहे. प्रत्यक्षात कामे मात्र ठप्प आहेत. घोषणाबाजीचे हे सरकार विरोधी बोलणाऱ्या व प्रश्न विचारणाऱ्या आमदार व नेत्यांच्या मागे ईडी चौकशी लावते, अशी टीका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली. … Read more

आ. खडसे आणि पंकजा मुंडे यांची बंद दाराआड चर्चा ! म्हणाल्या कोणासमोरही…

मी लोकहित, वचित बहुजन समाजहितासाठी राजकारणात असून काही निर्णय व वेगळ्या भूमिका घेतल्या, तर त्यात चुकीचं काय आहे. मला काही भूमिका घ्यायच्या आधी सर्वांना बोलवून सांगेन, छाती ठोक भूमिका घेईल. मी मुंडे साहेबांची कन्या आहे. मी कुणासमोरही झुकणार नाही, अशी भावना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील कार्यक्रमांत व्यक्त केली. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे … Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनगर स्थापन करण्याची घोषणा तर केली पण वास्तव काय ?

Ahmednagar News

Ahmednagar News : समृध्दी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गालगत धोत्रा, ता. कोपरगाव येथे पहिले कृषी समृध्दी केंद्र नवनगर स्थापन करण्याचे सुतोवाच केले असले तरी त्यासाठी असलेल्या अडथळ्यांची शर्यत ते कसे पार करणार, हा प्रश्नच आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे, तर वैजापूर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाखगंगा, पुरणगाव व बाबतरे या गावांतील सुमारे १९६७ … Read more

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मला आमदार करा – अण्णासाहेब शेलार

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या २५-३० वर्षांपासून श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न तसेच आहेत. मी गेली चार ते पाच वर्षांपासून कुठल्याही राजकीय पक्षात नाही. जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्यातील, जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत असतो. माझा कुठलाही पक्ष नाही. मी तालुक्यांतील सर्वच नेत्यांना मदत केलीय, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मला आमदार करावे, … Read more

अहमदनगरचे नामकरण कशासाठी ? अजित पवारांनी एका शब्दात संगितले उत्तर !

ahmednagar

Ahmednagar News : दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळे हटविण्यावरून टीका होऊ लागली. यानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा समोर येईल आणि धनगर आरक्षणावरून लोकांचे लक्ष वळविण्यासाठी अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामांतर करण्यात आल्याची शंका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. पुण्यात अजित पवार पत्रकारांशी बोलत … Read more

निळवंडेचे श्रेय शरद पवारांचे ! फुकटचे श्रेय भाजपा-शिंदे सरकारने व पालकमंत्र्यांनी घेऊ नये

Ahmednagar Politics News : निळवंडेचे काम आम्ही केले असा डांगोरा पिटुन भाजप व त्यांचे नेते श्रेय घेऊ पाहत आहेत. मात्र वेळोवेळी या धरणात अडथळे कुणी आणले हे जनतेला ठाऊक आहे. या धरणाचे श्रेय शरद पवारांना आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते ताराचंद म्हस्के यांनी पत्रकात म्हटले आहे. म्हस्के यांनी म्हटले आहे की, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी … Read more

Ahmednagar News : नुकसान भरपाई कधी मिळणार ? मंत्री विखे पाटलांनी थेट तारीखच सांगितली

Ahmednagar News :- राज्‍यात जनतेच्‍या मनातील सरकार असल्‍यामुळेच लोकांच्‍या हिताचे निर्णय होत आहेत. सर्व समाज घटकांसाठी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरु आहे. सततच्‍या पावसाने नुकसान झालेल्‍या पिकांची भरपाई या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या खात्‍यात वर्ग होईल. अशी ग्‍वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. राहाता तालुक्यातील वाकडी व … Read more

Ahmednagar News : नगर दक्षिण लोकसभेसह नगर शहर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेश काँग्रेस कार्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत घेण्यात आला. नगर दक्षिण लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढवली पाहिजे. त्याचबरोबर दक्षिणेतला नगर शहर विधानसभा मतदारसंघ देखील काँग्रेसने आपल्याकडे घेतला पाहिजे, असे म्हणत लोकसभेसह शहर विधानसभा मतदारसंघांवर देखील काँग्रेसने दावा केला आहे. काँग्रेस नेत्यांसमोर तशी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी … Read more

नगरचे नाव अंबिकानगरच करा ! शिंदे साहेब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणेला हरताळ फासणे म्हणजे त्यांचे नेतृत्व अमान्य करताय का ?। Ahmednagar Name Change

Ahmednagar Name Change

Ahmednagar Name Change :- नगरचे नाव अहिल्यादेवी नगर न करता अंबिका नगरच करा असा सल्ला शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दिला आहे. १९९५ साली नगरच्या वाडीया पार्क मैदानावर झालेल्या विराट सभेत आमचे आणि आपलेही श्रद्धास्थान हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नगरचे नाव बदलून अंबिकानगर केले होते. त्या घोषणेला शिंदे साहेब तुम्ही हरताळ फासत आहात. … Read more

अहमदनगर चे नाव बदलले ! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अहमदनगरमध्ये ही घोषणा केली. अनेक दिवसांपासून अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी होत होती. औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री … Read more

Ahmednagar News : निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ahmednagar News : निळवंडे धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा व ऐतिहासिक आहे. निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. अहमदनगर व … Read more